Chandoba Marathi 1997

Chandoba Marathi 1997

-मुक्त भारत

घ्येय-सिद्धी दुर नव्हे

पुढले पाबून असेल

राष्ट्रीय निर्मूलीकरण दिनी : डिसेंबर ७, १९९६

जानेवारी १८, १९९७ माता पित्यांना विनन्ती

बालकाची तब्येत बरी नसेल तरी, त्याला जुलाब होत असले तरा

आधीही बालकाला पोलिओचे थेंब दिले असले तरी

शंभर टक्के सुरक्षितता निश्‍चित करण्यासाठी

दि ल्या देशाचे भवितव्य आपल्या बालकांच्या निरोगौ जीवनावर आधारित आहे.

पोलिओ-मुक्त भारताच्या

निर्मितीसाठी आपण आपले प्रयत्न चालू ठेवूया

इ.स. २००० पर्यन्त

आठवण ठेवा

पाच वयापेक्षा कम बयाच्या आपत्या बालकांना हर्नुरैळरण केळावर पेशून गा

पोलिओचे तोंडात सोडण्याचे दोन अधिक थेंब घेण्यासाठी

राष्ट्रीय निर्मूलीकरणाच्या दिवशी

एग

221

ओर हे इ्लेनेशिना सवळचे एक तसनमे वेट. डे चेट अूनहेअशांत आहे. तरोहो ेथोतर्विसोसवातत्य्पसाते जकाबनितेआहेल. येणे भासताप्रर्ापिसकनण्यत्वोअस्ता मार्गाचा अवनंब करीत ते आपल्या ्मेसाकरे वाटचाल करत आहेत. याबहून वेथीन दोनजे्याना या र्षाचा ोनेल फृम्बार हिला ातार भसत्याची घोपणा नालेलं महे. मोरचे निभ५. झालि फिनिप के हे प्राली जगत जगत असे तरी या. अदच्यास्रातंन्पासप्यी अथक््यालजरत आहेत. जोप रेमो होला प्रवेग नेता आहेत. या डोत रेव्यंताच हा ‘भस्ति-फुर्वार फिला आणार शे. जबळजबळनेल्या पाचशे र्थापासून पर्वरमोर पोती जांच्या आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील वसाहत- पतीचा विनाश होबू लागला, तेंब्हायामून टमोरची छजाही आपल्या स्यातं्धासाठी लहू लागली. प “बाईने १९४९ परत चांगलेच ततर रुप धारण केरे. सत्तातराची कोणत्याही प्रकारची व्यक्‍स्था न करताच शोर्तुगोज शासकांनी अचानकहे बेट शोहून शन्याथा निरजषपेतल स्वात खऱ्यात मश्र असलेल्या ‘िटेलि/मेराज्ाथी स्वतन्जतेची घोषणा केली. परल्ुइपल्ेनेशियाने दिला. किटेतिन्‌ विर संतण्वासाठी त्यानी आपने तै वाळले. त्पावेळो जो लाई शाली, त्यात 2गोरची

जुदैअधे इ्थेनेशियाने त्या बेट अननने.

सरौही, अजूनपर्वनत संपक राष्ट्र संपाने पूर टंगोर चा. .बरेनेलिबात सामावलेले राज्य’ म्हणून ल्वीकार केलेला. नाही; तक्षी मान्यता दिली नाहो. रवोव्हॅनर ९६६ रोजी राजानी डिनी महे मानवी हक्कानी संबंधित एका कर्यकर्त्याच्या शृत्यूबरल ओळयनाचेतलो केले. यासभेला सबळ चवळ तील

ल एक

लोकमुपस्थित हिले. तवां्यावर इाेनेझियच्या सैन्याने गोळीचा केलत. त्यात प्नासपेक्षाही अधिक लोक मृत्यु पावले. यानन्तर फिटेलिनचे नेता साना गृस्मावो यांना कारागृहाल रावले गेले. अजूनही त्यांची मु्ती झालेली सह.

ड्मारेजे नेता रेगोस होता यांनो १९५७५ मधे देश

स्वचछत् प्रवास -जोवन व्कतोत कळू लागले; देशाने राहून देशाच्यास्वातन्चयासाठी कायस हालचाल रौतराहिले. संबक्तरा्र -संघातते अनेकर्षेपूरवटेमोरचे अनिकूत प्रतिनिधी म्हणून शहिे. मंदुक्त राट-संचाने आप्या देशाला केळ ‘भब्कर्नहर म्हणूनही मात्यता त िल्यानेतेस्यूयर्क मोडून देजूत ॉ्ट्रेलिपात राहू लागले, ते्हापाथून ते तेथे पूवटभोत्चे प्रतिनिधी म्हणून रहात आहेत.

इ््ोतेशिया हा चाचा शर्यत मोठा मुए्लिम देश होज. पूरवरमोरची जयळनवळ ८० टकके प्रजा प्रिश्‍्चन बर्शोष आहे, ११८१ मे मिशप बेलो तेथे गेले ब त्यांनी अल्योलनाला प्रारंभ केला, त्यांनी संक्त शाहसंघाला चाळे कळवले की इ’डोनेशिपा हया बेटोतून जेव्हा भापार रेईल, तेन्हा लेचा बन कि्वारात शेतला जावा काही भूत्तर मिळण्यापूर्वीच विशपच्या ‘जष्याचे समर्थन करणाऱ्यांना रण्टोनेशियन अणिकार्‍यांनी कारागृहात कोंबले. तया विकापातून टमोर्मबून बिशप केलो व विदेशात राहून तेमोस होता हे पर्व शयोर 4) स्वातन्च्यासाठी लढत आहेहे ब शात्तिपूर्ण बदलासाठी प्रपल्लशील राहिले आहेत, त्यांधी निस्वार्थ कि लात घेथून त्यांता गौरवपूर्ण नोबेल पारितोषिक हिले जात आहे.

चत्दनपुरुचा दरबार अगदी लहानसा असला. तरी राजा कमलचन्द्र कवि. पंडितांचा खूप आदर-सत्कार करी. त्याने खूप बीर्तिही मिळवली. युवक मुरलीनाथ दरबारच्या मोठ्या कवीपैकी एक, आपले काव्य ब बाळृचातुर्य यांच्या साह्याने तो राजा कमलबन्द्रचा प्रिय-पात्र बनला, इतका, की तो राजाचा अगदी निकटवर्ती व्यक्ती बनला. इतर कवि त्यामुळे मुरलीताथचा द्वेष करीत, मुख्यत; वय व अनुभव अधिक भसणारे त्यांच्यापैकी दोघे-तिथरे त्याचा भारीच हेवा करीत. लौनाथचा नुकताच विवाह होजून त्याने गृहस्थजीवत सुरू केले होते. चन्दनपुरपासून सहा कोसावरील गौरीपुरमधे रामचन्द्र नावाचा एक पंडित रहात असे. या रामचन्द्रनेच आपली

गोदादेवी ही एकुलती एक कन्या

मुरलीनाथला दिली होती.

थोश्याच दिवसात गोदादेवीने आपल्या पतीचा-मुरलीनाथचा खोलवर स्वभाव ओळखला, तेंव्हा तिला मोठे आश्‍चर्य बाटले. मुरलीनाथ भावनाप्रधान व अगदी पट्टीचा कवि असला, तरी स््र्यांबद्दलचा त्याचा दृष्टिकोण हौनच होता, स्वभाव पुरा ओळणेण्यापूर्वी तिने एक-दोनदा नवऱ्याच्या काव्य-रचनेत दखल दिली होती. पण मुरलीनाथने याबद्दल रागावून तिला त्या खोनीतून नाहेर हाकलले होते.

असेच विवस जात राहिले. धनुर्मास सुरू झाला, तेन्हा गोदादेवीचा पिता तिला माहेरपणासाठी न्यायला आला; कारण हा ुत्सव त्याच्या घरी मोठ्या’ प्रमाणावर साजरा होई. सासऱ्याचे आमस्त्रण स्वीकारत मुरलीनाय म्हणाला, “आपण कन्वेला बरोबर घेअून जा. मौ ऐन .

(७ कः मचाण 5ा्ल् कल

भुत्सवाच्या वेळी तेथे हजर राहीन.”

गोदादेचो आनन्दाने पित्याबरोबर माहेरी निघून गेली.

गोदादेवी गेल्यानन्तर तीन दिवसांनी नेहमीप्रमाणे दरबारात कवितागायनाचा कार्यकम चालू होता. मुरलौनाथ ‘निसर्गसौन्दर्याबद्दलचो कविता वाचत असताना अचानक राजा कमलचंन्दरने त्याला थांबवले. तो म्हणाला, *‘युबकवि, परिचय ज्ञात्यापासून मो आपल्या कविता लक्षपूर्वक अकत असतो. आपण नेहमीच ‘निसगांबद्दलच्या कविता रचता; परन्तु त्या भगवन्ताचा साक्षात्‌ प्रतिनिधी जो मी, या भूमीचा शासक, त्याची प्रशंसा आपण कधीच करीत नाही! हा निसर्ग व त्यातील प्राणीमात्र-यांना शांत ठेवणं, सवांचा तोल राखणं ही जबाबदारी राजाचीच ना! त्यासाठी त्याला खूप श्रम करावे लागतात. त्याचा आपण कधी भु तेंब्हा आम्हा राजवंशीयाना असं डावलण्याचा काही सबल कारण असेल तर सांगा ना!’’

अनपेक्षितपणे राजाकडून असा प्रश्‍न आल्याने मुरलीनाथ भवाकच झाला! पयतन करूनही बिचाऱ्याला काही भुतर सुचेना! याचे खरे कारण होते. त्याचाच अंतरात्मा.

मुरलीनाथ केवळ धनार्जनासाठीच राजाच्या सेवेत रहात होता. राजेलोकांबद्दल मनातल्या मनात कुठेतरी त्याला आकस होता. मनोमन त्याला खात्री वाटे की - राजेलोकांनी कितीही

चांदोबा

आदर अभिमान दाखवला, तरी त्यांचा आत्मा अहंकारपूर्णच असतो.

मुरलीनाथचा प्रगाढ विश्वास होता. की, शरण आलेल्या शतूला क्षमा करण्याची खरी ताकद केवळ त्या एका अगवंतातच आहे! यामुळेच तो फक्त भगबन्त व त्याच्या ग्जिश गाष्टोबद्दलच्याच कविता रचत असे.

मनोमन घबराट झालेला मुरतीनाथ जेव्हा कामलचत्द्रला भृत्तर देईना, तेंव्हा बयोवृद्ध कवि गंगभट्ट हळूच व्यंगभरल्या आवाजात म्हणाला, “महाराज, इतक्या स्ाथ्या पश्‍्ताचं भुत्तर मुरलीनायकडन न येण्याचं इतकंच कारण असू शकतं की- राजांबडल याच्या मनान मुळोही सदभाव नाही. त्यांच्याबद्दल तो भुदासीन असतो.’”

लागला, युवकवि, मारून

कडवटपणे तो म्हणाला, भुदरनि्वाहासाठी असं ‘ मन

रहाण्याची काही गरज नाही. भुद्यापासून आपणाला भावश्यक इतकं तौत वेळचं मोजन इतर सोय व्यवस्था हरवारकडून केली. जाईल. आपण

आरामात भापल्या घरीच राहून आपल्या आवडीची काव्यरचना करत रहावे. ‘* असे ओलून राजा कमलचत्रने तर भर चोर अपभानच होईना! पण करणार काय? त्यावेळी राजाला काहीही स्पष्टीकरण न दे तो केवळ नमस्कार करून व मस्तक

लाली घालून दरबारातून निचून र त्या क्षणापासून मुरलीनाथ चुकल्या- चुकल्यासारखा राह लागला. रात्रीची त्याची झोपही भुडालो, राजभवनातून तोनहा वेळा भोजन वेजू लागले; पण गुरलीनायला ते विषसमान वाटे! निद्रा-आहार नसल्याने व मानसिक दुःखामुळे तो एकाद्या आजाऱ्यासारखा दिसू लागला, अगविपंजर होजून गेला, अशा स्थितीत मुरलीनाथ एके दिवशी सकाळीच घराबाहेर पडला भाणि दिशाहीनासारखा पायी चालत राहिला, गावची सरहद्द ओलांडल्यावर भेलकांडून तो. एका झाडाखाली बसला. आसपास फळांच्या ब्रागा होत्या; मधून लहानसा नाला बहात होता, झाडाशुडुपांमधून हलकासा सुगंधित वारा वहात होता! बा दायक वातावरणामुळे, त्याच्या मनातला. भुदृषेग काहोसा कमो ज्ञामा! राजाच्या अपमानकारक बोलण्याने नीरस ल्या त्याच्या मनात आत्मविश्‍वास पण नवोत्साह *कमलचन्द्रची मर्जी पुन्हा कशी संपादन करावी” याबद्दलचे विचार मात्र त्याच्या मनात येईनात, इतक्यात एका तरुणाने तेये वेथून त्याला प्रणाम केला. मुरलीनाथने त्याची *तो कोण?’ म्हणून चौकशी केली. युवक हसत भुत्तरला, “मला विष्णुभटट

म्हणतात. आमचं घर गोदादेवीच्या घराजवळच आहे. मीं आपणाला लग्नात पाहिलं होतं.

मुरलीनाच डोके हलवून गप्पच राहिला, “मो असं ऐकलं की धनुर्मास भुत्सवात आपलं काव्य-गाबन होणार आहे. गोदाताईकडून मला हे कळत्यावर अल्य रहावेना अन्‌ राजस्तानातून गी ‘निून आलो. पण आत्ता, वावेळी आपण इथं कसे-हेच समजत युबकाने आश्‍्चर्व व्यक्त केले.

काय अुत्तर चयाने, हे मुरलीनाथलाही ना. विष्णुभट्टने पुन्हा विचारले,

का, कि ज्यागुळे आपण इतके अस्वस्थ ‘अन्‌ कमजोर दिसताय?”

विष्णुभट्टती आादरभावना पाहून त्याला सर्वकाही सांगून टाकावेसे मुर्लीनाथला बाटले. सांगावे तर लागणारच-कारण विष्युभट्र त्याचे काव्य ऐकण्यासाठोच तर आला होता ना?

मुरलीनाथकडूत सविस्तर ऐकल्यावर बिष्णुभट्ट मन्द हसत म्हणाला, ‘*भापली अवण सोळयण्याचा एक जुपाय ‘माहे माझ्या

जवळ.’’

“सांग बरं मुरलीनाथने अुत्वुकता दर्शवली.

“यम राजांबद्दलचा असलेला आपला दृष्टिकोण अदलून टाका. जेंव्हा

कोणी त्याच्यात थोडा

‘साजा’ म्हणून जन्म घेतो, तेंव्हा *राज-दर्प’ असणं

साहजिक आहे की नाही? तरी

इतिदासात असेही बरेच , ची ज्यांनी पंडित कवि इ.ची कदर केली

आहे; भुद्चासनावर आपणासारख्या सरस्वती-पुत्रांचे पाय धुतले आहेत त्यांनी! कवि-पंडितांना त्यांनी साक्षात्‌ शारदा गानल॑; पालश्रीत बसवून स्वतः खांदा दिला! हे सत्य तर आपल्याला विदितच आहे. नं?” विष्गुभट्ट मोट्या गंभीर स्वरात बोलला.

त्याच्या बोलण्यातले सत्त्य मुरलीनाथने मान्य केले. आत्मपरिक्षण करता करता काहीशा शरमेने त्याचे मस्तकही शकले.

मुरलीनाथमधील हे परिवर्तन पाहून बिष्णुभट्ूने मृदु आवाजात त्याला एक भावपूर्ण शौधकाब्य ऐकवले. त्या काव्याचा अर्थ असा - यमुनेच्या रेताड वेदिकेवर बसून मुरलीधर मधुर बासरी बाजवत होता. त्यामुळे नावमृग्ध झालेले

र्र

यमुनेचे भुत्साहाने जास्तच फुगून प्रवाहित होभू लागले, भरल वित्ागावरच्या गेळूच्या बनागले काही वेळू मात्र मुरलीचा मधुर नाद ऐकून दॅष्येने जळू. लागले. मुरली त्यांच्याच जातीच्या बांबूपासून बनलेली असते न! त्या वेळूंना वाटू लागले की या मुरलीनादात अडथळा आणावा अन्‌ य्रमुनेचे मन आपल्याकडे वळवावे. या बेड्या इच्छेने ते मागे-पुढे डोलू लागले, त्यामुळे त्यांच्यावर भूपच रागावली, पण ती त्यांच्या ईरघ्याळु स्वभावाला अन्‌ निर्वुद्षपणाला हसू. लागली. वेळूंनी केलेल्या या आगा-पिछा नसलेल्या बेसुऱ्या, तालहीन नादाच्या पार्श्वभूमीवर तिला मुरलीधराचे मुरलीगान अधिकच

शश

मुरेल अन्‌ मधुर वाटले. यामुळे तिचा आनन्द अधिकच वाढून तिचे पाणी फुगून मुरलीधराकडे पोचण्यासाठी ओढ घेभू लागले. बमुना नदौप्रमाणेच गंभीर, जनाच्या त्या कमलचन्द्र भूपतौकडे मुरलीधर नेहमी प्रेदृष्टिने पाहत राहो!”

विष्णुभटूची हो कविता ऐकून मुरलीनाथने टाळया वाजवल्या तो अुदगारला, ‘*शाबास विष्णुभट! माझ्या तल्या ‘ एका कोपऱ्यात पक्षी धारणा होती की, माझ्यासारखा निसर्गवर्णस करणारा दुसरा कोणी नाहीच, पण माझा तो गर्व पार जमौनदोस्त झाला! आजपासून माझ्या निसर्गवर्णनाचं काही स्यानच नाही! फारच सुंदर शैलीत तुम्ही आपले भाव व्यक्त केलेत! अगदी अदुभुत!’’ हसतहसत मुरलीनायने विष्णुभट्रच्या दंडावर थोपटले आणि त्याची अगदी भरभरून प्रशंसा केली. नम्रतेने मस्तक झुकवत विष्णुभट्ट म्हणाला, *‘आपणासाठीच ही कविता जन्मली!”

“ते तर दिसतंच आहे. मला! म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या द्वेष करणाऱ्या कवींनी रानाचे कान भरले?” वित्रार करत मुरलीनाधने प्रश्‍न केला.

*‘होय.. ताईच म्हणाली होती की गंगभट्टू आदि लोक आपला द्वेष करतात. त्त नसतं, तर भर सभेत आपल्या अपमानाला ‘ तो कारण बनला असता? राजाच्या शंकेचं त्यानं समर्थन केलं असतं?” विष्णुभट्ट भुत्तरला.

‘तुम्ही म्हणालात, ते शंभर टक्के खरं इतक्या सार्‍या कवोनी भरलेल्या दरजारात राजाने माझ्याबद्दल कडू शब्द मुचारले, तेन्हा माझं डोकंच फिरलं! तुम्ही आत्ता ‘ऐकवलेली कविता मी त्यांना ऐकवू? काव विचार आहे. तुमचा?” मुरतीनाथने विचारले.

“हो, हो! जरूर ऐकवा ना! पण आपला वेष बदला अन्‌ राजा एकान्तात असताना त्याला कविता ऐकवा, कवितेच्या शेवटच्या ओळी आपल्या मनात राजाबद्दल कसला द्वेष किंवा अनादर नसल्याच दाखवतात. अन्‌. त्याबरोबरच हेही स्पष्ट होतं, की इतर कवि आपणावर जळत असूनही आपण राजाची कृपा, प्रे ब साल्रिध्याची अपेक्षा करता.’”

विष्णुनट्रच्या या बोलण्याला मुरलोनाथ ताबडतोब मान्यता देईना; तो काहीसा दुर्यात पडला !

हो गोष्ट ओळखून विष्णुभट्ट म्हणाला, “दाजी ! कुणा ‘दुसर्‍या कविंची कविता आपलीच” कशी बनवू या विचारांत नका अडू, तौ कविता मी आपल्याला ऐकवली ना? माझी ताई गोदादेवी तर आपणाला ग्राणप्रिय आहे. आपण माझ्या ताईचा असा स्वीकार केला तसाच माझ्या या कविता-कन्येचाही करा ना!”’

तरीही मुरलीनाथचा अभिमान आड चैत होता. इतके सगळे सांगितले, ‘विनवले, समजावले, तरीही मुरलीनाथ कबुली देत नसल्याचे पाहून विष्णुभट् ब्रिचारा निराश झाला. आता याला कसे

लेचा

समजाबावे, याचा त्याने क्षणभर विचार केला,

नंतर जरा संकोचत विष्णुभटाने आपली पगडी व नाजुक मिसरूड काढून दुसच्याच क्षणी गोदादेवीच आपल्या समोर हसत भुंभी असून तिचा केशसंभार डोक्यावरून घसरत असल्याचे मुरलीनाथच्या लक्षांत आले.

अकाओकी त्याच्या मुखातून आश्‍चर्योद्गार निघाले, “गोदा, तू?’’ हसतच गोदादेवी म्हणाली, ‘*होय स्वामी! मला समजलं की, दरबारात आपला अपमान होजून मान खाली भालून आपण तेथून निघून गेलात. स्वतःच येअून आपल्याला काही सल्ला द्यावा, तर आपण

तो मानण्यातलें नव्हेत! म्हणूनच मी या पुरुषवेषात इये आले.”

आश्चर्यात वुडलेला मुरलीनाथ हे सर्व मस्त्रमुस्ध होजून ऐकत होता. काही क्षणांनी भानावर येअून त्याने नकारदर्शक आपली मान हलवली.

इतके सारे होभूनही आपल्या पतीचा नकार पाहून गोदादेवी ने दुःखाने व आवेगाने विचारले, ‘‘आता का नकार?”

क्षणभर मान राहिल्यानन्तर मुरलीताथ म्हणाला, “’बावकोची अंबहेलना, राजाबद्दलचा भुदासभाव अन्‌ भर सभेत झालेला अपमान - या तीनही गोष्टी माझ्या मनात खोल रतल्या आहेत. हे जणू तीत काटेरी वृक्ष तू एकाच बाणाने कापून टाकलेस. आता माझ्यालमोर एकच मार्ग आहे, अन्‌ तो’ म्हणजे आपला अहंकार त्यागून मनापासून तुझ्यासमोर मस्तक वाकवू! असं केल्यानंतरक्ष मी तुझा कृतज असल्याचं सिद्ध करू शकेन, तुझं कण केडू शकेत.’’ इतके बोलून झाल्यावर अुठून तो आपल्या पत्नीचे पाय धरू

लागला.

पतीत ज्ञालेल्या जामूलाग्र परिर्तनामुळे गोदादेवीच्या डोळ्यातून आनन्दाचू झरू त्याला मधेच थांबवत ती म्हणाली, “नाही, नाही! आपण माझं म्हणणं मान काही पोचलं मला !’

यानन्तर काही वेळ पतिपत्नीनी तेथील निसर्गाचा आस्वाद घेतला अन्‌ ते राजधानीत पोचले.

दुसर्‍याच दिवशी बहुूप्याच्या वेषात मुरलीनाथने राजाची भेट घेतली व त्याला गोदादेवीची कविता ऐकवली. आपल्या प्रयन्नात सफल झालेला मुरलीनाथ पुन्हा एकदा राजाचा प्रीतिपात्र बनला.

काही दिवसांनंतर त्याने राजाला आपल्या पत्नीच्या प्रयत्नाचे विवरण दिले आपली पत्नी मोठी

व्हापासून त्यानन्तर गोदादेवीच्या सहयोगाने मुरलीनाथने अनेक भुत्तम काव्ये रचली. परन्तु त्या सर्व काव्यांवर त्याते लिहिले - ‘विष्णुभट्ट विरचित,”

(मयुणोने जिरवण करून तशोधोषणा हो केल की, स्था पुणकाला तिच्याशी विषार बराय इचा असेल त्याना कापल्या पतीच्या नष्याला दोरो लाखनी घेभन तयाच्यप्रमाणेच भारही कुऱहादीच्या नघून कापा सोडून बोरकर लक्षवेध तरवा आला पाहिले. कु भिकाऱ्याच्या नेघात आलेल्या! भापल्या

डाकने, कारच ती त्याला ओळशू शकली नाही, दुसऱ्या पिसशी तिने ती अर

मौज-गजा करणाऱया गुक्‍्कांनाही सांगितली. कपधरचे ध्नृष्य-नाण तिने

सारे राजकुमार ब अन्य विबाहेच्छू एक एक करून पुढे येनून धनुष्याला दोरी लावायचा असफल प्रयत्न करत राहिले. ते पाहून दुर्बद्धीने कालीला जवळ बोलावून त्याला म्हटले, “अरे, या धनुष्याला जरा चरबी चोपड अन्‌ नंतर आगौवर शेक.” कालीने ते कामही केले, परन्तु त्याचा काहीच फायदा झाला नाही. ते दृष्ट ज्यावेळी धनुष्याबद्दलच्या चिंतेत होते ब काय करावे हे त्यांना समजत नव्हतेइनतेव्हा इकरांचा राखणदार आणि

गेला. वून हळू स्वरात , “पहा, मी आता जे सांगेन, ते नौट ऐका. तुमचा मालक रूपधर जर परत आला, तर तुम्ही त्याच्यासाठी कायकाय कराल? हे जे दुष्ट लोक अमलेत, त्यांना विरोध कराल? लाल त्यांच्याशी? अन्‌ आपल्या मालकाला साथ द्याल? मनात काय असेल ते स्पष्ट सांगून टाका.” *जञ्ञापल्या

गुराखी बाहेर गेले, रूपधरही

मालकासाठी आपण

शि्कळ््ाः “जन्ाळळन् : ता]

प्राणार्पणही करायला तयार आहोत’ असे जेंव्हा ते म्हणाले, तेंव्हा छ्पधर त्यांना म्हणाला, ‘‘मीच रूपधर आहे पहा! मी परत आलो, तर खूश होण्यासारखे तुम्हीच दोघं काय ते इथे आहात, देवकृषेनं मी जर या शत्रूचा नाश करू शकलो, तर मागाल ते इनाम देईन मी तुम्हाला! शेतं देईन, घर देईन रहायला, शंका वाटत असेल माझ्याविषयी, तर हा *डाग’ पहा!”’ त्याने त्यांना आपल्या पाबावरचा तो डाग दाखवला. आपल्या मालकाला पाहून ते दोघे ‘अतिशयच आनन्दित झाले. **आत्ता आनन्द अन्‌ अथूंची वेळ नाहीय. मी आता प्रथम नंतर एक एक करून तुम्हीही तिथे या. मी धनुष्य मागेत. ते दृष्ट देणार नाहीत ते मला. डुकरांचा राखणदार मला ते

र्ढ

आणून देईल. नंतर घरात असणाऱया सर्व स्रियांना आपापल्या खोलीत जाजून दरवाजे नीट बन्द करून घ्यायला सांगायला हवं, काहो गडबड झालो, तरी बाहेर न ‘निषण्याबददल त्यांना निक्षून सांगण्यात यावे. सुखप्राप्ती, तू बाहेर जाजून मुख्य दरवाजा- सिंहद्ार-बन्द करून घ्यायला हवं !’*

नंतर तिघेजण एक-एक करून आत जायून आागापर्‍या स्थाताकर वसले, यावेळी ‘विपुलयोद्धा धनष्यावर आपले बळ आजमावून पहात होता. पण ते वाकवणे त्याला जमत नव्हते. निराशाभरल्या भावाजात तो म्हणू लागला, ‘‘किती दुर्भागी आहोत आपण ! विवाहाची गोष्ट सोडून द्या. तो करायचाच असेल, तर इथाकात काय कमी कन्या आहेत? मला दु:ख इतकंच वाटतंय, की कपधर्या नुलनेत आपण म्हणजे कोणीच नव्हे! आपल्या या पिढीची ही जलहीनता पाहून पुढली पिढी काय म्हणेल?’”

त्याला मधेच अडवत दुर्बुद्धी म्हणाला, “जास्त भावनाप्रधान बनू नकोस. आज पर्व- दिवस आहे. धनुष्याशी आज आपलं काही. देणं-घेणं नाही; त्याला आज स्पर्शही नाही करायचा. ठेवून दे ते! त्याचा अुपयोग आपण पुन्हा एकाद्या दिवशी करू. हे बोलणे सर्वांना ठौक वाटले. सर्वांचे जेवण अुरकल्यावर रूपचर म्हणाला, *‘हे पहा बौरांनो, आज तुम्हाला धनुष्वाचं काही काम नाहीय. जरा मला द्याल ते? मीही जरा पहातो माझ्यात किती शक्ती आहे! माजं बळही म्हातारपणामुळे तसं क्षीणज होत चाललंय.”

चांदोबा

त्याचे बोलणे ऐकून सर्वजण चिडले. त्यांना अयही वाटले की, एकाद्या वेळी हा महातताराच हरवील आपणा सर्वांना.” दुर्बुद्धी नाराजीने म्हणाला, “नीच! तुझी बुद्धी धष्ट झाली काय? दारू पिंजून जषिंगलास होय? बरीच चढलीय वाटतं? तू खरोखरच धनुष्य

बाकवलंस, तर भाम्ही तुला जिवन्त सोडू होव?”

“दुर्बुद्धी, हे वृद्ध बाबा माझ्या मुलाचे अतिथौ भाहेत. त्यांना धनुष्य द्यायला मनाई

‘का करत आहेस? तुला भीती पडलीय का,

कि ते धनुष्य वाकवून मा्याशी विवाहही करतौल? तसा त्यांचा भुदेश असेल असं तुला का वाटतं?” पद्यमुखी रागाने बोलली,

“आम्हाला तसली काही भौती नाही वाटत. पण जे धनुष्य आम्ही वाकवून दोरी चढतू शकलो नाही, ते जर या म्हातार्‍यानं केलं, तर तो आमचा घोर अपमान होईल. हा म्हातारा जर कुऱ्हाडींच्या मधून बरोबर नेम मारू शकला, तर यापेक्षा आणखी आमची मानखंडना ती काय*”’ विषनयोदा मधेच बोलला,

“आई, तू भुगीचच या बोलण्यात गुंतते आहेस. मी जर हे धनुष्य-बाण कुणाला दान म्हणून द्यायचे म्हटलं, तर मला अडवणारा मर्द जन्मलाच नाही कोणी! तू आता जाभून आपलं काम नध बरं!’’ धीरमतो निर्भाडतेने

बोलणे ऐकून पद्ममुखीला आाशवर्यही वाटले, अन्‌ आनंदही झाला. आपला मुलगा समर्थ होत असल्याचे पाहून खुशीने ती आपल्या खोलीत गेली.

इतकयात धतुष्य भुचलून इकदांचा राखणदार रूपधरकडे जाजू लागला, आणि सर्वनण ओरडू लागले. ते ऐकून घाबरून त्याने धनुष्य जमिनीवर ठेवले, पण त्याला प्रोत्साहन देत धीरमतो म्हणाला, “त्यांच्या जहवडोशी तुला काय करावचंय? आपलं काम निर्भयपणे कर तू!’’

ससगजात वसा तयान रधरणा दिले. अन्‌ स््रियांजवळ जाभून बहुकी्तीला तो म्हणाला, ‘“छोट्या मालकांची आज्ञा आहे की, सर्व स्रियांनी आपापल्या खोलीत जाअून दरवाजे बंद वरून घ्यावे. काही गडबड झाली, तरी त्यांनी बाहेर येभू नये.’’ हे सर्व काय चाललंय ते न समजले तरी तिने राबणदाराच्या सांगण्याप्रमाणे सारी व्यक्‍स्था केली.

यात धनुष्य हातात घेभून रूपधर ते कडे फिरवूत पाहू लागला. भर्वाच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या, ‘‘अ दिसतंय की याला ध्रनुर्विदयेचं काहीच जान नाहीय दोरोचं चढवू शकला नाही, तर हा नेम काय मारणार? करूदे त्याला काय करायचंय ते!’’ जमलेले लोक निरनिराळी टीका करू लागले,

रूपधरने अगदी सहजपणे दोरी चढवून धनुष्य डाव्या हातात घेथून भुजव्या हाताने टणत्कार केला, खूप छान बाज निघाला. याट सता रभ लाग, एक लासा न्राण भात्यातून काढून रूपधरने नेम धरून तो असा सोडला, की कुऱ्हाडींच्या टोकांमधून जाशून त्याने अगो वरोलर भाले लक्ष्य साले!

सहजपणे मो दोरो लावून नेम मारला. हे. तथाकथित

धीरमतीला तों म्हणाला; “पू तुझ्या प्रतिठेला मी जरासुद्धा घका नाहो. तू तर पाहिलंसंच की किती

नंतर धोरमती, वला

लोक काय म्हणायचं ते म्हणोत! पण आता स्पष्ट झालंय, की माझं बळ जराही क्षीण झालेलं नाहीय. आता या सर्वाच्या रात्रीच्या भोजनाची व्यवस्था कर, नंतर मनोविनोदाचे कार्यक्रम सुरू होतील.” 0

धोरमतो ताबडतोब एका हातात तलवार

[ दुसऱ्यात बर्छी घेअून पित्याजवळ येअून अमा शाहिला, हग धरने अगावरचे जने कपरे अुतरून फेकून दिले अन्‌ जुडी मारून तो चौकटीत अुभा राहिला. बाकीचे बाण त्याने आपल्या पावलांजवळ पसरले, ‘*आाता खरा ळ सुरू होत आहे. मी आणखी एक नेम मारणार आहे. असा नेम आजवर कोणीच मारला नसेल.’” असे म्हणत रूपघरने बाण

ुद्धौवर मारला.

दुर्बुद्धी किंवा इतर कोणाच्या मनातही आले नाही की बाण त्याच्यावरच सोडला जात. आहे. त्याचीच शिकार होत आहे! त्या वेळी. दुर्बद्धी एक मोठीशी सुरई दोन्ही हातात जुचलून दारू पौत होता. बाण सरळ त्याच्या. कंठात पसत मई धडामकन्‌ खानी पडली. अन्‌ पाठोपाठ दुर्नद्धोही कोसळला! दुसर्‍याच. क्षणी तेथे. हाहाःकार माजला, आपापल्या आसंनांवळून भुठून हत्वारांसाठी ते इकडे

. बाण

गावब होती! “एका माणसाला मारतोस? दृ, थांब तुला आत्ता मजा. दाखवतो.

चंबोबा

या क्या ०

सर्वजण ओरडू लागले. अजूनही सत्यगोष्ट त्यांच्या लक्षात आली नाहो. योगायोगानेच सर्वे घडत असल्याचे त्यांना वाटत होते आपल्या भुवया चढवत रूपधर त्यांना म्हणाला, ‘कुत्र्यांनो, तुम्हाला वाटत ‘की मो ट्रॉयहून परत येणारच नाही. अन्‌ साहस धरून तुम्ही मा फर चेरून बसत. माझी इस्टेट चरत राहिलात. माझ्या दासी आापल्याशा केल्यात. माझ्या जिवन्तपणीच माझ्या बायकोशी बिवाहाची स्वप्नं पाहिलीत! तुम्हाला देवाचीही भोती नाही, मलाहो भीत नाहो ना तुम्हो? आता अमपाशातून वाचणार नाही तुम्ही कोणी!” भ्रयाने सर्वांची नोबडी वळलो! केवळ एकटा विपुलयोद्धा बोलू लागला, ‘तू जर ख्लराच रूपधर असशोल, तर तुझं बोलणं बरोबर आहे. आमच्या हातून मोठ्याच चुका

आहे दुर्बुद्धी. तो केवळ तुझ्या बायकोशी विवाह करण्यासाठी नाही आला, तर तो तुझ्या मुलाला - धीरमतीला ठार करायच्या विचारात होता. तुझी सगळी इस्टेट हड्पायची होती त्याला. आम्ही तुझी सारी नवसानभरपाई करून देजू. जो दारू आम्ही आजवर प्यायलो त्याची किंमतही चुकवू. वर्गणी करून तुझं धन देअू आम्ही. आमच्यातला प्रत्येकजण तुला वीस बैल देईल.

*दुष्टांनो, तुम्ही मन मानेल तसं वागलात. त्याचो एकत्न शिक्षा आहे, ती म्हणजे तमचा जीव, तूम्यापैधी पन्येलाना जोब घेईन मौ. पळायलाही अवसर नाहीय तुम्हाला.’’ रूपधर चांगलाच पेटून झुठला

होता. ‘बिपुलयोद्धा आपल्या अनुयायांना म्हणाला, “बंधूंनो, हा तर आपल्या जिवावरच भुठला

आहे. आता आपापल्या तलवारी मुपसून एकदम सर्वजण हल्ला कल याच्यावर. पाह्या. किती जणांना मारू शकेल

ओरडतच त्याने रूपघरवर तलवार दुसर्‍याच क्षणी रूपघरचा बाण त्याऱ्या छातीत घराला.

बाकी सर्वजण आता रूपधरवर . धीरमतीने आपल्या बछीने त्यापैकी काहीजणांना घमसदनाला पाठवले, नंतर तो आपल्या पित्याला म्हणाला, ‘‘बाबा, मी तुमच्यासाठी, या राल्षणदारासाठी ‘ अन्‌ पशुपालकासाठीही पट्कन हत्यारं घेअून मेतो.’’ ‘*बाण संपून जाण्यापूर्वी परत ये, रूपधर म्हणाला. धीरमती ढाली, बर्छ्या, |शिरसखाणे वगैरे ठेवलेल्या सोलीरी जागून हत्यारे घेजून लगेच परतला. चारहीजण तो ग्रेअून दरवाजासमोर अभे राहिले, बाण

काही जिवन्त होते. त्याचवेळी कालीने

आपल्या मालकांना भवत केली. मागील बाजूने जाभून हत्यारांच्या खोलीतून तो बर्छ्या

आणि ढाली घेभून आला.

नक्षात आले तुम्हा तो महणाला, *‘धोरमतो, यांना आपल्या दासी मदत करत असाव्यातसं वाटतंय.” _

*“जूक माझी झाली बाबा! हत्यार आणताना कुलूप लावायला विमरलो.’’ असे म्हणून तो व राखणदार कुलूप लावण्यासाठी धावले. दुसर्‍या वेळी काली खोलोत घुसला तेन्हा राखणदाराने त्याला पकडले.

यानन्तर दोन्ही पक्षात बर्छ्यांनो लढाई सुरू झालो. सौभाग्याने शत्रूच्या एकाही ब्छोने रूपघर किंवा धरमती जलभी झाले नाहीत. पण वा दोघांनी फेकलेल्या नर्छ्यामुळे माष बरेचसे शकू ठार झाले.

नंतर बर्छ्या संपल्यावर त्यांच्यात दंढ़- युद सुरू झाले. त्या दिवशी देवतांचा कृपा होतो रूपधरवर, सर्वने सर्व शू मन गेले. दोघांनाच त्यांनी जीवदान दिले, कारण ते

मोठे दालन प्रे दासीला बोलावून रूपधर म्हणाला, “बाकी सर्व दासोना बोलावून खोली घुवून चे अन्‌

तपल्या भंग करायची होती, त्याने विर्थ नामक एका गन्थर्वाला राक्षसरूपात पाठवले. ‘विश्थ धुवाजवळ आला. एका सुनीने हे पाहन शापवाणी भुचचारली की, ‘‘त्‌ लरोलरचाच राक्षस अनून रहाशील.”

या शापामुळे विरुबचे देवत्व लोप पावले. शबरी नदीच्या किनार्‍यावर आपले वास्तव्य बनवून आसपासच्या कषि-मुनींना लात राहून तो आपले राक्षस-जीवन व्यतीत करू लागला. पण त्याची दिव्यदृष्टी मात्र अजून त्याच्याकडे शाबूत होती. तीन्ही लोकात कुठे, काय घडत आहे, हे त्याला समजत असे.

शबरो क गोदावरी नदोच्या संगमावर असणार्‍या आश्रमात काही मुनिजन रहात असत, एके दिसशी सनिचालक समिधा गोळा करायला. आलेले असताना विरथ तेथे पोचला. त्याला पाहून ती मुले घाबरून पळून गेली.

शिशक्काळलट 0 चळ तय यात करन]

परन्तु भरत नावाचा एक मुलगा माज न मिता. तेथेच भुभा राहिला.

पळून गेलेल्या मुलांनी भरतच्या पित्याला सांगितले, ‘*तुमचा भरत राक्षसाहाती सापडला आहे.’’ ‘भरतचा बाप राक्षसाला म्हणाला, “हा माझा एकुलता एक पुन्न आहे. बाटलं तर मला खा, पण पाला सोडून

‘ठौक आहे, मी तुला एक संधी देतो. मी अुद्या सकाळी परत येईन. यामधल्या अवधीत आपल्या मुलाला अशा जागी लपत की जी मला ठाभूक असणार नाही.’ विह्थ

म्हणाला.

पिता भरतला आपल्या आश्रमात घेभून गेला, त्याने ठरवले की ‘मुलाला वाचवण्यासाठी जरूर तर आप

ले सगळे त्तपोबलही खर्ची चालाय हम करून त्याने ब्रह्मदेवाची पूजा केली. बहादेव साक्षात प्रकट

2

झाले.

“माझ्या मुलाचं रक्षण करा! अुद्या सकाळ पर्यन्त त्याला अशा जागी लपवून ठेवा, की जिथे राक्षस पोचू शकणार नाही.’* मुनीने विनवले.

ब्रह्मदेव मुलाला आपल्या लोकी घेअून गेले, ते स्वतः ज्या कमलासनावर बसत, त्याच कमळाच्या एका पाकळीत त्यांनो मुलाला लपान्तरित केले,

दसा दिवशी उरलेल्या जागी येजून ‘किरधे भरतच्या पित्याला म्हणाला, ‘‘मर्सा, बह्मदवाे नह्या सथाला काच्या पात हीन. रूप दिलंय, तुला काय बाटतंय, मला इतकंही समजणार नाही? हरलाम तू. ठौक आहे, मी तुला आणखी एक संधी देतो.

. यावेळी तरी त्याला अशा जागी लपव, की जिथे माझी पोच असणार नाही.”

भरतच्यापित्याने आता महादेवाचे स्मरण केले. भगवान शंकर मुनीसमोर प्रकट झाले, केलेली विनंतीच मुतीने शंकरालाही केली. शंकर त्याला कैलासावर घेअून गेले अत्‌ एका कळीत रूपान्तर करून त्याने कळीने पार्बतीचा कान अलंकृत

विद्य दुसर्‍या विवशी येंभून मुनीला. म्हणाला, “अरे तुझा मुलगा कळीच्या रूपात पार्वतीच्या कानावर बसला आहे. मला हे रहस्यही समजलंय. आता एक शेवटची संधी देतो मो तुला.”

त्या दिवशो भरतच्या पित्याने भगवान दिष्णुंची आराधना केली. विष्णु प्रकट झाल्यावर त्यांनी पुत्राच्या रक्षणाचा भार त्यांच्यावर सोपवला. विष्णु बालकाला घेभून गेले.

दुसच्या दिवशी विर आला. त्याने आपल्या दिव्य-दृष्टीने तिन्ही लोक धुंडाळले. पण भरत कुठे आहे, हे त्याला कळेना. शेबटी त्रासून तो ओरडला, “’हे मुनिबालका, कुठे आहेस तू?”

*‘इथे आहे.’’ भरतचा आबाज त्याला. स्पष्ट ऐकू आला.

विथ म्हणाला, “मी तुला काहीही करणार नाहो. समोर ये. विरवची छाती काढून भरत बाहेर आला. राक्षस मरून पडला. विक आता शापमुक्त झाला. पुन्हा तो गंधर्व बनला. भरतच्या पित्याला नमस्कार कून तो स्वर्गात परतला.

द्विगुण - यथार्थनामा

नि.उशर पक परकर पुला लारा जवळ गेला, झाडावरून प्रेतकाढून त्याने आपल्या खांद्यावर स्मशानाची वाट चालू लागला. तेंव्हा प्रेतातला. वेताळ बोलू लागला, राजा, मिट्ट काळोखात जिथं भुता-जेतांचा संचार असतो, तिथं तू नाना प्रकारच्या यातना सहन करत आहेस. ज्या लक्षय्राभीसाठी तू झगडत आहेस, ते तुला कसं अन्‌ केंव्हा प्राप्त होणार? की होणारच नाही? कधी कधी अकस्पित पणे आपल्या इच्छा पूर्ण होतातही. तनया सहजपणे त्या पूर्ण होतील असं आपल्या मनातही नसतं, असं का होतं हे विज्ञ व तपस्वीही तार्किकरूपात सिद्ध कळू शकत नाहीत, भुदाहरणार्थ द्विगुण नावाच्या एका व्यक्‍तीच्या भृपवासाबदल तुला सांगतो. आपला थकबा दूर करत शात्तरपणे ती. गोष्ट ऐक.” इतके बोलून वेताळ गोष्ट सांगू लागला.

सर्वजण म्हणत असत की बलभद्वपुरच्या

बॅताळ कथा

बलरामच्या घराच्या परसात जमिनीत पुरलेले हे. बलरामने ते मिळवण्यासाठी भसफल झाले, प्रथम त्याने एका ज्यो तिध्याला बोलावून धन मिळायची श्रोलरच शकयता आहे का, हे विचारून पाहिले. नंतर एका माल्यिकाला बोलावून धन कुठे पुरलेले असायची शकयता आहे, ती जागा निश्‍चित करून घेतली. त्याने सांगि जागेवर यनरामने ख्रोदून पाहिले. पण हाती काहीच आले नाही. फक्त ज्योतिषी आणि माल्तिक त्याच्याकडून बरचसं धन लुटून नाहीसे झाले. एके दिवशी एक संन्यासी त्वाच्या घरी आला अन्‌ म्हणू लागला, ‘‘एकाद्या संन्यासी अथवा भुत्तमशा माणसाला आपल्या घरो तीन दिवस भोजन दे, चौथ्या दिवशी त्याला कडक

जुपास करायला लाव, पाचव्या दिवशी त्याच्या हातात कुदळ दे. तो जिथे खोदेल, तिथेच तुला धन प्राप्त होईल.’”

त्या दिवसापासून लोक ज्याला ज्याला म्हणून ‘चांगला’ म्हणत अशा प्रत्येकाला लराम आपल्या घरी बोलावू लागला. त्यांना तो म्हणे की, आपल्याला धन मिळाले तर त्यातला भर्धा वाटा अशी मदत करणाराला दिला जाईल. परन्तु कोणोच त्याचे निमन्वण स्वीकारीना. त्या सर्वाचे मत होते की, *परकयाच्या धनांची अपेक्षा करणं पाप आहे. लोभागुळे एक-दोघे आलेही. [स चांगले स्वादिष्ट भोजन केले, अन्‌ चौथ्या दिवशी कडक अुपासही केला. पण घाचव्या दिवशी कुदळीने जमीन खोदल्यावर मात्र काहीच न मिळाल्यामुळे ‘आपण भुत्तम नसल्यावे’ सिद्ध झाल्याने शरमून गेले. काहीजण तर मुभडभुधड म्हणाले की संन्यासी खोटारडा आहे!

काहीही असो. हळुहळू येणारांची संख्या घटत गेली. काही दिवसांनी तोच संन्यासी अलरामकडे आला अन्‌ बलरामने त्याला सर्व हकिकत सांगितली. संन्यासी गंभीर होत म्हणाला, मी तर तुला सांगितलं होतं. कडक भुपासांचा अर्थ आहे - चौथ्या दिवशी पाणीसुद्धा न पिता भुपास करायचा. हा तियिम पाळला गेला का?’*

बलरामने आठवून पाहिले. काही जणांनी कळं लाली होती तर काहोंनी दू चेतले होते. पाणी तर सर्वचजण प्यायले होते! आता. बलरामच्या लक्षात आले की धन मिळवण्या साठी. भुपास कसा करायला हवा; मंग तो.

आांबोबा

संन्याशाला म्हणाला, “स्वामोजी, धनासाठी दुसरा कोणी इतका कडक अुपास नाही करणार. ते काम मी स्वतःच केलं तर?’’

*‘कळाची अपेक्षा न करता तुझ्यासाठी ‘कड्क अुपास करणाराच सत्पुरुष मानला जाणार ना! आपल्या कामासाठी तू भुपास केलास, तर तो स्वार्थच होईल ना? आता तू असं कर; इथून थोड्या अंतरावर एक वस्ती आहे. त्यात्त द्विगुण नावाचा एक माणूस आहे. त्याला बोलावून आण, त्याच्याकडून कडक अुपास करवलास, तर कार्य सफल होईल.’’ असे सांगून संन्यासी निघून गेला.

बलराम ताबडतोब त्या वस्तीकडे निघाला. पायी चालत संध्याकाळपर्यन्त तेथे पोचला. द्विगृणचा पत्ता सापडायला विशेष आस झाला नाही. पण घरात जाअून पहातो ततो काय! घर दास-दासींनी भरलेलं! अबलरामला वाटले होते की द्विगुण दरिद्री असेल, पण त्याचे घर दत्दभूवनासारस भऱ्य लर सायाशाया पणा परात पणा दिसत होता. चांगला भृंच अन्‌ दूढकाय होता. तो. अंगावर रेशमी वस्त्रे अन्‌ चमकत्या अलंकारांनी सजलेला! भगवंताच्या मूर्ती– सारखा प्रकाशित दिसत होता तो.

अलरामला पाहून द्विगुण स्त्रत:पुढे होजून, तो का आला आहे वगैरे चौकशी करू लागला. बलरामचे चांगले स्वागत केले त्याने. पण अशा महान्‌ माणसाला आपले काम सांगावला अलराम संकोचू लागला. ढिगुणने पुन:पुन्हा आग्रहाने विचारल्यावर त्याने आपले काम सांगितले.

मनातल्या मनात बलराम भौत होता कि

७-4

यावर दिगुणची काये प्रतिक्रिया होईल! परन्तु मोठया प्रेमाने पाठीवर थोपटत द्विगुण म्हणाला, ‘‘आज रात्री तर॒ आपण इथेच मुक्काम करा. सकाळी आपण बरोबरच निघू तुमच्या गावी, तोपर्यन्त मी इथली सर्व व्यकस्था करून ठेवती.’’

बलरामला फारच आनन्द वाटला,

द्विगुणच्या आतिथ्यामुळे बलराम चांगला डाराडूर झोपला. पहाटेच सेवकांनी त्याला अठवून म्हटले, लवकर तयार व्हा, आमचे मालक तवार. होजून बसले आहेत.’*

बलराम पट्कन जुठून बसला. सेवकांनी त्याला मोठ्या वैभवाने त्नान करवले, सेवकांना विचारून बलरामने द्विगुणची माहिती मिळवली. त्याला कळले की, ढ्विगुण नोकरांना खूप चांगला पगार देतो, पण त्याबरोबरच

जड

यावर नोकर हसू. लागले, ते म्हणाले, आमचे मालक या भुपासाचा रात्रभर प्रचार

3 करत होते. आम्हीही ऐकून आश्‍चर्यचकित

ना फार सतावतोही, तो स्वतः’सूप चांगली कार्म करतो, पण त्याबरोबर स्वत: अनेक व्यसनांच्या अधीनही

बलरामने त्यांना मोठ्या भु बिचारले की, “एकूणात ढ्रिगुण चांगला माणूस आहे की वाईट?””

“त्यांच्यात चांगुलपणाही आहे आणि बाईटपणाही आहे पण हां, ते आपला वाईटपणा, आपले दुर्गुण लपवायचा प्रयत्न करतं नाहीत. हेच त्यांचं बैशिष्ट्य,’’ नोकर म्हणाले.

आता अलरामला चिंता वाटू लागली. **संत्याशानं ह्याचं नाव का सुचवलं कुणास ठाअक! यांच्या भुपासानं लाभ होईल की नाही?’’ त्याच्या मुखातून अनायास शब्द बाहेर पडले.

शड

झालो. भुपासदीक्षा द्यावला तुम्हाला आमचा मालकच सापडला होव? बाकी सर्व दिवसाकाठी तीनदा खातात तर ते सहा वेळा लातात. त्यांच्याकडून भुपास करवणं देवालाही नाही जमणार!”

नोकरांच्या बोलण्याने जलरामची काळजी आणखीच वाढली. सर्व भार संन्याशावर टाकून आता त्याने याबद्दल विचार करणे

थोड्याच वेळात प्रवासासाठी गाढी आली. गाडीत शूपशी गाठोडी होती, बलराम- ढिगुण यांच्याबरोबर एक स्वयंपाकीही गाडीत चढला. द्विगुणने अलरामला त्याचा परिचय करून दिला - ‘*मी भोजनप्रिय आहे, अनू याचा स्वयंपाक सोडून इतर कोणी काहीही बनवलेलं मला आवढत नाही. त्यामुळे मौ बाहेर कुठे गेलो, तर याला बरोबर नेतोच.’”

गाडी तिघाली. वाटेत स्वयंपाक्याते दोघांना फराळ करवला, द्रिगुणने बलरामपेक्षा दुपटीने तो खाल्ला. त्याच्या पचनशक्तीचे बलरामला फारच आश्‍चर्य वाटले. थोड्या केळाने पुन्हा ढ्रिगुणने काही पक्ान्ने बाही.

थोढे दूर गेल्यावर रस्त्यातून जाणारा एक परिचित माणूस त्यांना दिसला. गाडी थांबवून द्विगुण त्याच्याशी बोलला. तो माणूस म्हणाला, *‘माझी बायको आजारी आहे. वैद्यानं मागवलेली औषधं आणायला चाललोव मो.’’ त्याला सहानुभूती दाखवून धौराने रहायला द्रिगणने सांगितले.

चांदोबा

‘मलाही घ्या ना जापल्या गाडीत. लवकर पोचेन मी. तसा माज्या बायकोच्या जिवाला च्योका नाहीय; पण वेदनेमुळे फार घाबरते आहे ती. लवकर लक्‍्कर औषधं देअून तिच्या वेदना थांबवाव्या असं वाटतंव मला.’’ तो माणूस गयावया करत म्हणाला.

“जिवाला धोका नाही नं? शरीराच्या वेदना सहन करावलाच हव्यात! पाच वर्षापूर्वी चुरस बायकोनं लोणी चोरर्‍यालहटन सलाचा अुगोचच संशय घेतला होता. त्याला खूप मारलं होतं नं तिनं? मग आता सोस ग्हणावं त्याचा परिणाम!’’ असे म्हणून दिगृणने गारी कुढे हाकलायला लावलो. बलराम त्याच्या बा वागणुकीचे आश्‍चर्य वाटले.

भणखी पुढे गेल्यावर एक माणूस झाडाखाली बसलेला त्यांना दिसला, जाडी थाळवत त्याच्याजेजळ जाभन त्यासा नीट निरखल्याबर दरिगुण म्हणाला नरनिंहच ना तृ? काव झाल बावा तला?

नरसिंह म्हणाला, ‘*माझे वडील चार दिवसांपूर्वी वाटले. कामाला जावं तर त्यांची ‘फार आठवण येतेय मला; दु:ख सहन नाही

लहानपणी मला ‘पेरू देतो’ म्हणून त्यांनी कच्च्या ताडगोळ्याचा गर दिला होता.’ असे म्हणून ह्विगुण जोराने रडू लागला.

ह्रिगुणचे रडणे पाहन स्तंभित झालेला नरसिंह स्वत:चे रडणे बन्द करून त्याला धीर दवेशू लागला. पण ताबडतोब हसत द्विगृण म्हणाला, “तुझा बाप मोठा दृष्ट होता. ‘जिवन्त असेपर्यन्त अनेकांना फसवत असे तो !

चांदोबा

शेतकामाच्या मजुरांना त्यांची मजुरीही तो देत नसे. माझी एक एकर जमीन हडपून त्याने स्वत:च्या जमिनीत दाखल केली, असल्या दृष्टाच्या मरणाबदल रडण्याऐवजी हसायलाच हव; रडतोस कशाला?’’ अन्‌ तो गा जाभून बसला.

गुण्या बोलण्यात सत्य असेलही, पण त्याला इतकं कठोर बोलावची गरज नव्हेती! बलरामला त्याची नियत बरी नाही वाटली, दुपारी गाडी थांबवून द्विगुणने पोटभर लाहे. त्याला वाईट वाटू नये म्हणून बलरामनेही थोडेसे खाबून घेतले.

“इथे थोडा वेळ विशान्ती घेअूया, एका तासानन्तर पुन्हा भूक लागेल मला. तेव्हा काहीतरी खाभून मग निघूया,’’ द्विगुण म्हणाला,

व्ष

बलरामला वाटले, ‘भरे, हौ काय भूक झाली? दुपारच्या खण्यानंतर गाडी निघून संध्याकाळी ते बलरामच्या घरी पोचले. सेन्हापासून नलरामच्या घरातही वागणूक विचित्र होती, प्रथम त्याने बलरामच्या बायकोच्या सौन्दर्याची प्रशंसा केली. नंतर तिला म्हणाला, ‘‘तू सुंदर आहेत, पण घर सुंदर नाही राख्रलंस!’’ बिचारीला फार वाईट वाटले. नंतर त्याने बलरामच्या मुलांनाही *सुंदर’ म्हटले, पण क्षणभरात त्यांच्या निरागसतेला नावे. ठेवली. बलरामला धन प्राप्त होणार म्हणून आनन्द व्यक्त केला, पण लगेच या कामासाठी आपले घर, वैभव सोडून यावे लागल्याबदल चिडचिड करत राहिला, तौन दिवस द्विगुणने बलरामकडे स्वादिष्ट भोजन झोडले. दिवसाकाठी सहा वेळा

जडू

खाणारा माणूस यापूर्वी कधी न पाहिल्यामुळे चरचो सर्व माणसे आश्‍चर्य करत राहिलो. बलरामच्या कुटुंबीयाना शंकाही आली

‘असला माणूस अपास कसा करणार

तिसर्‍या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी कजरामच्या बाउकोला बोलावून ढरिगुण म्हणाला, देवो, अद्या माझा कडक अुपास! ण्यालाही स्पर्श नाही करणार. अुद्या आराम कर तू.” थोड्या वेळाने बलरामला बोलावून त्याने विचारले, ‘‘तुला धन मिळालं. तर त्यातला वाटा देशी मला?’’ बलरामला वाटले की, असल्या स्वार्थी माणसाहातून कसं काय धन मिळणार?” तरी तो म्हणाला, **धन मिळालं, तर चौथा हिस्सा तुम्हाला देईन, शेवटी चौथा दिवस भुजाडला, बलरामला बाटले होते - ढिगुण खरेच कडक भुपास करील, पण त्याने तर आपल्या स्वयंपाक्या कडून पक्तान्ने बनवून घेभून. तील वेळा पोटभर लाहे. विचारणा केल्यावर तो मुत्तरला, “तं तर मी सहा वेळा खातो की नाही? पण आज तीनच वेळा खाल. म्हणजे मला हा कडक अुपासच घडला.’’ बलराम काळजीतच होता. पण दुसर्‍या दिवशी हाती कुदळ घेअून द्िगुणु खू लागताच ‘खणखण’ आवाज आला. आणखी थोडे खोदल्यावर सोन्याची नाणो’ भरला खडा

हाती आला! * कवी

31 ‘विकमराजा, घन प्रात करायचं असेल, तर १ एका अुत्तम माणसाला तीन दिवस जेवायला

घालून जौथ्या दिवशो फडफ अपास उरायला लावण्याबद्दल संन्याशाने सुचवले होते. होय ना? पण ह्वियुणने तर संन्याशाच्या सांगण्याप्रमाणे कडक आुपास केला नाही. तरीही त्याच्याच हातून बलरामला संपत्ती मिळाली. तसं पाहिलं तर द्विगुणमधे भुत्तम पुरुषाच्या गुणांचाही ‘अभावच आहे. बायकोच्या दुखण्यामुळे अस्वस्थ असले माणसाला सहानुभूती दाखवण्याऐवजी त्यानं शिव्या दिल्या; नरसिंहला सांत्वना न देता त्याला खरं-खोटं सुनावलं; मिळणाऱ्या संपत्तीत वाटा मागितला. हे सर्व पहाता बलरामला त्याच्या हातून केवळ योगा- योगानंच धन मिळालं. यात डिगुणच्या चांगुलपणाचा काहीच प्रभाव दिसत नाही.” हिशुणमुळे संपत्ती मिळाली’ असं मानणं माइ या दृष्टीनं चूक आहे, प्रम आहे. माझ्या या अंकेचं जमलं तर निरसन कर. पण भृत्तर माहीत भसूनही द्यायच टाळलस, तर माज तुझं मस्तक तडकून जाईल.

अत्तर देत विक्रम बोलू लागला, ‘‘जगात कोणो पूर्णत: भुत्तम असूच शकत नाही. अुत्तम व्यक्ति आपले दुर्गुण लपवू पाहील,

तर त्याचा भुत्तमपणाच लुप्त होतो ना? द्विगुणनं आपला भलेपण अन्‌ बुरेपणा दोन्ही अलगभलग केलंय - संभाळलंव. त्यामुळेच त्याचं भलेपण किंवा बुरेपण कोणापासून लपलेलं नाही. अुघडा मामला सगळा! त्याच्यात दोन व्यक्तिमत्वे आहेत. आपल्यातल्या चांगुलपणामुळे तो लोकांना गरज पडली तर मदत करतो, पण बुरेषणामुळे’ तो दुसऱ्यांचा द्वेष करतो, त्यांच्या दुर्गृणांवर बोट ठेवतो. स्वत: चांगला. चैभव- शाली असूनही तो बलरामच्या मदतीसाठी त्याच्य़ाकडे आला. त्याच्यातल्या चांगल्या माणसाने बलरामच्या पत्नीनं दिलेलं भोजन खां भन्‌ वार्डट माणसाने आपल्या स्वयंपाक्‍यानं बनवलेले पदार्थ खाले. त्याच्यातल्या चांगल्या माणसाने दिवसातून सहाऐवजी तीनदाच जेवून अुपास साजरा केला. अन्‌ यामुळेच बलरामला धन प्राप् या कारणानंच “धन मिळणं” याला ‘योगायोग’ म्हणणं गैर आहे.’’

राजाचे मौन भंग करण्यात सफल झालेला. वेताळ पुन्हा प्रेतासह गायन होभून झाडावर लटकू लागला.

खाप्णांग - नसर्ुकार

बलिया हे स्मुदरतटावरचे एक गाव. एकदा मोठे वादळ होजून गावातत्या बर्‍याच घरांचे नुकसान जाले. श्याम नावाच्याएका गरीब शेतकऱ्याला आपले घर दुरुस्त करणे आवश्यक जहाले. आसपासच्या तोक!कडे मदत मागितल्यावर सल्ला मिलाळा की, पैसे व्याजाने देभाऱया जमनकडे जाभून त्याने मदत मागाबो.’

श्याम चमनकडे गेला, अन्‌ हजार रुपये कर्जाड्‌ मागितले. त्याऱ्याकरे भपादस्तक पाहून चमनने विरले, *‘श्यामच ना: होता.

“आपणाला न भोळखणारा गावात कोणी तरी असेन का’

श्याम बोलल्या. ‘‘मला वाटलं

ओोळनत

त्यावर दिसलास किंवा तलातातिलारी आधण ९%मेक’नमोर भालो, तेंव्हा मा कचो नमस्कार केलास? कधीच नाही, तू तर एक नंबरचा घमेडलोर !”” चमनने अभरंतोध दर्शकला. (नकळत चुक भडली हातून’’ महणत श्यामने त्याला नभरकार केला. १ ह! मला नमस्कार करण्यासाठी सुला बाढळ व्हाझचो गरज ५ईलो ना. असा तमस्कार तर सर्वच करतात.

वण भला तुझी घमेड 3िरवायची आहे. भाता मला चांगला सा्ठांग नमस्कारच 4२.१ जभतने नाझ केली. चमनचो इच्छा पुरी करून त्याच्याकडून हनार पये घेमून श्याम तेथून निघाला, पण बरुद एका झाढाखाली अुभा राहून हे सर्व पहात होता. श्यामला अच्वून तो म्हणाला, ‘‘शी, शी: | कर्ज मिळवण्यासाठी साष्टांम नमस्कार केलास तू?” यावर श्यामम्हणाला, ‘‘आाता माझ्याकडून कर्जवूली करताना एकदाच काय, पण पुन:पुन्हा सला साष्टांन नमस्कार घालायला लावीत उगनला! पहातच रहा तू

समुद्रकिनाऱ्यावर सहल - १३ भारताचा प्रवाळमय स्वर्ग झब्दांकन - मीरा नायर % चित्रकला : गौतम सेन केबी (केरळ)च्या पश्‍चिमेला दोनशे ते चारशे किलोमीटर अंतरात अरबो सागरात लक्षद्वीप वसलेले ञाहे. ही बेंटे सोडता दुसरी प्रवाळद्वीपे “भारतात नाहीत. प्रवाळ म्हणजेच पोवळे. ज्ञक्ष्रीष ३६ बेटांनो बनलेला एक छोटस डीपसमूह आहे. हा. भाल्ताचा सर्वात लहान केनद्रशासित प्रदेश होय. हा दर्जा याल मधे मिळाला आणि £९७४ मधे याला ‘लक्षद्रीप’ हे नामाभिधान प्रात झाले. त्यापूर्वी याला लर्दीव, असेनीदोव किल्ला सिनिकॉस बेटे असे महणत असत. या ३६ पैदी फक्त १० अर मानव-वस्ती आहे. कल्येनि ककरति, किल्तान आणि मिनिकीथ अगदी प्रथम केरळचे रहिवासी इथे पोकले. गोष्ट अशी को - केरळवा शेवटचा शासक चेरुमान पेश्‍्माळ जेंव्हा मृस्लिम घर्म ग्रहण करण्यासाठी मवेतळे रवाना झाला, तेंव्हा त्याची समजूत घालून परत आणण्यासाठी कर्णतूरच्या राजाने आपलो माणसे पाख्वली. पण जहाज खडकावर आपटल्यामुळे त्यांना पथ्त यावे लागले, दिसली अन्‌ त्यांनी त्याबद्दल राजाला शांगितले. राजाने त्यांना ते कसत असलेली अमीन फुक2 मिळेल. परन्तु आता नब्या शोधामुळे असे आढळले आहे. बी धूप पूीयासूनच भारतनिवासी तेथे रहात असत, तेथे प्रचीन बुदधभूर्तीही नतचा आ अगदो प्रथम अम्मेनि बेटायर बस्ती झाली. हे नेट तीन कि.मो. लाब य॒ भ्या अधिक श्न्द आहे. भम्मेनिवरील कारागीर वात 4 नारळा दरे छढ्या बनवतात. येथील शिल्पकरर पोवळी ब देगडंवर सुंदर नक्षीकरग वरुप्यासाठी प्रस आहेत. अगाति हे लघट्रोपमंधील, सर्चात अधिक भृष्ण द्ोप आहे. पी हे. या ढीपसमूहातील सर्वात. पश्‍चिमेकडील बेट. एप्रिल १९८८ संघे मुल्य भूनि त. लक्षद्वीप बेटे यांच्यामधे

ह बेट म्हणजे अम्लेने, भंद्रोत, भगालि, विश, अेत्तलात

ढील छळ, छो /(१ लज ०”; (996

अन्द्रोतचा एक नावाडी

डू

अशाति येथील रहिवाशांनी मुस्लीम घर्माची दीक्षा घेतनी, आज लक्षद्वीपच्या ५९,६८५ लोवसंख्येतोल ६४१७ ल्लामजी अनुपादी आहे.

मुस्लिमधर्म लक्तदीपसथे कसा पोचला? असे मानने जाते की, एकमृस्लिम संत हजरत ओोेडु्ला पांना महम्मद पैगंबर ९4प्तात दिसले, त्यांनी दूर वेशात जाभून त्यांना धर्मप्रसार करायची आज्ञा दिली.

हजरत ओकयुहा जहाजात बसून निभाले. परन्त तावळ होभून जहीज बहाने, एका ‘फळीच्या आधाराने त हॅजरल साहेब अम्मेनित येभूत पोचले. धरणपरसार करण्यात फल न झाल्याने ते. मणि अन्दोत, व रहिताशांता त्यांनी आपल्य धर्माची दौ्ा दिली. त्यांचा मृत्यू अन्लोतमधे जुम्मा मशिदीत आहे. भद्रे सर्वात मोठे बेट असून ते पूर्णत: नारळाच्या झाडांनी आच्छादलेले आहे. दथल्या नाराळांची होयूच शकत नाही, लक्षड्ीपची राजधानी कतरति हे अग्मेनि आणि अन्ज्ेत्त यांच्यामधे आहे. हे सहा कि.मो. लाव य जवळ जवळ एक कि.मी. रन्द हे. लषीपचे हे सर्वात

अद्ेयेस आहे.

ककरति अन्‌

घे झाला. त्यांची कबर तेथील

ड्

अधिक विकसित बेट होय. मुच्यभूनीच्या लोकांच सर्वात अधिक लोकमंध्या यावरच आहे. सरकारी ककेया व सरकारी कर्मचार्‍यांची घरेही येवेच आहेत,

समुद्रातून बाडून आलेल्या त्कडावरील सुंदर कोरीवकाम. अुजरा मझीद

गरक्षणोव बाहे. मशिदीच्या त वाहून आलेल्या

५२ मशिदीकिळो सर्वात अधिक; च्या छत्ताा आतला भाग समुद्रा ‘लाकसापामून अनन्यात आलेला सून त्याकर खूप सुंदर कॅेरककाम केलेले आहे. हे काम आकमक हिरव्या व लाल रंगानी रंगबलेने आहे. येथील विहीराच्या पाण्यात रोगमुक्त करण्याची शक्ति आहे, जैसे म्हणतात. वकशतिच्या दश्िणेचा आळे तनयेनि केरे, याला अरब लोक’केल्येनि’ म्हश्त असत, अरकस्तान हन भारताकरे केष्याच्या मार्गावर हे बेट येते. ते एका निशाल छड्यासारख्या समुद्रललावाने घेरलेने आहे, कात्येतिच्या आसपाग तौन बँटे आहेत-चेरियम्‌, तिलकस्‌ आणि पिति. ‘पिसिल्ा ‘पक्िपिति’ असेही म्हणतात. तीन बेटॉसेबी हेसर्वात समतोचे जेट आहे. खरें म्हणजे हा एक ही लोकच तेवर्र्थन्त पोचू

सा

कावे लागते. पक्षीपि्िबर एकादे गवताचे पातेसदा उगकत नाहीच परन्तू हजारो पक्षी माभ-मुख्यत’ रिळी रक्तात. वांचा टि-टो, 2-री आवाज दृख्र

ऐकु येतं

केल फ्रशवरच्या ठिट्या-‘सूटी’ व ‘नौही’ - येवे अंद चालतात. त्या आपली घरही रेती कितवा खडकावर नबतात. मोळ्या रंगी -बेरंनी शिपत्या पासून जनवलेली

ह घरही मोठी आकर्षक दिसतात. अंडी कोंबडीच्या अंडवाल्या आवराचो, परंतु वयळा-मुर्‍या रिकत्यांवालो असतात. अम्मेनि व अद्रोतचे रठिवासी हो अरी मावडीने शातात. अंडी गोळा वरण्यासाी हो माणसे पक्चिफितीवर “यांचे

चेत असत. ‘फरतु आता हे ठ्किग तरकरणे भभयारण्य’ म्हणून घोषित केले आहे. या ठि्या बोळ्यांना चांगल्याच मार्गदर्शक वाटतात, कारण ‘टूना’ माशांचे कळप जेथे पोहत असतात, तेथेच हवेत या वि्या त्यांत पकढायासाठी तरंगत असतात. द्याचे घोळके बपून लोचमंनाही माशाचा पत्ता लागतो.

‘मिनिकांथ हे नक्षदीपने सर्वात दक्षिणेकरील केट निळा निळा समृद्राचा घेरा विशाल ब जोल आहे. जहाजे सहजपणे तेथे प्रथेश करतात.

तेराव्या शतकातील म लियन याजक मार्को पोलो याने मिनिकीयला *स्वरयांचे बेट’ अरे म्हटले. कारण येथील पूरप मासे पकडण्यासाठी नास्तीत जास्त बेळ समुझावरच रहात असत. भाजहो परिस्थिती जवळजवळ तशीच आहे. पुरुष प्रायः मासे पकडण्या ‘णून 9हाजांवर कामे करतात.

साठी किंबा नावाही अन्‌ बेटावर बाकीची कामे आहत कशन स्त्रियाच बी कामे अत्‌ पुकाते

त मजू

करतात.

कलेऱ्यांमधौल कामेही !

लक्षट्वीपच्या इतर रहिवांशापेक्षा निराळी आाहे. येथोल फुरुष जोन्स व टो-शर्कस घालता व सस्था. गळ्याशी सुकर विदा मेलेले लाल रंगाचे झगे चालतात. डोक्यावर पांढर किवा काळ्या कापडाचा तुकळ.

बांधतात लहान मुलीही कयाला काही न बांधला रहात नाहीत. बाकीच्या बेथंबरील पुरु लुंगी वापरतात सिया कर कशिया केलेला तंग ब्लाजम व खाली काची नावांचे एक वरत गुंडाळतात, ते नीट बांधलेले रहावे म्हणून कमरेला पट्टा बांधतात,

‘नितिकॉयचे लोक महल भाशा बोलतात. बाकीच्या बेटावर मुख्यत: मत्याळी बोलली जाते,

असे मानणे जाते की_मिनिकांच्या श्रोकंचे पूर्व गुजरायेतून परे येऊन राहिले होते. त्यांच्यातल्या बहुतांशी नोबांना ‘उकरू’ म्हणतात. हा शब्द बुधा ‘डाषूर’ या. अपन्रॅश असावा, अधिकांश घरांतून खाल्या तारखा एफ झोपाळा असतो, त्यांच्या परंपरागत नृत्याला ‘हरि’ म्हणतात अन्‌ ते. गुणराथच्या ‘दॉडिया-सम’ सारणे असते,

बाकीच्या नक््रीपपरमाणे मिनिकोबची समाज

स्पकल्थाही मााधान आहे-महणजे वश व उत्तराधिकार आईकडून चालतो, बाकीच्या भारताच्या तूननेत येथील

समाजात स्रियांचे त्यान उद्न आहे.

॥__ च्वव्चव्बदार

बिशालपुरमथे चार्वाक नाताचा एकः तरण होता..शी खूप मेहनती असून नवीन काही शिकवले तर मनापासून कोणावर रागावत नसे तो. नेहमी असल्याने लोक त्याला ‘मदाबहार’ म्हणत असत,

या गावात प्रारब्ध नावाचा एक ध वैद्याच्या सल्ल्याने हवापालट म्हणून रहायला आला. खुप आजारी पडून मृत्युमुखातून वाचला होता

प्रारब्धने गावात एक मोठेसे घर भाड्याने बेतले. एक स्वयंपाकी अन एका टरकाग्या गड्याचीही सोय झाली. गावचे प्रमुख लोक रोज त्याला भेटायला वेत असत. अन्‌ पापमय गप यण.

बरत्तु प्रारब्ध नेहमीच कसल्यातरी

गावात चार्बाक नावाचा एक तकूण भाहे. नेहमीच संतुष्ट असतो तो, त्याला जर आपला आपल्या घरी कामाला ठेवून घेतलंत तर त्याच्या भुल्हसितपणाचा आपणावरही चांगला परिणाम होईल.’*

प्रारब्धला हा सल्ला बरा वाटला आणि त्याने चार्वाकला नोकरीला ठेवले, त्याचे काम इतकेच की - नेहमी मालकाबरोबर राहून त्याला लागलेसवरले पहाणे, चार्वाक तन मनाने प्रारज्धची सेवा करू लागला, कोणीही आले तरी त्याच्या कर्तव्यदक्षतेची खूप तारीफ करत. इतके सारे होजूनही प्रारव्धचे ‘प्रारब्ध’ बदलेना! त्याची चिन्ता जशीच्या तशीच राहिली. तो एकदा चार्वाकला म्हणाला, **पाहिलंस, सर्व प्रकारची सुखं हात जोडून

काळजीत असे. गावच्या एका प्रमुखाच्या ही

टं 7 ५

उेवरींचे जब नृत्य. दे पेझाने कलाल (तारी कादणारे

असून मिनिकॉंवचे सर्वांत जुने रहिवासी मानले जनात,

3

तृत्या तृप्तीचे रहस्व गला कळेल

1 जगात सर्वत्र आतन्दच तर भरला आहे, पण आपण दु:खी, असंतुष्ट का असता, समजत नाही मला.’’ चार्वाक बोलला, *दु:ध काय अस्ते, हे लहानपणी मलाही नाटीग नसर, भाऱ्याजवळ सरला

केवळ शंभर रुपये होते. इतक्‍या थोड्या भांडवलातून मी व्यापार सुरू केला, आज मी “पती आहे. आजारी पडलो आणि च्या सल्ल्याने या गावी आलोय. माझे कुटुंबीय तिकडे माझा व्यापार संभाळत शीच मला एकट्याला इथे च ? माझं आपलं असं कोणी इथे नाही. मग कसा संतृष्ट राहू मी? काळजी तर वाटणारव,’’

यावर हसून चार्वाक म्हणाला, ही… आपल्याला तर याचाच आनंद वाटायला हुवा. मापण तिथे नसलात तरी ञापलौ माणसं सुरळीतपणे व्यापार संभाळत आहेत. आपण इथे स्वतःसाठी हवा तितका खर्च करू शकत आहात.’* ‘पण आपल्याच लोकांनी आपलो सेवा केली, तर मिळणारं सुख लास असतं.’

» प्रारल्ध बोलला.

““*दररोज आपण मला दहा रुपये देता. पण तिकडे प्रत्येकजण हजार रुपये मिळवत असेल नं! अन्‌ ही पण आपलीच कमाई झाली.

*’ चार्वाक समाघान करत म्हणाला,

**पण फक्त दहाच रुपये घेणारा सेवक नको मला, मला तर असा माणूस हवा, की जो हजार रुपये घेईल. माझं दुःख हेच कौ माझी इच्छा पुरो होत नाहीय.’’ प्रारब्ध बोलला.

आता जोरात हसत चार्वाक म्हणाला, *‘महाराज, जगात मेवक वलि ही सर्वात नोच वृत्ति आहे. ज्यांना दुसर॑ काहीच जमत नाही, तेच असलं काम करतात. पैसा जवळ असला तर दुसऱ्याकडून आपली कामं करून घ्याचंखं वाटू लागतं. आपणासारख्या धनिकांची सेबाचाकरी व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या सेवकांनाच शकय आहे. आपले स्वत:चे समर्थ असणारे लोक हे काम थोंडच करतोल?’’

प्रारक्‍्धला या गोष्टींचे वाईट वाटे, की तो महाभारत, रामायण इ. ग्रंथ वाचू शकला .. चार्वाकला वाटे की असे काही वाचणे म्हणजे आरामात बसणार्‍या लोकांचे काम आहे. ‘स्वतःला विश्रान्ती मिळत नाही”

5 & खणा

याचाच आनन्द वाटे त्याला. प्रारब्धचे दुःख असे की - आपल्याला एका भयंकर व्याधीने ग्रासले आहे. चार्वाकचे म्हणणे असे की - इतक्‍या मोठ्या भयानक रोगातून वाचून प्रारब्बला जाता आराम करावची संघी मिळत आहे.

चार्बाकजवळ प्रारव्धच्या प्रत्येक प्रश्‍नाला योग्व अुत्तर होते. आपले दुःख विसरण्या खवजी प्रारब्ध आता चार्वाकच्या आनंदाबद्दल त्याचा हेवा करू लागला. चार्वाकचा हसरा चला पाणत पाण दषा दस गात पागल. एक दिवस त्याने हे सत्य गावप्रमुखांना सांगितले. तेंव्हा एक प्रमुख म्हणाला, ‘*मग तर आपणाला संतोष देणारा मार्ग सापडलाच म्हणून समजा, आपण रोज त्याच्यावर रागवत रहा; आपल्या बोलण्याने त्याचे सन दुखवत रहा. मग त्याच्या चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले की आपले दुःखही नाहोसे होईल.’’

तेव्हापासून प्राररच चार्लाकला भंगी शिव्या देभू लागला; रागावू- भोरडू लागला.

पण चावकिवर त्याचा काहीच परिणाम झाला

चाही, शेवटो प्रारब्ध त्याला असेही म्हणाला

‘की - तू बेशरम आहेस, कुत्रा आहेस! ण नेहमीप्रमाणे हसून चार्वाक आपल्या

कामात मग्न राहिला. आणली एकदा प्रारब्ध त्याला “डुकर’ म्हणाला, एकदा ‘सेडा’ म्हणाला. नंतर एकदा ‘गाढव’ म्हणाला. तरीही चार्वाक हसतच राहिला अन्‌ मनातल्या मनात कुढत प्रारब्ध त्याला म्हणाला, “मो तर तुला इतक्या शिव्या देतो, तरी तू कसा काब हसू शकतोस

“कुत्रा हे विश्‍वासूपणाचं दुसरं नाव आहे.

च्यंदोबा

इुकरु-बराह तर दशावतारांपैकी एक, रेरा, माव अत्यंत सेवाभावी असतात, मला तर वाटलं की, आपण माझी रतुती करत आहात, तर मानवाचा

आता मात्र प्रारब्ध ‘हतबुद्ध झाला, त्याने निश्चय केला की, कोणत्याही स्थित चार्वाकचा आनन्द नष्ट करायचाच. खूप विज्रार केल्यावर त्याला एक भुपाय आतापर्यन्त चार्वाकला तो फक्त एकान्तातच शिव्या देत असे. कितीही शिव्या दिल्या तरी जोवर इतर कोणी ऐकत नाही, तोवर ठौक आहे. पण इतरांच्या भुपस्थितीत शिव्या खाव्या लागल्या तर शान्त स्वभावाचा माणूसही जुग्र बनेल; त्याची सहनशक्ती संपेल. आपला हा अुपाव अमलात आणण्या-

णा णा

ला येईल ते बोलून घेतले, , अपमानकारक शब्द अुच्चारले; लरीही चार्वाक हसतमुखाने आपले काम करत राहिला. यामुळे प्रारब्ध जास्तच भडकून आणखी शिव्या देत राहिला.

चार्वाकने शिव्या सहन केल्या. पण त्यामुळे सत्यवान नावाचा एक प्रभु मात्र नाराज झाला. तो चावकिला म्हणाला, ‘‘हे तुला इतक्या शिव्या देत आहेत, अन्‌ तू गप्प आहेस? काम सोडून का जात नाहोस तू? मौ तुझ्या जागी असतो, तर गाशा गुंडाळून केन्हाच तिधून गेलो नसतो,

*मी फुकटात थोंडच काम करतोय? पैसे घेतो ना?’’ बार्वाक हसत म्हणाला, अन्‌ क्षणभर थांबून पुन्हा म्हणाला, *‘हे साहेब माझ्या कामावर खूश आहेत. शिव्या देत आहेत, पश तहाण सोय जायला साणितत का मला त्यांनी? शिव्या अंगला थोड्याच चिकटतात? त्यांनी काम सोडायला न सांगः आपण ते सोडून दुसरोकडे जाणं अधर्म होईल.

यावर सत्पवाने काही बोलणार, इतक्यात

त्याला थांबवत प्रारब्धच म्हणाला, *‘यांबा, आता मला कळलं की हा ‘सदाबहार’ का , नेहमी हसतमुख कसा रहातो. हा प्रत्वेक विषयातलं *भलं’ तेवढं पहातो अन

देतो रेल. ते आपली जबाबदारी मानून करतो. त्या कामातला तो *परोपकार’ मानत नाही. जमेल तित्तकं लो करतं रहातो. आवश्यकतेपेक्षा तो जास्त अपेक्षा ठेवत नाही कुणाकडून, भापल्याजवळ असेल त्यात आनन्द मानतो, जे नाही, त्यासाठी दुःख वाटून थेत नाही; त्यासाठी अुगोच धावपळ करत नाही, आणि म्हणूनच तो ‘सदाबहार’ आहे, हसतमुख आहे, नित्य संतृष्ट आहे. त्याच्यासारलं रहाणं इतरांना बहधा जपणार नाही, पण त्या दिशेन प्रयत्न करणं मात्र प्रत्येकाचं कर्तव्य आहे, धर्म आहे. त्यामुळेही चिन्ता काहीशौ कमी होू शकेल.

यानंतर भात्र प्रारब्धने चार्वाकचा आनन्द मिटबायचा कधीही प्रबत्न॑ केला नाही. आपली चिंता आपणच कशी कगी करावी याचा सत्तेत प्रयत्न करत राहिला, अन्‌ काही मयदिपर्यन्त त्यात यशस्वीही झाला.

₹. हो विजापुरच्या एका महान्‌ राजाची समाधी आहे. हिचे बांधकाम कोणी केले? हिचे वैशिष्टय काय?

ति

सत्री काही पक्षी कुठे बोरा जरी प्रकाश दिसला

त्री त्या दिशेने ल्लेषावून पडतात अन्‌ काही दिव / त्यांच्या हालचाली अगदी निराळ्याच घडताळू’ आजपर्यंत असे का घडते याचा कोणोहो शोध

४: कसतपुष्याच्या पाकळ्यांच्या आकारात अनसेली हौ इमारत दिद्कोत आहे, तरे हे एक प्ार्थनामन्विर हे. एका पर्थियन अस्चाने स्थापनेच्या जत्यासुनिक ‘घर्माशोहेमन्दिर संबंधित आहे. वा धर्गचिनाव काय?

तीन सोप्या टप्प्यांनी गेंडयाचे चित्र काढा …. .

४9 षः

सोनेरी क्षण - क्रमांक ६ अत्तरे

करेल कैतेक, भागे आपले नाटक और,ू.भार, मधे प्रथभ रोसोट शब्दाचा वापर

मलेष्ह भागगाइ्धांला थाके0 *शतो १. मॅबेटिक लॅळिटेशनचे हे संक्षिप्त प. तीझ अशा चँब्ीय

आकर्गणाच्या आधाराने त्याएया ठरीवक्रगाक 0ॉयता 0. ९. शताज्दी वर्षाच्या नियमाचा अपवाद म्ह | क्स हे र्थ, कारण ४०० ने भाग जाणारे रष सीय वर्थ

रोबोट्सूचा हिशोब रोळ १८ मोटरकार बनयणारे ९ अर्फा रोबोटस्‌; २० कार अनकभारे १८ निटा रोओोट्स्‌ आणि ९ कार

अनब्ारे २७ भाला रोत्ोदर.

जस्त किती भरता घेईल तो मर्यादा दासबण्यायाठी बाहेशन तिच्यावर एक रेष ओढलेलो. ‘जेमसोल लाईन अने म्हणतात. पाणी.

मलकाचे नाव फुमेनल्टाईन’ म्हटले, तर ते. राक्षस निर्माग करणाऱ्या वैशानिकाचे

अर्जुन इंद्राकडे असताना रोमश नावाचे महर्षी तोन्ही लोकी संचार करत स्वर्ग-लोकी पोचला. इत्द्रसिंहासनावर अर्जुनाला बसलेला. पाहून त्याला फारच आश्‍चर्य वाटले. त्याला बाटले की, “याने मोठी तपश्‍चर्या कून या. सिंहासनावर बसायची योग्यता प्राप्त करून घेतली असावी. महर्षोंचे आश्‍चर्य पाहून इन्द्र हसत म्हणाला, “मुनिवर, हा अर्जुन साधारण मानव नव्हे. पूर्व जन्मी तो नर नामक महर्षी होता. नारायण नामक महर्षीबरोबर याते हजारो वर्षे बदरिका वनात तपश्‍चर्या केली. नारायण हे पूर्व जन्मी कपिल महामुनी

तेच नर-नारायण आता भूभार हलका

’ करण्यासाठी अर्जुन आणि कृष्ण र्पाने जन्मले आहेत. पाताळाचे निवात- कवच देवांना ‘ सतावीत आहेत. अर्जुन त्यांचा नाश करील. यासाठीच त्याला इथे बोलावले आहे. आता.

तुम्ही भूलोकात जाऊन कास्यक-वनात रहाणार्‍या धर्मराजाला सांगा की, अर्जुन स्वर्गलोकात तृत्य-गायनाचे शिक्षण घेत असून सुखात आहे.’’

रोमश महामुनि, इंद्राचा निरोप पोचवण्यासाठी भूलोकाकडे निघाले.

व्यासांनी धृतराष्ट्राला सांगितले की, अर्जुनाने स्वर्गलोकी पोचून दिव्यास्त्े प्राप्त केली आहेत. धृतराष्ट्र संजयला बोलावून घेऊन म्हणाला, *‘आता दुर्योधनाच्या दुर्नृढीमुळे कायकाय आपदी येतील ते पाहूया. बिचाऱ्या प्रजेला कायकाय भ्रास भोगावा लागेल कुणास ठाऊक! धर्मराज अन्‌ अर्जुन यांच्यात तीन्ही लोकी विजय मिळवण्याची शक्ती आहे. आता माझ्या पुत्रांचा मृत्यु निश्‍चित आहे.”’ त्याचा स्वर फार दुःखी होता.

**यात अतिशयोक्ति मुळीच नाही, द्रौपदीला सभेत आणून सर्व प्रकारे तिचा

अपमान केला गेला. दुर्योधनाने आपली मांडी अुषडी करत तिला आपल्या मांडीवर बसायला सुचवले. ती एका राज्याची महाराणी आहे, याचे भान त्याने ठेवायला हवे होते भीमाने त्याची मांडी फोडायची केलेली प्रतिज्ञा योग्यच होय. दुःशासनाने तर तिचे केस धरून तिला भरसभेत खेचून भाणले, दोघांनी अचकट- निकट भाषा वापरली, कणनिही त्यात भरच घातली. दुःभासनाने तर नंतर अगदी ताच सोडून तिच्या तिला नग्न कराबचा प्रयलल केला, हे सर्व चालू असताना खुद्द आपण, विर अन्‌ पित्तामह यांच्यासह नुसतेच बसून राहिलात. भीमाने पुन्हा एकवा प्रतिजा अुद्चारली. शेवटी श्रीकृष्णाने तिची लाज राखली, या पार्श्वभूमीवर आता पांड्यांता सूड घ्यायचा असेल अन्‌ आपल्या पुत्रांचा वध

श्व

करायचा असेल, तर त्यात आश्चर्य काय ?”” संजय बोलला.

धौम्यांनो धर्मराजाला सल्ला दिला की अर्जुन परत येईपर्यंत पांडवांनी तौर्थयात्रा कराव्या. त्याप्रमाणे धर्मराज द्रौपदी व आपल्या बंधूसह यात्रेला निघणार होता, इतक्यात महर्षि रोमश तिथे पोचून म्हणाले, *‘मी इत्द्राच्या सुधर्म सभेत गेलो होते. तेथे अर्जनही इत्द्राबरोबर त्याच्या सिंहासनावर असलेला होता. ते दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. इंद्राने माझ्याकरवी निरोप पाठवला आहे की, अर्जुन तिथे सुखात आहे. या कामासाठीच मी इथे आलोय. इन्द्राने त्याला अनेक दिव्याखं दिलीत. आता चित्रसेन गंधर्वाकडून तो नृत्य-संगीतांचं शिक्षण घेत आहे. तम्टी तोर्थयाचा वराव्या अशी इन्दाची इच्छा आहे मी स्वत: यापूर्वी दोनदा तीर्थवात्रा केल्या आहेत, आता तिसऱ्यांदा तुमच्याबरोबर करीन.’’

हे ऐकून धर्मराजाला फार आनंद झाला. अर्जत ज्यासाठी गेला, तो अुद्देश सफन झाला. ज्या तीर्थयात्रा करायची त्याती इच्छा होती, त्याच करण्याबद्दल इन्द्राकडूनही संदेश आला. तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी त्याने भापल्या खरोखर परसलेल्या समुदायापैकी काहीजणांना हस्तिनापुरला अन्‌ काहींना दूपदाकडे पाठवले. इन्द्रसेन आदि ज्यांच्याजवळ आयुधे, कवच आहेत, अशा थोल्यांनाच आपल्या बरोबर राहू दिले.

तोर्थयात्रा करत करत पांडवांनी गोमती, कन्या, गोतौर्थ, बाहुदा नदी-तोर, त्रिवेणो, गया क्षेत्र आदि. तीर्थाचे दर्शन घेतले आणि

आंदोचा

अगस्तोंच्या आधमात जाऊन त्यांची कथा श्रवण केलो. मणिमंत नगरात इत्वल व वातापी नावाचे दोन भाऊ होते. ब्राह्मणांचा प्रथम पाहूणचार त्यांना मारून टाकत असत बातापि बकरीचे रूप घेई अन्‌ इल्वल त्या बकरोला मारून ब्राह्मण अतिथीला मांस खायला घाली. खाल्यानंतर तो म्हणे, “वातापि, बाहेर ये!” मग वातापि ब्राह्मणाचे पोट फाडून बाहेर येई अन्‌ बाह्यण गरून जाई, या सर्व ब्राह्मणांज वळचे धन हे बंधू गोळा करत. अगस्त्यने महामुनिने विदर्भ राजाच्या कन्येशी लोपामुद्राशी विवाह केला. तिच्या इच्छा-पूर्तीसाठी धन जमवायला तो बाहेर पडला. तो प्रथम तीन राजांकडे गेला. पण त्याला धन देण्याइतकी त्यांची प्राप्ती नव्हती. या तीन्ही राजांना अगस्तीने धन गोळा

करण्यासाठी बरोबर घेतले, त्याला नंतर कळले की मणिमंतचे नागरोक वातापि व इल्वल यांच्याजवळ अपार धन आहे. ते. मागण्यासाठी तो त्यांच्याकडे गेला.

इत्वल्ने नेहमीप्रमाणे वातापौला बवरीचे रूप दिले अन्‌ तिचे मास अगस्तीला खायला घातले. ते खाऊन अगस्तीने ढेकर दिला, इल्वलने हाक मारली, “’बातापी, ये बाहेर |”

अगस्ती म्हणाला, ‘‘ज्ञाता वातापि राहिलाच कुठे? मी तर पचवूत टाकलं

त्याला.” इल्वलचा चेहरा पांढरा पडला, त्याने अगत्तीला ब त्याच्याबरोबर आलेल्या तीनही राजांना धन देऊन पाठवून दिले,

ध्रर्मराजाने अगस्तीची ही कहाणी एकदा विध्य पर्वत सूर्याला म्हणाला, का नेहमी फक्त मेरूपर्वतच्याच भोवती फिरत रहातोस ? मी तर त्याच्यापेक्षाही मोगा आहे, माझ्याभोवती फीर तृ.”

असाच पडून रह.” यानंतर म्य ही. १ गेलेले अगस्ती परत आले नाहीत; अन्‌ विन्ध्यानेही

ञञपले डोके उचलले नाही.

कालकेय नावाचे राक्षस समुद्रात रहात असत. रश भोक पथण ण आढाणाचा छळत समुद्रात जाऊन देव त्यांना माळ शकत नव्हते. शेवटी ते अगस्तींना शरण गेले. तेव्हां या मुनींनी समुद्राचे सर्व पाणी एकाच घोटात पिऊन टाकले. आता कालकेय बाहेर आले.

, देवांनी त्यांच्याशी युद्ध करून गेले. त्यावेळी

सुकलेला समुद्र भगोरथने गंगा पृथ्वीवर

/, आणल्यांनंतरच पुन्हा जलमय झाला.

“मी .जाणूत-लुजून मेरपर्वताभोवती फिरत नाही, माझ्यासाठी ठरलेल्या मागन मौ फिरत असतो,” सूर्याने सांगितले.

विंध्य चिडून सूर्य-चंदर व अन्य ग्रहांच्या मार्गात अडथळा अनूत विस्तृत होऊन मुभा राहिला, त्यामुळें सारा लोक अंधारमय झाला. सर्व देव अगस्तीकडे जाऊन विनवू लागले. “मुनिवर, आपला शिष्य विन्ध्य यानं सारा करून टाकला. त्याला

आपल्या काबूत आणा ना.’* अगस्ती लोपामुद्रासह विंध्य पर्वताकडे जाळन त्याला म्हणाले, “मी एका मुख्य कामासाठी दक्षिणेकडे घाललोय. तू वाटेतून दुर हो.” तेव्हां मुनोंना वाट देत विन्ध्याने त्यांना साष्टांग नमस्कार केला व बाट दिली. अगस्ती म्हणाले, “मी परत येईपर्यन्त तू

शट

अगस्तींच्या आश्रमातून निघाल्यानंतर पांडव अनेक तौर्थस्थानी गेले. कौशिकी ही नदीच्या किनारी जाऊन त्यांनी विशवामितराचा आश्रम पाहिला. नदोपलिकडोल विभांडकाचा पुत कृष्यभृंग याचीही कथा त्यांनी ऐकली.

अंगदेशचा शासक रोमपाद हा दशरथाचा मित्र होता. त्याने ब्राह्मणांविरुद्ध द्रोह केला, तेव्हां बाह्मणांनी ते राज्य सोडून दिले व ते अत्य राज्यांत निघून गेले. यानंतर तेथे पाऊस न झाल्याने दुष्काळ पडला. तेव्हां रोमपादने आपल्या मित्रांच्या स्यावल्न काही सुंदरी कष्य्ृंगकडे पाठव्या. त्यांच्यामुळे आकर्षित झालेला, क्रष्यशृंग राज्यात आला. रोमपादने आपलो कन्या शात्ता हिचा विवाह त्याच्याशी करून दिला. क्ष्ययृंगने राज्यात पाय ठेवताच तेथे नेहमीप्रमाणे पाऊस पडू लागला.

पांडव अशाप्रकारे अनेक तोर्थांना भेटी देत राहीले. ते महेन्द्र पर्वताजवळ पोचले. तेथे अकृतवर्णते धर्मराजाला परशुरामाची गोष्ट सांगिलती. हंबवंशज: कार्तयोर्बने उत्ताजया

चांबोबा

१.

झू वे करे

दसे बर मिळवून हजार हात मिळवले. अ्तीच्या मदाने आंधळा होऊन त्याने लूप , धुमाकूळ धातला. एकदा कार्तवीर्य नरशासाचे धिता जमदश्ली याच्या भाषमात आला. आश्रमाचा विध्वंस करून तो हेमघेनु पकडून घेऊन गेला. आधमात परत आल्याबरोबर त्याला ही बातमी कळली अन्‌ त्याने सुड करून कार्तवीर्यला मारुन टाकले. जमदस्नी एकटे असलेले पाहून कार्तवीर्यच्या पत्रांनी आश्रमात प्रवेश केला आणि मुडबुद्धीने त्यांचा गळा कापून निघून गेले. यानन्तर पपशासाने पिजोस वाहा पिवससण वतत पृथ्वी नि:क्षत्रीय केली. अशा तर्‍हेने त्यानेही आपली सूडाची तहन भागवली, पांडव प्रभास तीर्थी पोचल्यावर कृष्ण- बलराम आणि काही यादव ही खबर ऐकून

त्यांना भेटायला आले. यादवांनी पांडवांना मोठ्या विश्‍वासाने सांगितले की युद्धात पांडव नकीच कौरवांचा अन्त करून सिंहासनावर बसतील.

यादल द्वारकेला परतल्यावर पाडवांनोही आपलो तोर्थयात्रा पुढे सुरु केली. शेवटी ते गन्धमादन पर्वतावर पोचले अन्‌ तेथेच अर्जुताची पतीक्षा करत यांबायचे ठरवले. तो महापवित्र असा प्रदेश होता. सर्व पुण्यस्थलांतले उत्तम असे पुण्यस्यळ, तेथे पांडवांना नरकासुराच्या हाडांचा ढीग दिसला.

गंधमादनवर पोचता पोचताच जोरदार वारा पाहू लागून धूळ आुडाली. सर्वत्र अंध:कार पसरला अन्‌ जोरदार पाऊस पडू लागला, विजा चमकू लागल्या, भापल्या रक्षणासाठी ते सैरावैरा धावले. सकाळपर्यन्त पाऊस थांबला, वातावरणही शान्त झाले. परन्तु पायी चालल्याने अन्‌ जोरदार पावसामुळे थंडीने कापत असलेली द्रौपदी शुद्ध जाऊन खाली कोसळली. नकुलने झटकन तिला आधार दिला नाहीतर खालच्या दगडांवरच ती आदळलो असती. तिचे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन धर्मराज बराच वेळ रडत राहिला. सर्वानी तिची सेवा-शुभूषा केली. रस्ता दगघोंड्यांनी आणि काट्या कुट्यानीं भरलेला असल्याने पुढे जाणे अशक्‍य होते. तेव्हां भीमाने आपला पुत्र घटोत्कच याचे स्मरण केले. तो आपल्या राक्षससेनेसह तेथे आला, स्वत: घटोत्कचाने द्रौपदी व पांडवांना खांद्यांवर बसवले. बाकी सर्वांना अन्य राक्षसांनी उचलले व वेगाने ते पुढे जाऊ

चांदोबा

ज्ञागले.. कैलासजवळच्या बदरिकाचमी पोचल्यावर सर्वजण खांद्यांवरून खाली उतरले. जवळून गंगा वाहत होतो. सर्वांनी तिच्या पाण्यात स्नाने केली. तेथील मुनिगणांन पांडवांना कंदमुळे फळे इ.देऊन ह्यांचा अतियिसत्कार केला.

सहा दिवस तेथेच राहिल्यावर एकदा हवेतून एक दिव्य सुगन्थ आला अन्‌ अचानक पांडवांच्या मधे ओक अपूर्व असे फूल येऊन वडले. ते अत्यन्त सुंदर असून त्याचा सुगंधच सर्वत्र पसरत होता ते आपल्या हातो द्रौपदी भीमाला म्हणाली, ‘‘हे मी धर्मराजाला देणार, असली फुलं घेऊन जाऊन आपण काम्यकपनात सुरक्षित ठेवू, माझ्या साठी आणखी फुलं शोधून आणता?’’

द्वौपदीची इच्छा की पूर्ण करण्यासाठी भस नेवून निघाला, हातात पनप्य याण घेऊन ज्या दिशेने सगल्थ आला, त्या दिशेला तो जात राहिला. कोकिलांचे कूजन, अमरांची गुणगुण आणि लहान लहान धबधन्यांच्या धारेचा आवाज त्याचे मन उव्हसित करत होते. वाटेत रस्ता अडवणारी झाडे कापून दूर करत, मधे मधे आरोळ्या

डोकत तो पुढे जात राहिला. एका ठिकाणी त्याला एक मोठी केळ्यांची बाग दिसलो. त्या झाढांमधून वाट काढत त्याने पुन्हा एकदा आरोळी मारली ती ऐकून जल्नपक्ष्यांचा एक कळप आकाशात उंच डाला. त्या पक्ष्यांना पाहून तेथे पाणी असल्याचे भीमाने ओळखले, त्या दिः जाऊन तो एका सरोवराच्या किनारी थोचला.

भौमाने प्रथम रात स्नान करून आपले शरौर शौतल करून घेतले. नंतर केळ्यांच्या बागेलून थोडा पुढे गेला. पुन्हा एकदा दंड थोडून त्याने सिंहनाद केला, आरोळी ठोकली. वा जागेत हनुमान होता, हे गर्जन भीमाचे असल्याचे त्याने ओोळलले, भीमाची भेट होणार म्हणून त्याला फार आनन्द वाटला. तो मुद्दामच भोमाच्या वाटेवर आडवा पसरला अन्‌ आपली शेपूट त्याने अवाद्या झेंड्यासारखी उंच उचलून धरली, नंतर त्याने एक टाळी वाजवून शारी दिशा

दुमदुमून टाकल्या.

आला.

हत्तींसाठी रेडियो कॉलर

जंगलात फिल्णार्‍्या हत्ती नजर कशी ठेवहा आईल? नेहमी त्यांच्यानरोनर रहाता वा किर्हा तर अेणार नाही, पासाठी त्यांच्या मळवात आता. लहानशा रेडियो-साध्नाने युक्त अशी कालर किंग पट्ट बांधण्यात येत आहे. वा रेडियोचा रिमोट कठ़ेल अर्थात पर्यपे्षकाकडे नसणार, त्यामुळे परबवेक्षण सोपे होत आहे, नुकतेच बंगालच्या जल्दपारा प्राणी अभावारंण्यात असे भाडळले की, एक हतोष आपल्याबरोबर, हत्तींचा एक कळर पेमून जात नाहे! तेन्हा एका हसीना मादक औषध पाजून न त्याच्या गळ्यात असा पट्ट आंतून त्याला सोडले. र्व हतती त्याच्या मागोमाग परत आले, यामुळे वन्य पाणी आाणेच्या भ्रचिकाऱयाला त्यांच्याबर नजर ठेवणे सोपे भाले, आशाप्रकारे आतापर्यंत पाव वेळा कोलरचा सुपयोग करण्यात भाला आहे. पण यापूर्वी जे हती हिरनिराळे रहात होते त्यांच्या गळ्यात अने पड बोधले

बेट होमलोल मधे एक भुँट १ अमेशिविन डलर्शना अरीबला मेना (जवळ जवळ

३७ कोटी स्पवे), भऱ्याअशा भल्फ देशात भूटांच्या दौडीच्या स्पर्धा ही प्रसिद्ध ब्रीज आहे, थोमनमघेच असे खूपसे भुंट आहेत की, जे खूष वेगाने पळू शकतात, येथील सर्वसाधारण एका भुटाची किंमत ८७७ डॉलर असते. आताएर्यन्त सर्वात अधिक किमतीला बरीदल्या गेलेल्या अुंटाची किंमत २४६०, ००० इतकी आहे. परत्तृ ‘निंटी’ ल्ला खरीदला गेला. त्याची खरेवी करणारा माणूस ुनायटेड अरब एमिरेदसूचा एक अज्ञात व्यापारी आहे. त्याचे म्हणणे असे की हा अुंट सर्तात अधिक वेगाने पळू शकणारा आहे, त्यामुळेच तो असे म्हणत किरत असतो कि हा ‘तुंदर जुंट’ अथून मी त्याचा

गालक आहे. भारतीय चित्रांना सर्वाधिक मूल्य *साजुषडओोस ऑक्शन क॑ंभनी” ही नंडनचौ सुप्रसिद्ध लिलाव करणारी कंपनी आहे. ऑकटोबर < रोजी येथे भारठीव चित्रकारांच्या १७० चित्रांचा लिलाव झाना. केरळचे मुप्र्द्धि चित्रकार राना रविवर्मा (१८३८-१९०६) यांच्यापासून ते जाजचे सुप्रसिद्ध भारतीथ चित्रकार एम्‌.ए. हुसेन घॉच्या पर्वन्तची अनेक चित्रे येथे प्रदर्शित झाली. त्या दिवशो विकलेल्या दहापैकी भाड चित्रे तर. रविवर्माचीच होती. एका चित्राची ठरलेली किंमत झोती २,२०,००० रुपपे. पण लिलावात ते !४१६.८२७ ला. विकले गेले. त्याची थाकीची सात बित्रे ११, रुपयात विकली नेत्री, रवीन्द्रनाथ टागोर वांचे एक वित्र ९, १जे,’

ना विकले गेले. हसेनचे एकही चित्र तितक्या किमतीला गेले नाही. विशेष गोष्ट अशी की हो.

शागी बित्रे सरावणारे अन्य कोणी नसून तेचे रहाणारे भारतीयच भाहेत. मॅक पोलिसमन कॅलिफोक्याच्या भन जेन पोलिभ विभागांचा एक रोबोट पोलिसमैन आहे. “ऑफिसर मंक, इतर गोलिकवाल्यां प्रमाणे यानेही ऑक्टोबरच्या आरंभी आपलें पद ग्रहण केले. ‘मँक’ त्स्त्या रस्त्यातून फिरत लोकांना “अपराध कसे दाकाचे’ पानटन सांगत असो.

आपल्या देशात पवित्र मानल्या जाणार्‍या बुक्षांमधे बेलाचे खूप महत्व आहे शिवपूजेसाठी याच्या पानांचा भुपयोग केला. जातो. याची पाने मजू व जाड असतात. शिव-मंदिरांच्या प्रांगणात व मोठ्‌ मोठ्या अुद्यानातून ही झाहे लावली जातात. ती अगदी सहज, आपली आपण वाढू शकतात. याचे फळही पवित्र मानले जाते. ते लमृद्धी व संपदेचे चिन्ह मानले जाते. त्यामुळेच पाला *श्रीफळ’ असेही म्हणतात, हिन्दी, मराठी, बंगाली भाषेत याला ‘बेल’ म्हणतात. गुजराथीत “बिली’, तमिळ व मल्याळीत ‘बिल्व’ असे म्हणतात. तेलगुत ‘विल्व-वृक्ष’

किंवा ‘मारेड’ म्हणतात, नेहमीच हिरवेगार दिसणारे हे निल्व-यृक्ष दहा मीटर पर्यंत जुंच वाढतात. झाडाची साल

जाड व काटेरी असते, फांद्यांना गाठी असून त्य़ा वाकड्या-तिकड्या असतात. थंडीत याची बाने झडतात. वसंत सुरू होताच पुन्हा पालवी कृट्ते.

याच्या कोमल हिरव्या-पॉळ्या फुलांना सुगंध असतो. फळाचेसाल कडक असून आतील अर खाल्ला जाभू शकतो. वाळलेल्या गरात साखर पाऊन तो ताकात मिसळत स्वाद घे

जळ

मुळातही औषधी गुण असतात. ही झाडे आढळतात.

संत्री, लिंबू यांच्याप्रमाणे बेलफळही सायट्रस जातीत सामावले

मतसादेती ल जरत्कारु यांचा अस्तिक हा पुत्र होता. च्यवन क्रपोजयळ याने विद्यान्यास केला. मनसा कश्यप मुनींची . त्यांचा सर्पावर मोठाच भधिकार होता. एकदा सर्ष घोर संकरात तापडले,

अर्जुनाचा नातू परीक्षित एकदा शिकारीसाठी अरण्यात गेला, तेथे तो ज्या मुगाचा पाठलाग करू लागला, तो शमिक मुनींच्या श्ाधमाकडे नेला. तेथे जागून शजाने त्या मृगाबद्दल कचारणा केली. परत्तु ध्यानमग्न मुनींनी त्याच्या प्रश्‍नांना भुत्तरे दिली नाहीत. रागाने मानतिक शंतुत्न निथडून राजाने जतळच पडलेला गृत सर्प भुचलून तो मुनींच्या गळ्यात घातल. शमिकांचा पूत्र प्ंगीने हे दृश्य पाहिले, तेंव्हा कोधाने त्याने शाथवचन अज्ञारत्ने की, ‘हा अहंकारी राजा सात दिवसांच्या आत सर्पवेशाने मरेल,”

परीश्षितला है कळल्यावर त्यासा भापली चूक कळून चुकली, सापापासून वाचण्यासाठी त्माने साप आत पोचूच शकणार नाही असे एक भवन अतबले ब त्यात तो राहू लागला, भवनाच्या चारी बाजूंना पहारेकरी शोळ्यात तेल घालून पहारा वेजू नागले. तरीही तक्षक नावाच्या सापाने अळी बतून एका फळात प्रवेश केला, इतर फळांनरोबर ते फळ भवनात पोचले, सातव्या दिवशी ते फळ ण्यासाठी कापले, तेंव्हा अळी पुन्हा सर्प बतूत राजाला डसली क स्वाला तक्षकाने यमसदनास मंवन बे म

तक्षकाच्या य कृतीने परीक्षित-पुत्र जनमेजय याने रागाने सर्थवशाचाच तायनाढ करण्यासाठी सर्पतन-पज्ञ आरंभला. मुनींच्या मन्तरपठणामुळे ‘जागोजागचे सर्प वेमून होमकुंडात म लागले. तक्षक

खेचला जानू लागला. हे दृश्य पाहून देव भयनीत साले. टं | ळि सर्वजण मनसादेवोकडे नेले त आपणाला या विषत्तीतून वाचवण्याची तिला विनन्ती केली. मनसेने आपला पुत्र भर्तिक वाला पाठवून सर्षॅस थांबवण्यास सागितले.

अस्तिक जनगेजयाजवळ गेला, मुनिकुमाराने आपली प्रतिभा द विवेकाने जनमेजयाला आपणाकडे आकर्षित करून घेतले. त्याच्या बोलण्याने प्रसन्न झालेल्या जनमेजयाते त्याला वर देभू केला, अस्तिकाने सर्पयज तेथेच थांबवण्याचा कर मागितला. जनमेजयाला यज्ञ यांनयाबाच लागला. तक्षक ब बाकीचे साप वाचले. काही लोकांचा असा समज माहे की, ‘भस्तिक, अस्तिक’ असे म्हय्ले की माणूस सर्पवंशातूनही वाचतो.

८. *बंदेमातरम्‌’ मोताचे रचयिता कोण? २. जगात सर्वात लहान स्वतन्त्र देश . लूर्वभभोकती कित्ती ग्रह फिरत असतात? क इंग्लंडला बाकीच्या पुरोपपासून निराळे करणाऱ्या कालव्याचे ५. भारताचे राष्ट्र पृष्प कोणते?

६. मिकी माजूस’ व *दोताल्ड बक’ यांचा अुत्पन्नकर्ता कोण? ७. विदेशी वस्तुंर आकारण्यात येणाऱ्या कराला काय म्हणतार ८. अमेरिकेच्या करन्सीचे नाव काय?

९. त्सया पेशाचे त्थापक कोण?

१७. भारतोय संसदेच्या दोन्ही सभांचो नावे कोणती? ११. बुडिबळांच्या पटावर किलो चोकटो असतात? ३. तूर्वीकरणांपासून मिळणारे व्हिटेमिन बोणते? १३. सर्वात अधिक सोने कोणत्या देशात सापडते? एक. पांडऱ्याझेंर्वाचा भुपयोग कोणत्या स्थितीत केला आतो ५. सौरसंडलातील सर्वात मोठा ग्रह कोणता! १६. ‘तायटिगेलर ऑफ इँडिया’ कोणाला म्हटले १७. सर्वात अधिक मुंजरीचा प्राणी कोणता? १८. ऑलिंपिक क्रीडा किती वर्षातून एकदा घेतल्या जातात?

जाते

१४५७ ४७७३७ 72)

“७9 “१

३७ १५१७9 “3 क ४७७

प्या, ५०४४०५

पु ्> 3 ४७७.

०४७६ (६8 नव्या ०

“१५७८६५७७0६ 2६

2

स्ऑअन्डंडळ

ळू

अल्मानु हा कनक - भांडी सॅन

अंचस वाळे तुटला, ‘बाजारात जातोच भाहोत तर नव्या चपलाऱहे चेडू” भला त्याले बाटेल एक जुते देमूळ होते, तेथून जवळच बन्दभानुने ठरवले ली बाजारात जाताजाता!

एका फळोबर लिहिले होते तरी असायला हवी, पारा भड निंबडून त्याने चपला पाखात धालून पाहि हिशातून ऐंचयोस पैसे काढून बर्भानू दुक त्या ‘पराशरच्या भाहेल. तुम्हो कस्कभातृज्र रागवत

देवळासमोर अपलेतून पाव च पयल्लमोहीचे पंचबोस पैसे.” साजी नसती, नोट शिण नाल नशल, महणजे अशी धुक होते. पटकन भापल्या चपला घालत पराशर म्हणाला, “हो हो, नी2 १ शिननेन्यांबन अशी. चूक होतेत, पभ चांमळे सुशिक्षित भरूनही पंचधीस पैशात चण्पल सरीवू इच्छिणाराकडूत अधिक चुक होते.”

अन्दरभातु म्हणाला, ‘‘मी चोर नाहोय महाराज ! हो फळी पहा. हिच्यावर धक लिहिशंष की चप्पल जोडी संभाळण्यामाठी पंचबोस पैसे” असे लिहिल असतं, तर माज्या हावूत चूक

कोमल अन्‌ सुकुमारी यांच नुकतंच लग्न झालं. कोमलचे आईबाप त्याच्या लहानपणीच बारले होते. आजीनं त्याला वाठवला, पण त्याचे चार हात झालेले पहायला काही जगली नाही बिचारी! तिच्याकडून कोमलला दहा एकर सुपीक शेतजमीन मिळाली होती. तिच्या आधारे त्याचे दिवस मजेत जात. सुकुमारोही सुश्ान नांद लागली. ना कोणाचा दबाव, ना कसल्या जबाबदारीचं ओझं! अगदी स्वतंज, बंधनमृक्त होती ती. आणि शेजारचं घर भाड्यानं घेअून मंथरा तिथं रहायला आली! सुकुमारीचा सुखी संसार तिला पहावेना! पति-पत्नीत भांडण ल्रावायचा तिन॑ विडाच भृचलला. ‘तुज्ञा नवरा तर नोकरी करत नाही. श्ेती-वाडीचं कामही दुसऱ्यांकडूनच करून ेतो. मग कमीत कमो तुला स्वयंपाकात ‘मदत्त करयला काव हरकत आहे?”’ मंथरा

झालं; पण सोन्याच्या जांगड्या किया किमानपक्षी कानात कुडधा तरी बनवल्या तृ्यासाठी? मला तर वाटतंय की त्याचं प्रेमच नाह तुहयावर !”’ स॒य॒मारीला असं चिधावलं तरी स्वत: मंचरा मात प्रत्येक सणावारी फक्त एक मोत्यांची माळच घाली, तिच्याजवळ?

“तुझ्या बापाला दुंडा द्यायची ऐपत

शी, म्हणून कोमलशी लग्न झालं तुझं!

नव्ह्ती, नाहीतर लहान-मोठा जमीनदार सहज लग्नाला तयार ज्ञाला असता!’’ कपडे वाळत घालत असलेल्या सुकुमारीला मंथश म्हणे. मंथरेच्या बोलण्याचा सुकुमारीवर प्रभाव घडू लागला. तिच्या बोलण्याचा आंतरिक हेतु

झ्यासारख्या सुंदर मुलीशी एकादा

न _

समजण्याइतकी अक्कल नव्हती खुकुमारी - जवळ, त्यामुळे तो आता वार्वार कौमलशी भांडू लागली; तोंडाला येईल ते बोलू लागली. तिच्या दष्टोत नवऱ्याची किंमत कमी होभू लागली, सकाळी भुठल्यापासून काही ना काही कारणाने तिची कचकच चालू होई, ती म्हणे, ‘हं, आपती मिळालीय मोलकरीण अन्नावारी राबायला!’ धुणीभांडी कौरे कामाला विहिरीशी गेलं की मंथरा असेच आगीत तेल ओतायला, कोमल सेबायला असला वी सुकुमारी आदळआपट करत त्याला काढताना तोंडाचा पट्टा सोडी, ‘‘हो, आयतं मिळतंय चारी ठाव गिळायला! ना काम, ना धाम!”

शेतावरून कोमल परत आला, की सुकुमारी म्हणे, ‘‘हो5! आले ना बारा

गड्यांचं काम जुरकून! अंगाला, र कुठं मातीचा डाग तरी पडलाय का? नोकरांनी कामं करावीत अन्‌ आपण बसावे चंकाट्वा पिटत! म्हतारोनं जायती इस्टेट ठेवलीय नं!

घरात सुदख-समाधान नावालाही राहिले नाही. एके दिवशी मंथराचं बोलणं आठवत राहिल्यानं तिला झोप येईना. कोमल मात्र शेजारी घोरत आरामात झोपला होता.

त्याच्या आवाजानं त्रासून सुकृमारीनं त्याला अुठवून म्हटले, ‘‘तुम्ही इतक्या जोरानं का घोरता? मला शोप येत नाहीब. कुठे बाहेर निघून जागू का मी?”

मध्यरात्री बायकोनं केलेल्या असल्या आरोपामुळे कोमल चिडून **बाईची जात तुझी ! अंधारात कुठे जाशील एकटी? मीच जातो त्यापेक्षा,’’ अस म्हणून घराबाहेर पडला.

बायकोचा भांडखोर स्वभाव कोमलला आवेना. दु:खी होभून चालता चालता तो गावाबाहेर जंगलात केंव्हा आला हेहो कळलं नाही त्याला. भमावस्थेमुळे सर्वत्र मिट्ट काळोख होता. आता धराकडे परतावं असा विचार त्याच्या मतात आला. इतक्यात एका वडाखाली काही मशाली जळत असलेल्या त्याला दिसल्या. स्वच्छ प्रकाश होता तिथे. कोमल तिकडे वळला. तिथे मशालींच्या अजेडात चार भुतं काही करमणुकीच्या कार्यक्रमात मग्न होती. ‘भांडखोर बायकोच्या औतोपुढे भुतांना काय मोजायचं?’ - भसा विचार करून कोमल पुढे झाला.

भुतांचा नायक किचकिच आवाजात सांगत होता, *‘तुम्ही सगळं नीट ऐका. आपल्या चारांपैकी जो बाकी तिघांना खूप

आंदोबा

हवेल त्याला एक विशेष बक्षिस मिळेल. ‘लगेच एका भुताने गाणे म्हटले. दुसरं भूत

आपले पाय पसरत अन्‌ ते हवेत मुडवत गात

राहिला, तिसर्‍्याने एक विनोदी गोष्ट

विशेष मजा वाटेना. त्याला झोप अनावर होबू खागली.-जांभई देत तो आपला जवळच्याच दुसऱ्या वडाखाली खोडाला टेकून श्ोपून गेला. लगेच त्यानं घोरायलाही सुरुवात केली. त्या आवाजानं क्षणभर भूतं थोडा वेळ दचकून गप्प झाली. मग जेंव्हा त्यांनी

घोरत असलेला कोमल त्यांना दिसला. हळूहळू तो त्याच्याजवळ गेली. घोरताना

चोरण्याचा आबाज ऐकून त्यांना हसू येभू लागलं. त्यांच्या हसण्यानं कोमल जागा झाला. भुतांचा नायक त्याला म्हणाला,

आवसेच्या रात्री आम्ही इथं करमणुकीचा कार्यक्रम करतो. आजच्या कार्यक्रमाचा विजेता तूच आहेस. आम्हा सर्वांना खूप ‘हसवलंस तू.’’ असे म्हणत एक काळी टोपी नायकाने कोमलच्या डोक्यावर ठेवली; अन्‌ भुतं अदृश्य झाली.

बायकोवरचा राग आता जरा शान्त झाल्याने कोमल घराकडे निघाला. पोचता- पोचता सकाळ झाली. त्यावेळी सुकुमारी घरासमोर रांगोळी काढत होती. कोमलला पाहून ती गप्प राहिली, पण मनातल्या मनात ्ती ब्रिचार करू लागली की, *रात्रीच्या आपल्या मूर्खपणाबद्दल क्षमा कशी

आंबोबा

सांगितलो. त्यांच्या या कार्यक्रमात कोमलला 6

त्वाच्या मिशा वर-खाली हलत होत्या, नह माठासारख्या आकाराचं त्याचं पोट अन्‌

इकडेतिकडे पाह्यला सुरुवात केली तेंव्हा (४

मागावी “अग येडे, शू आणि दोस्त्मडळींच्यात हे क्षमा-प्रकरण चालतं, नवरा-बायकोंमधे त्याला कसलं स्थान?*’ कोमल एकदम म्हणाला, जपल्या मनातला विचार कोमलला कता कळला याचं सुकुमारीला भाशचर्य ारलं,

कोमल म्हणाला, ‘मलाही आश्चर्य वाटतंय याचं.’’ तससारोर्‍्या सनात शात, (कोशल

शोक्‍यावर ही काळी टोपी कसली?’’ पण कोमलला हा ही विचार समजला अन्‌ त्याने टोपी काढली. आता त्याला सुकुमारीच्या मनातलं काही कळेना. त्याला समजायला वेळ नाही लागला की ‘हीच तर भुतांची अदभुत भेट!’ आनन्दानं त्यानं बायकोला सर्व

काही सांगितलं,

क्षणभर विचार करून सुकुमारी कोमलला म्हणाली, ‘‘आपल्याला हो काय या टोपीची गरत? त्यापेक्षा राजालाच नेभून द्या ली. त्यांना आपला शकू कोण, मित्र कोण हेही कळत नाही असं म्हणतात. टोपी त्यांनाच चांगली भुपयोगी पडेल न॑?’’

‘बा, वा सुकुमारी! बायको असावी तर अशी! तुझ्यासारखी राजभक्ती इतर सर्वाच्यात असती तर किती छान! राजाला हेर अन्‌ अंगरक्षकांवर कित्ती खर्च करावा लागतो. टोपी मिळाली तर हा खर्च वाचेल की!” असे म्हणून कोमल ताबडतोब राजाकडे गेला. टोपीचं महात्म्य सांगत ती राजाला देअून तो परत निघाला. राजाने कोमलला थांबवत म्हटलं,

*“शाज्यास? तुझी राजभक्ती अजन आहे! तुझी जेट तर भमुल्य आहे. पण तुला काही दिल्यावाचून कसा परत पाठवू?’’ अन्‌ कोषाश््यक्नाला बोलावून मोहरांची एक यैली राजाने कोमलला दिली.

शबरी आल्यावर कोमलनं मोहरा नशशोय गण ण णो म्हणालो, “इतकं धन? आता असं करा. व्यापार जाणणाऱ्या «तुमच्या काही मित्रांचा सल्ला घेभून एकादा व्यापार सुरू करा. कामाला लागलात की हे ढेरपोटही थोडं कमी होईल अन्‌ घोरायची सवयही जाईल.’” कोमलला हा सल्ला जावडला,

तसा माठात नाषा वॉहिशीऱ्या लग्नाला गेलेली मंथरा परत आली. सुकुमारीचं अदललेल भाय पाहत ती अवाक झाली. तरीही. अध्या बाद चार्याचा पयोग उसन तिर सुकुमारी कडून ‘अमावस्येच्या भुतांची गोष्ट* माहीत करून घेतलीच.

त्याच रात्री तिनं आपला नवरा भीरू याली. पण्य हणण परका सारण खत. त्याला म्हणाली, *‘आजाही आवसच आहे. तुम्हीही जंगलात जाभून कोमलसारले घोरायला लागा. भुतं संतुष्ट झाली की कोमलसारखी दुमर्‍याच मनं कळणारी टोपी नका आणू. त्यांच्याकडून स्वतःला अदृश्य करता येण्यासारखी टोपी मागून आणा. ती डोक्यावर ठेवून सरळ राजवाडा गाठा, अदृश्य रूपात खजिन्यातल्या मूल्यवान वस्तु लुटून आणा. राणी आठवड्यातल्या दर दिवशी निराळे दागिने घालते. नका हे!”

बिचार्‍या भोरूचा चेहरा ुतरला. तो म्हणाला, ‘मला नाही धोरता-बिरता येत!”

मंथरा रागावून म्हणाली, “माणसाला काहीही अशक्य नसतं फक्त प्रयत्न हवा करायला. जाजून प्रवत्न करा. नक्की व्हाल सकल.’’

मंथरेनं सांगितल्याप्रमाणे भीरू जंगलात गेला. झाडासागून त्यानं भुतं पाहिली अन्‌ भोतीनं धरथर कापत तो ओेकदम ओरडला. दुसऱ्याच क्षणी भुतं त्याला घेरून म्हणाली, ‘अरे नालायका! आमच्या गमतीत विघ्न आणलेस बघ!” अन्‌ रागावून त्याच्याकरे पाहू

भौरू घाबरत म्हणाला, ‘*ओरडलो नाही. मी! तो थोरायचा आवाज होता,”’ हे ऐकून भुतं खदाखदा हसू लागलो. त्यांचा नायक आरूची तारीफ करत म्हणाला, “तूही गंमतीशीरच दिसतोस की! पण आता सांग, अमावस्येच्या या अंधारात इकडे कशाला आल्ास?”’

अजूनही भौत असलेला भौरू गडबडत म्हणाला, ‘‘अदृश्व पोटी मागाबला.’’

त्याच्या बोलण्याचं भुत्तांना आश्चर्यच वाटलं अन्‌ ती आणखीच हसू लागली. त्यांचा सरदार भीरूची पाट थोपटत म्हणाला, *‘वा, वा! काय वाकृचातुर्य तुझं! तू तर जन्सापासनंच विनोदी असावास, माणसा, आता सांय, ही पोटी म्हणजे काव?’’

आतापर्यंत भीरूची भीती गेली होती. तो

म्हणाला, “मला टोपौ म्हणायचं होतं; टोपी. अदृश्य टोपी!”

“ज्ञोहो! असं होय?’’ असं म्हणत चांदोबा

सरदारास हेतल हाते हलत.यी धने शेव पाडी. टोपी त्याच्या हाती भाली. ती ‘नीरूच्या डोक्‍यावर ठेवत नो म्हणाला, “मानता लूप हसवलंस आज आम्हाला, पुढल्या अमावस्येला ये पुन्हा.’’ अन्‌ भुतं एकदम वटवाघळं बनून हवेत अुडून गेली,

खूप आनन्दानं भौरू तिथून निघाला. सकाळपर्यन्त राजवाड्यात पोचला ती, टोपौमुळे कुणाला न दिसता तो सरळ पहारेकऱ्यांच्या नजरेसमोरून जांभू शकला. त्याने खजिन्यात प्रवेश केला. तिथे रत्नं, मोती, मोहोरा यांचे हीग होते, ते सर्व एका पोत्यात भरून अन्‌ खांद्यावर लादून तो अंतःपुरात पोचला.

राजा-राणी आपापल्या मंचकावर झोपले होते. दोघांही गाढ झोपेत होते. एका

ष्र

कोपऱ्यातल्या मेजावर राणीचे सातही दिवसांचे दागिने नीट रचून ठेवले होते, अन्‌ तिथेच राजाचा मुकुटही होता. भील्ने सारे दागिने पोत्यात टाकले, जाताजाता तो विचार करू लागला, ‘मंथरेच्या अकलेमुळे इतके दागिने मिळाले, तिच्याजवळ राणीचे दागिने असतील, तर मला राजाचा मुकुट का नको? त्याने मुकुट अुचलून अदृश्य टोपीवर दाबून बसवला अन्‌ मोठ्या ऐटीत बाहेर पडला. सवय नसल्यानं त्याला वाटलं की मुकुट फार नजनदार आहे. त्याने तो काढून हातात चेतला. राजवादयाच्या महाद्वारातून जाभू लागताच पहारेकर्‍यांनी त्याला पाहिले भन॒ ते रू लागले. ‘‘अरे, इतकी हिम्मत तृझी? खुशाल राजाचा मुकुटच चोरून नेत आहेख?’’ त्याला पकडून, बांधून त्यांनी राजासमोर भा

भीक थरथर कापू लागला. मुकुट काढताना त्याला चिकटून अदृश्य टोपीही डोक्यावरून निघाल्याचं त्याच्या लक्षात आलं, सो रडू लागला अन्‌ मनातल्या मनात मंथरेला शिव्या देअू लागला.

भीरूचे एकूण हावभाव पहाता, राजाने

ओळबलं की याचा ‘बोलविता धनो” दुसराच कोणी असणार. त्यानं कोमलनं दिलेली टोपी. डोक्‍यावर ठेवली अन्‌ लरी गोष्ट त्याला कळून चुकली.

ताबडतोब सैनिकांना पाठवून राजाने मंथरेला आपल्या समोर हजर करायला सांगितलं. कडक स्वरात चौकशी केल्यावर तिचा लोभीपणा आणि कुबुद्धी सर्वांना कळून चुकलो. राजानं दोघांना तसेच्या तसेच राज्य सोडून बाहेर जायला फर्मावलं.

सर्व हकीकत कळल्यावर सुकुमारी कोमलला म्हणाली, *‘त्या अमावस्येच्या भुतांमुळे आपला संसार ठौकठाक झाला. मंथरा नेहमो तुमच्याबद्दल माझ्या मनात वौष ओतत राहिली अन्‌ माझं मन तिनंच कलुषित केलं.

डोकं हलवत कोमल म्हणाला, “बघ सुकुमारी, मैरो-गैरा माणसं बोलतात तेव्हा त्याच्यावर विराम वू नये. अविवेक नावाचो भुतं जोवर आपल्याच मनात ठाण मांडून बसतात, तोवर मंथरा नाहीतर आणखी कोणी चुगल्या करतच रहातं. आपणच विवेक संभाळावा हे बरं ना!” >

गघुतंदन मिश्रा अग्रहारच्या इतर रहिवाशां- घेक्षा आर्त धनवान होला, प्रा एकरांची सुपौक शेतजमीन अन्‌ दोन एकरात पसरलेली आमराई त्या मालकीची होती, त्याला रुक्‍्मिणो नावाची एकुलती एक मुलगो होती.

रुक्मिणी आता जुपवर झाली होती. मिश्रा तिच्यासाठी स्थळे पाहू लागला. त्याची अशी इच्छा होती की, जावई काव्य-शास्त्र शिकलेला, सुंदर असावा. त्याला घरजावई करून घ्याबचाही मिध्ांचा. इरादा होता.

रखुनन्दन मित्राच्या अपेक्षेप्रमाणे दोन- लीन युवक त्याला सापडले, पण घर-जावरर अनूत रहायला कोणीच तयार नव्हता. अशातच एकदा रुक्मिणी भापल्या आईबरोबर नात्यातल्या एका लग्नाला गेली. तिथे श्रौकान्त नावाच्या तरुणाशी तिचा परिचय झाला. इतरांच्या सांगण्याप्रमाणे

श्रौकान्त विशेष श्रोमंत नव्हता, पण तो पंडित अन्‌ व्यवहारी होता.

श्रीकान्त मुलीच्या मनात भरलाव हे भईते. ओळलले अन्‌ तिला खूप आनन्द वाटला, पण *घर-जावई बनण्याची’ अट आठवल्यावर ती काहीशी निराशही झाली, तरीही तिने श्रीकान्त जवळ त्याचे शिक्षण व पुढे काय करायचा इरादा आहे वगैरे चौकशी केली,

श्रीकान्त लगेच अत्तरला, “माझ्या वडलांनी माझ्यासाठी एकर जमीन ठेवली आहे. पण तिचं अुत्पन्न कुटुंबाला पुरेसं होण्याइतकं नाहीय. आणखी काही कमाई करणं आवश्यक आहे. सर्वजण सल्ला देतावत की मी एकाद गुरुकुल सुरू करावं. मलाही ते योग्य वाटतंय,”

त्याचे भुत्तर ऐकून रुक्मिणीच्या आईने लांब सुस्कारा सोड्ला अन्‌ ती म्हणाली, “तुम्हाला तर माहीत आहे, की आमचं-

‘सुचं्रकाश योदब

य अरंच दुरच नातं आहे, पण शेवटी नातं ते नातंच! जवळचं असो वा लांबच! माझ्या पतीनं मानलं, तर तुम्हाला जावई बनवायची इच्छा आहे माझी. तुम्ही माझ्या रुक्‍्मिणीला पाह्यलंच असेल.” शरोकान्त हसत म्हणाला, *‘रुक्‍्मिणीला पाह्यलंय, तिचे वडील तर चांगले धनवान आहेत. त्यांना हवाय घरजावई, तुम्ही आमच्या दूरच्या नातेवाईक आहात, म्हणून जलूर मी अशा स्थळाच्या शोधात राहीन. भिळेलही कदाचित कुठे!” या गोष्टीला एक महिना झाला. रुक्मिणी ब तिच्या आईने आग्रह धरला की श्रीकान्तशीच विवाह व्हावा. झक मारत रघुनन्दन मिश्वाने थाटामाटाने तेकीचा बिबाह श्रीकान्तशी करून दिला, पणू “ज्याने आपला घरजावई बनायला नकार दिला, अशा माणसाचां चार चौघांदेखत

अपमान करावा’ अशी इच्छा मित्राच्या मनात धुमसत होती. *तसं झाल्यावरच आपल्या हृदयाची आयग विज्ञेल.’

लग्नानन्तर चार महिन्यांनी दिवाळीसाठी श्रीकान्त बावकोसह सासुरवाडीला आला. एकर संध्याकाळो देवळाच्या मांडवात काही माणसे गप्पा मारत बसली होती, रखुनन्दनही त्यात होता. थोड्या वेळाने श्रौकान्त तेथे आला.

जावयाचा परिचय कलन देत मित्ला म्हणाला, ‘‘सर्वजण म्हणतात, की माझा जावई मोठा विद्वान अन्‌ निवेकी आहे, मलाही माहीत आहे ते. पण सर्वासमोर हे सत्य प्रमाणित व्हावं असं वाटतंय मला!’’ नंतर श्रीकान्तकडे वळून तो म्हणाला, “तू विद्वान आहेस हे सर्वाना ठामूक आहे. माझ्या काही प्रश्‍नांची भृत्तर दे बरं. प्रश्‍न पहिला भसा-कधी-कथो आवाशात जुड्ताना

बगळे मधुर आवाजात ओरडत जातात. का बर अस?”

“त्यांना ही निसर्गाची भेट आहे. ‘” श्रौकान्त अुत्तरला. “लिंब अन्‌ चिंचेची झाडं असंत-क्रतूत पल्लवित होतात. याचं काय कारण?” **तीही निसर्गाचीच भेट आहे *“आकान्त ृत्तरला. “रस्त्याच्या दुतर्फा जी झाडं असतात, त्यांच्या खोडाला गाठीच्या रूपात गोल गोळे दिसतात. याचं काय कारण?” मिथाचा पुढला प्रश्‍न होता. “हे गोळेही नैसर्गिक रोत्र्याच बनतात.’’ यावर हसून मि्ा म्हणाला, ‘‘विद्याीन माणूसही माझ्या प्रश्‍नांची अत्तर देअू शकेल. पण आश्‍चर्व म्हणजे तुला बरोबर अत्तर देता आलो नाहीत. बगळ्यांच ओरडणं मधुर असतं. कारण त्यांची मान लांब असते. लिंब अन चिंचेच्या झ्ञाडांना वसंतात पालवी फुटते याचं कारण असं की, त्यांची मुळं जमिनीत खोलवर पसरलेली असतात. अन्‌ रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांना गोळे दिसतात याचं कारण जनावरं आपली शिंगं त्यावर घासतात. कारणं तर अशी आहेत. पण तू म्हणतोयस की सर्वाचं मूळ निसर्गच आहे.

तुज्ली ही भुत्तरं मोठी विचित्र आहेत.’*

यावर धौकान्त म्हणाला, *‘बेडूक डरांव-डरांव करतात, ते काय त्यांच्या माना लांब असतात म्हणून करतात? बांबूंची झाडही बसंतात पट्वित होतात; त्यांची मुळं काय जमिनीत खोल रुजलेली असतात? अन्‌ मामा, आपण क्षमा करत असाल तर एक विचारू? तुमच्या गळ्यावर जो इतका मोठा गोळा दिसतोय, तो काय जनावरांनी शिंगं घासल्यामुळे?’’

हे ऐकून सर्वजण जोरात हसू लागले, रघुनन्दन मिश्राने आपली मान खाली घातली. त्याने प्रत्यक्षात जावयाची क्षमा न मागितली तरी त्याच्याशी आपली वागणूक बदललो. त्याला कळून चुकले की आपला जावई खरोखरच चांगला बुद्धिमान जागि हजरजबाबी आहे, व्यवहारी आहे, त्याने दिवाळसण खूप धाटामाटात साजरा केला, जावयाला सोन्याची साखळी, अंगढी व कपडे बनवून दिले. लेकीच्या भंगावरही दोन दागिने चढवून साडी-चोळी दिली, दोघे परत निघाल्यावर पुन:पुन्हा आपल्याकडे यायचे प्रेमाने आमंत्रणही दिले,

14४01१1. 8005 41९ ५१६५०५ 4 15050011॥6४07०6॥

4६॥ “ठपा20९0॥-६७/0800₹॥६१,%0१६८08681.६%०७७॥७

१००७०० ॥९ ७1088 ७/॥॥४॥०] 08905 ॥8.

नाभा ७९/भाशी-

एाटदतत€ ग1१६६5॥(.८& शा

पगड डॉळटॉलीहा

1

’ ४७७9700855 ७ एणण्म्ण्याग क&

डाठप्त४ ०6 <माडमाळ छा0त१0०6 १4. 0१४०680007

5 म्भळोळ. ह ७ 1०.

21111 टाळठभाव्ताठ 80 ९७०गरवाा, ७/्य - 600

नोहेंबर महि्यात इटालीचा राजधानी रोम येथे विश्व आहार महासभेचे आयोजन सभेत जवळ जवळ १९० साष्ट्ांनी भाग घेतला. चाळीस देशांतून त्या त्या देशचे अध्यक्ष हजर राहिले. आणखी चाळीस देशांतून त्या त्या देशच्या प्रघानमन्यांनी हजेरी लाबलो. इतर देशांतून त्या त्या देशच्या प्रतिनिधींनी या सभेत भाग

ल्ितकेजण सभेस भुपस्थित एकमत होते की, संपूर्ण जगात कोणी भुपाशी राहू नवे. या निषयप्बहल अर्थात्‌ कोणाचेच दुमत नव्हते, वण घाचाबत माज त्यांच्यात मतभि्रता शोती की हे कधी शक्य होईल? भारताचे प्रधानमल्ी प्री, देवेगौडा यानी आपते विचार मांडताना अशी इच्छा प्रकट केली को, सन्‌ २००० त्या जानेबारीपर्यन्त हे बाम पूर्ण व्हाबे-जगात कोणीही यापुढे अुपाशी पाहू नये. त्यांनी जमातोल सर्ब नेत्यांना विनन्ती केलो की, येत्या तोन वर्षात या भूक-प्श्षचे निर्मूलन व्हावे,

अुकेच्या वेबनेपासून स्वतः करणे हा प्रत्येकाचा प्राथमिक हक्‍क आहे. रोममधोल सभेने या मुद्याला दुजोरा दिता, जयात सध्या ऐंशी करोड जनता औुपाशषो असते. या सभेने घोषणा दिलो की येत्या बोस वर्षात ही संख्या अर्ध्यावर घावो. वीस वर्षांपूर्वी जो सा घेतली गेली त्यातही जवळपास असांच ठराव केला होता. तरीही भुकेचा प्रज्ञ मिटला नाहीच. नेहमौच भुकेने लोक मरत असतात, है कटु त्य कोणी विसरु शकणार नाही, समजा, या याप्रमाणे जर निम्म्या संख्येची भूक भागली, तरी बाकीच्या ४० कोटी जनतेची भूक कधो भागणार? र्‍या प्र्नाचे बुत्तर मिळणार नसेल, तर वापरतो

विटंबना तो काय? अन्न नमी का पते? या प्रश्नाची कित्येक कारणे आहेत. जस तितके पोक न होणे, असलेले पौक सर्वापर्यन्त न पोचणे हो मुख्य कारणे म्हणता येतील. वाढती. नोकसंस्या, हे ही एक प्रमुख कारण आहेच,

आपल्या देशात सरकार रेशनिंग दुकातांद्रार जनतेला वाजजी किमतीत धान्य पुरवठा करत असते. याडारे ‘आर्थिक क्षेजात मागास लोकांना मदत. करणे’ हा मुख्य अुदेश आहे. पण सर्वांना हे बरोबर माहीत आहे वी या धान्य-पुरवठ्‌-याचे प्रमाण कमी. आहे, बलहीन वर्गाच्या लोकांची गरज या प्रकारे पूर्ण होत नाहीय,

असो हे छे ण] म्हणता येईन की क *पुरवढ्याचा योग्य ष्‌ | |. अपेण त होणे २ १, हाही प्रमाण कमी असण्याचे कारण

“:४४” असूशकते, मसेही पहाण्यात भाहे

की, काही

देशात-जिथे पौक दिवसेदिवस जातत येत आहे तिथे- हे पदार्थ समुद्रात फेकून विज्ले जात आहेत. जातत. किंमत मिळवण्यासाठी ते असे करत असतात. यांत त्यांचा केवळ व्यापारी दृष्टिकोण व सार्थ आहे.

आता रोममधौल सभेच्या ठरावाचा विचार करावा तर, हे स्वच्छ ध्यानात येते की, कराव हा केवळ ठरावच आहे. कोणत्याही देशावर ते दबाव आणू शकत नाहीत. म्हणून जगातील सर्व लोकांचे रकतित प्रयत्नही आवश्यक आहेत, यासाठी आपण सर्वानी स्वतःला एक सूतात बांधून घेणे आवश्यक आहे. हे ल्य साधण्यासाठी आपण अन्न-पदार्थाचा दुल्पयोग न करता भुकेल्यांना थथाशाक्ती मदत करवला हवी.

सीताराम पक्त दारुडा होता, आपलं शेत, धर बगैरेत्यानंदाह्पाथी केंव्हाच फंकून टाकलं. बरोबर उपाय न करता आल्यानं त्याची बायको आजारात मरून गेली. इतकं सारं पुरेसं नव्हतं म्हणून की काय, त्यानं आपल्या एकुलत्या एक मुलाला -राजालाही चमनला विकून टाकलं. चमन त्याला दारु खरीदण्यासाठी पैसे देत असे.

असेच ‘दिवस जाता जाता एक दिवस सीताराम मरून गेला. ब्रापाच्या अग्रिसंस्कारनंतर राजा चमनला म्हणाला, *‘मालक, इतके दिवस आपण मला जी मदत करत राहिलात, ती मी कधीच विसरू शकणार नाही. याच गांवात माझे आई-बाप दोघेही मरून गेले. मी अनाथ झालोय. आता मला इथं रहावंसं वाटत नाही, मला कोणी ओळखत नाही, अशा गावी राहीन म्हणतो मी ! इथून निघून गेलो म्हणजेच शान्ती मिळेल मला!”

_ तांब्याच्या चड्यातळं भूल

“ऊच्च ”5 आनन रया ऱ

त्याला सहानुभूती दालवत चमनम्हणाला, *मला कळल्या तुझ्या मनच्या वेदना ! पण माझी परिस्थितीही जाणून घे तू. तुझ्या बापानं दाशूपायी आपली सारी इस्टेट विकली. नंतरचा त्याचा सारा खर्च मीच सोसलाय. मी किती खर्च केलाय, हे माहीत आहेच तुला.”

“मग बोला, आता मला काय करायला हवं ?’’ राजानं विचारलं.

*सौतारामनं ‘गुलाम’ म्हणून तुला माझ्या हाती सोपवलंय. पण तरीही मौ तुला ‘गुलाम” मानायला तयार नाही. मी तसला व्यवहार नाही करणार तुझ्याशी. दोन्ही वेळा खायला घालीन तुला ! तुला हे कवूल नसेल, तर माझी

कामं कसली म्हणून विचारलं. गावाच्यासरहही जवळ चमनची चारएकर

जमीन होतो. तिच्यात काहीच पोक येणं शक्‍य नसल्यानंती खरोदायलाही कोणी तयार नव्हतं. आता राजाचं पहिलं काम होतं-तें म्हणजे ते शेत सुपीक करणं !

**पणज्या शेतात काहीच उगवत नाही, ते मी तरी सुपीक कसं करु ? असलं काम सांगणं बरं दिसतं का तुम्हाला ?’’ राजानं विचारलं.

असाध्य नसतं राजा ! कसलोहो जमीन कष्टानं सुपोक करता येते. तुला स्वातल्य हवं असलं तर मेहनत करायलाच हवी, आता निर्णय घेणं तुझ्या हाती आहे.’’ चमन बोलला.

राजानं ते काम हाती घेतलं अन्‌ ती ओसाड जमीन सुपीक. करायच्या कामाला लागला. खूप कष्ट केले. एक दिवस खणता खणता *क्षण्ण’ आवाज आला. आश्‍चर्य वाटून त्यानं तिथे आणखी खोल श्रणलं अन्‌ त्याला आत एक तांब्याचा घडा मिळाला ! त्याचं झाकण

उघडताच्‌ त्यातून धूर निघाला अन्‌ पहाता पहाता धुरानं भुताचा आकार घेतला ! भूत विचारू लागलं, ‘*बोल, काव हवं तुला ? तुझी कुठलौही इच्छा पुरी करीन मौ !’’

चकित होत राजानं विचारलं, **कोण आहेस तू ? माझी इच्छा पुरी करायचं तुला काय कारण ?’

*मी या घड्यातलं भूत आहे. या घऱ्यात अजब शक्ती आहेत. त्यांच्या मदतीनं भल्या माणसांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे,’’ भूत म्हणालं. जास्तच आश्चर्याने राजानं विचारलं, ‘‘पण मी भला माणूस आहे, असं तुला कसं समजलं ?’

*‘मी सांगितलं ना, की या घड्यात अजन शक्ती आहेत ? भल्या माणसानं याला स्पर्श करताच मला प्रेरणा मिळते,’’ भूत बोललं,

**पण ग्रा घड्यात कसा काय शिरलास तू ?”’ राजानं विचारलं.

**त्याच्याशी तुला काय करायचंय ? माझी मदत मिळव, अन्‌ सुखानं जग ना !”’ भुतान सल्ला दिला.

क्षणभर विचार कहून राजाम्हणाला, ‘‘मग ऐक तर. मौ एक गुलाम आहे, स्वातल्य मिळवण्यासाठी धडपडतोय, तऱ्हेतऱ्हेचे कष्ट ज्ञेततोय. मला तर वाटतंय की तूही या तांब्याच्या घड्याचा गुलाम आहेस. होय ना ? मग स्वतःचे का दूर करण्यासाठी दुसऱ्या एका. गुलामाला त्रास देणं बरं नाही वाटत मला ! पाप होईल ते !”’

“तू तर खरंच चांगला माणूस आहेस. मी एकगोष्ट सांगतो तुला. ऐक नौट.’’ भूत गोष्ट सांगू लागलं -

बूप पूर्वी शीतलपुरमधे दुर्जय नावाचा व्यापारी होता. फार दृष्ट अन्‌ स्वार्थी होता तो.

डर

आपल्या भावांची इस्टेट हडपून त्यानं त्यांना घराबाहेर काढलं. चांगल्या विशवासूअशा गोपी नावाच्या मित्रालाही फसवून त्याला पार कंगाल बनवलं त्यानं. ? ८ न्य

नंतर बिचारा मोपी जंगलात’जाजूने घोर तपस्वा करू लागला. फलस्वरूप त्याला दिव्य शक्ति प्राप्त झाल्या. गावात परतः येजून’ तो. वुर्जवलाम्हणाला, ‘‘तूफार पापंकेलीस दुर्जय ! त्यांतून मुक्त व्हायचा मार्ग सांगतो मौ. पण पूर्वी आपलं सर्वस्व गरीबांना वाटूनटाक..’ त्याच्या सांगण्याप्रमाणे वागायचं दुर्जयनं ‘बूल केलं. पण प्रत्यक्षात संपत्ती आपल्या ओळखीच्या लोकांच्या हवाली करत त्यांना म्हणाला, ‘‘मी मागेन तेंन्हा सगळं परत द्या मला,’

गोपीने दुर्जयसमोर एक तांब्याचा घडाठेवत म्हटलं, *‘काही अद्भुत शक्तीनी युक्त असा हा घडा आहे, प्रवित्र मतानं याला स्पर्श केलास तर तुझी सर्व पापं धुऊन जातील, मग आपण दोषं जंगलात जाऊन आपलं उर्वरित आयुष्य घालवू.’’

घड्यात कसकसल्या शक्ती आहेत याबद्दल नं गोपीकडून जाणून घेतलं, अन्‌ तो म्हणाला, *‘मला मुळीच जंगलानिंगलात. जायच नाहीय, मुकाटयात घडा माझ्या हवाली करून चालू लाग.”

गोपीनं हे मान्य केलं नाही, तेव्हा दुर्जयन॑ जबरदस्तीनं तो घ्यायचा प्रयत्न केला. अन्‌ बास ‘ एका भृतात परिवर्तित होऊन त्यानं त्या घड्यात प्रवेश केला !

खोल श्‍वास घेत गोपी म्हणाला, **मित्र म्हणून तुला मदतच करायची इच्छा होती.

माझी, तुझा उद्धार केला असता:

पण आता स्पष्ट झालं, की तुझ्या नशिबी लिहिलेलं मिळालं. भाता तुला मी जमिनीत याडतो. ज्या दिवशी तुझ्या मनात सद्बुद्धिची जागृती होईल, त्वा दिवशी तुला एक भला माणूस भेटेल. त्त्याला-तू-मद्रत कर, म्हणजे तुझी पापं नष्ट होऊन तुला मोक्ष मिळेल.

तांब्याच्या घल्यात अडकलेला दुर्जय बरोच वर्षं घड्यांत राहूनही गोपीला शिव्या देत राहिला. जवळ जवळ शंभर वर्ष तो पड्यात राहिला. नुकताच त्याला पश्‍चात्ताप वाटू लागला, एकाद्या भल्या माणसाला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे असं वाटू लागलं.

“हां, आता कळलं की तूच तो दुर्जय, मग माझोहो कहाणी ऐक,’’ असे म्हणून राजानेहो त्याला आपली सारी हकिकत सांगितली. भूत ताबडतोब म्हणालं, ‘‘माझ्या शक्तींमुळे कोणतीही अशक्य गोष्ट शक्‍य होते,

‘ही ओसाडजमौन सुपीक बनवणं, हा तर माझ्या हातचा मळच !’’ अन्‌ ते काही मन्त्र म्हणू लागलं, थोड्याच वेळात शेत हिरवं दिसू लागलं !

राजानं विचारलं, ‘‘बोल, आता काय करू मी?”

*‘माझ्या बाबत आपल्या मालकाला काही बोलू नकोस. मी आता घड्यात परत जातो, तू जाऊन त्याला बाकीची दोन कामं विचारून ये.” भुतानं सांगितलं, १

चमनकडे जाऊनराजानं त्याला शेत सुपीक बनल्याचं सांगितलं. ते ऐकून त्याला आश्‍चर्यच वाटलं.

हा अजब प्रकार पहायला तो स्वतःच निघाला. बरोबर त्याची मुलगी शारदाही निघाली. तिथे पोचल्यावर हिरवंगार शेत पाहून दोघंही आश्‍चर्यचकीत झाली ! राजानं विचारलं, ‘‘आता सांगा, आणखी

दोन कामं कोणती ?”’

*लूकोणी सामान्य माणूस नव्हेस , नकीच अदभुत शक्ती असली पाहिजे. नाहीतर हे कसं शकय झालं असतं ?’’ असं म्हणून अंगावरचं उपरणं श्षाली भंधरत चमनम्हणाला, *‘हे उपरणं मोहोरांनी भरून दे मला.

राजा भुताला भेटायला जायच्या विचारात होता; इतकयात उपरण्यावर मोहोरांचा पाऊस पहूलागला. चमन भाश्चर्याते पहातच राहिला.

राजानंविचारलं, ‘‘ह, आता आपलं शेवटचं तिसरं कामही सांगून टाका ना !’

चमन काही बोलणार, इतक्यात शारदा मधेच म्हणाली, ‘‘तू लग्न कर माझ्याशी !”’

“मी करीत लग्न, पण प्रथम मला स्वातत्तर्य हबं.!’ असं म्हणत राजानं चमनकडे पाहिलं.

तीकष्या दृष्टीनं त्याच्याकडे पहात चमन

शश

म्हणाला, “हं, थोडीफार जादू येऊ लागली, सर माझा जावई अनायचं स्वप्न पाहू लागलास होय ? तू गुलाम आहेस अजून, हे विसरू नकोस. माझ्या अज्ञानी मुलीचं बोलणं निर्वक आहे. मो आपले तिसरं काम सांगतो. तुला, ऐक नीट कान उघडे ठेवून !””

राजा शान्तपणे म्हणाला, *‘ठीक नाहे, सांगा काय ते.”

“माझी इच्छा आहे, की तुझ्यासारखा गुलाम आवुष्यभर आपल्या जवळच असावा. अन्त्याने माझी मेवा करावी, वाटलं तू स्वत:च रहामाज्याकडे, किंवा दुसऱ्या कुणाची व्यस्था करू शकतोस तू.’” चमननं आपली. तिसरं ऊामही गांगून टाकल.

त्याचं बोलणं ऐकून राजाला चांगलं कळून चुकलं की, तो एक नंबरचा ठक अन्‌ कपटी माणूस आहे. आपली गुलामगिरीतून सुटका ‘होऊ शकणार नसल्यानं तो निराश ज्ञाला. पण अचानक त्याला एक उपाय सुचला तो चमनला म्हणाला, ‘‘मालक, तुम्हाला एकगुलाम हेवा, असंच ना? ‘तुम्हांला’ चा र्थ असा की ज्यात प्राण आहे अशा *चमनच्या शरोराला’,.

अमन *हो’ म्हणाला, *‘ठौक, मग तसंच ल. पमल्यसारीपफोचलामाजी यवस्था झाली की मला स्वतन्त्र करावं लागेल तुम्हाला, शारदाशी माझं लग्न करून द्यावं लागेल. अट मान्य आहे ना ?”’

चमननं अट कबून केली..

शारदाला वाटलं की, आता आपलं लग्न झालंच, तौ लाजून तिथून पळून गेली. _.

राजा मालकाला म्हणाला, ‘‘थांबा जरा, क्षणभरात सगळी व्यवस्था करतो.”

चांदोबा

चमन तिथेच खाली बसून मोहोरा मोजू लागला.

राजाने जाऊन भुताला घडलेली सर्व हकिकत सांगितली अन्‌ म्हणाला, ‘*हा चमन एक नंबरचा धूर्त आहे. ‘मनुष्य’ म्हणून जगण्याच्या लायकीचा नाहीय. त्याला तसा अधिकारच उदला नाहीय. तू भापली पापं बुवून टाकून भला माणूस बनला आहेस. आता तुम्हो दोघं आपापली स्थानं बदला.

चमनचा आत्मा भूत बनून या घइ्यात अन्दिस्त होईल, अन्‌ तू त्याच्या शरोरात प्रवेश करशील. भला माणूस बनून आपलं पुढलं आयुष्य घालव. यामुळं तुला अन्‌ मलाही स्वातल्य मिळेल.’’

रानाच्या अकलेची तारीफ करून वुर्जयनं त्याच्या सांगण्याप्रमाणे सर्व केलं. नन्तर राजा अमनला म्हणाला, “मालक, जिवत्त चमनचं शरीरमीभृताला गुलाम म्हणून देऊन टाकत आहे. याचा अर्थ असा की, मो तुमचे तिमैर कामहो पूर्ण केलंय. आता मला स्वतन्त करून टाका.

तोपर्यन्त चमनचा आत्मा घड्यात

बन्द

आला, बाहेर निघता येईना म्हणून तो आतल्या

त्याच्या आत्म्याला म्हणाला, स्वार्थ मयदिबाहेर पोचला की त्याची अशी स्थिति होते. हेस्वार्थी लोक आपल्याच पायावरकुऱ्हाड पाडूनघेतात अन्‌ स्वत:च स्वत:च्या विनाशाला कारण बनतात, तुला गुलाम हवा होता, अन्‌ स्वत:चगुलाम बनलास बघ. पण तुझ्यासारख्या गुलामाशी मला काहीच देणं-घेणं नाहीय, म्हणून या घड्यासह तुला मी जमिनीत गाढतो, माझ्या अन्‌ तुझ्यासारख्यांना सन्मार्गाला लावण्यासाठी चगोपीनं हा घडा निर्माणकेलाय, आता त्याचा उद्देश सफल झालाय. जमेल तितक्या लवकर तूही भला माणूस बनायचा प्रयत्न कर.’”

तांब्याचा घडा जमिनीत पुरल्यावर राजा अन्‌ दुर्जय घरी पोचले, राजा भाणि शारदेचं लनन झाल, ग्रानल्र थोडयाच दितगान दुर्जय मरून गेला.

स्वतः सुखी घालवत राजानं उतरानाहो सत्तार्ग दासवला. ऱ्यामळे पुन्हा तांब्याच्या घड्यातल्या भुताला भेटायची संधी कुणालाच मिळाली नाही.

पण जमिनीत गाडलेलं भूत मात्र आणखी एका चमनची वाट पहात राहिलं.

चारी सुंड्या चीत

शेतकऱयांमधे रामनारायण हा बऱयापैकी धनवान शेतकर. पण तो अपेक्ञाकत एक दिवस त्याच्या घरातल्या धान्याची पोती ठेवायच्या ब्लोलोत साप शिरला, एका नोकराने ते पाहून मातला सांगितले, मुन त्याच्यानरच चिडत रामनारावण भोरडल्ा, ‘‘नुसता सांगावल्स काब. आनास? जा, जा बकर; अन्‌ काठीनं मारून बाहेर फेकून दे त्याला”

“पण मालक! तो साधासुधा साप नाहीय. गव्हाळ रंगाचा अत्यंत विषारी साप आहे तो ! त्याला मारणं माझ्याच्याने नाही जमणार, म्हणत असाल तर त्या गाहऱ्याला - सावळ्याला बोलावून आणतो मौ!”*

रामनारायशने इशाऱर्‍याने संमतो सुचवली. सावळ्याने येअूत पोत्यांच्या मधेच लपलेल्या सापाला आहेर काढून टोपलोत अंद केला अन्‌ दहा एपये मागितले.

मागणी ऐकताच रागाने लाल होत ाभतारावश म्हणाला, “आरे साप पकडाबला तर तुला पुरी दहा मिनिटही लागली. ताहीतं. एकेका मिनिटाचा एकेक पथा मामतोश होय? ‘डोक आहे; मग ठेवा सापाला आपल्याजवळच!”’ असे म्हणत गारद्याने टोपलोतला साप काढुन पुन्हा आहेर सोडून हिला. तो पुव्हा पोत्यांमधत्या शापटोत दडून बला.

पाहून रामनारायण घाबरून म्हणाला, ‘“अरे बाबा घे दहा रुपये, पण सापाला आहेर काढ अगोदर ”’

आता शांतपणे सावळ्या म्हणाला, सापाला एकदा पदाचे दह रपये मागितले होते मो! आता पुन्हा पकडायचा असेत तर एकूण बोस एपे चावे लागतील, जूल असेल तर भासा पकडतो पह!” रामतारावना तर आता चारी मुंरया चोत झाल्यासारखेच वाटले.

तुम्हा ुत्यांदा ताप पकडत्याकर गाश्‍्याच्या हातावर बीस पवे ठेवत हेब्याने रामनारायण म्हणाला, ‘‘अरे बा! असा ‘शितिटाला एक पया कमबायला लागलास, तर॒ गाच्या सर्व शेतकऱयापि्षा ठूच जास्त पैसेवासा जतशोल बष!

पचे धये र्ग ले. आपच्या पलोशी विदा बाण्याच्या ऐशा तेवेष तळ देऊन राहसेच्या | सर्वराजकुमारंता त्याने ज धोरमतोने मिळून उससदताला पाठवले, भापले हे ध्येय साधण्यासाठी हपधर केलळ आपल्याच बळावर विसंबला ताहो, भापल्या बुद्धीचा - पृ्तीचाही त्याने घापर केला, देवदेषताही

त्या दिवशी त्याच्याच पक्ञाला सहायक होते. परल्त्‌ केलळ एवढयातेच तयाच्या सर्व मडचणी संपत्या
नाहोत) -पानंतर

हे सर्व चालू असताना पद्ममुखी झोपलेली होती. बहुकीर्ती तिच्या खोलीत जाऊन म्हणाली, “मग ऊठ, ऊठ ! आता किती झोपणार ? तुझा पति आला सुद्धा बघ ! सर्व दुष्टांना त्यानं मारून टाकलंय. तुझे चांगले दिवस परत आले ग बाई !’’ बडबडत तिने पद्यमुखीला उव्वसे,

प्रथम पद्ममुखीचा विश्‍वास असेना! शंका ब्रेतचतो उठल अन्‌ म्हणाली, “देवाची लोला अगाध असते ! ज्यात त्या दुष्टांना मारतं, त्या

माणसाला बाऊल पाहा, चल. ‘‘म्हातारीला बरोबर घेऊन ती खाली आली अन्‌ रसमोरण्या शतीपर उसली. तिल्या चेहर्‍यावर कसलाच भाव नव्हता, रूपधरला वाटते होते की, ती खूप खूश होईल, आपल्याशी आनन्दाने बोलेल. पण तिला गप्प पाहून त्याला जशचर्य वाटले. पद्यमुखी आपल्याशी अशी का वागतेय, हैच कळेना त्याला ! ती आपल्यावर प्राणापेक्षा प्रेम करते, हे त्याला ठाऊक होते. त्या दुष्ट राजकुमांरांपासून स्वतःला

वाचवण्यासाठी तिने आजपर्यंत: केले अन्‌ आज आपल्यालाही दूर आहे |

“आई ! अग तू माणूस’आहेस की दगड ? बाबांशी काही न बोलता गप्प कशी तू?”

‘काय बोलू बेटे ! माझं हृदय तर अगदी ‘पिता असतील, तर खरंच सांगते-मो यांना अजून ओळखलंच नाहीय, या घरात अशा काही गृपतगोष्टी आहेत, की ज्या फक्त आम्हा दोघांनाच माहीत आहेत.’’ पद्ममुखी बोलली.

रूपधर आपल्या मुलाला म्हणाला, झ्या आईला जास नको देऊ बेटे ! तिन माझी परीक्षा घ्यावी. मग ती सहज ओळलेल मला. अंगल्यावरच्या या चिंध्या पाहून ‘मी

दुसराच कोणी आहे असं वाटत असेल तिला, आपण आपलं कर्तव्य विसरू नये, आम्ही इथाकाततल्या प्रमुख युवकांना मारून टाकलंय

ही गोष्ट लक्षात ठेव. माझं बोलणं ऐक नोट.

आधौस्नानंकल्न आपणचांगलेकपडे चालूया सुरु कल्या. लोकांना वाटेल

‘की आत विवाह समारंभ चालू आहे. सर्वनण

भेनेले आहेत!

मधल्या वेळात आपण शहर सोडून जंगलात

निघून जाऊ.” रपघरने उपाव सृचवला, रूपधरच्या सांगण्यावरून सर्वानी त्नाने

८) ‘केली. चांगली वसे नेसली, आभूषणे ल्यायली

सुरुकेला. संगीत चालू होतेच. बाहेर फिरणार्‍या लोकांना वाटले, ‘छान झालं ! इतक्या दिवसांनी तरो या घरवालीने लग्नाचा निर्णय घेतलेला दिसतोय ! युद्धाला गेलेल्या नवर्‍याची आणखी वाट पाहू शकली नसावी.” रूपधरनेही तेलाने खूप मानीश करूनस्नान केले. आता तो एक निराळाच माणूस दिसू बायको आहेस तू ! बीस वर्षांनी परत आलेल्या नवऱ्याशी, दुसरी कुणी बायको किती प्रेमानं बोलली असतो, त्याचा कित्ती आदरसत्कार केला असता.’’ फद्ममुखीला असे बोलून तो म्हातारीला म्हणाला, “आजी, माझं अंथरूण तयार कर, झोपतो मो जरासा.’” पद्ममुखी पटकन्‌ म्हणाली, “आजी , यांचा पलंग इकडे उचलून आण, त्याच्यावर कांबळं कातडी अंथर. हे ऐकताच ल्पधर जास्त नाराज होत म्हणाला, “माझा पलंग कोणी उचलून कुठे नेऊन ठेवला ? तो तर उचलताच येत नसे” या पलंगाचे एक रहत्य होते, घर

‘चांबोचा

करके पिता की बढावी संपत्ति व सुस्विर ल्प ‘से स्थापित शांति की बडो ही दक्षता से रक्षा की बिंदुसार ने । मुख्य परगणों के प्रधान नगर बने तक्षशिला, उज्ञयिनो ।

बिंदुसार के शासन-काल में, राजघानी याढ्लोपुत्र में एक दिन एक बाह्मण आया | उस बाह्मण के साथ एक सुंदर युवती भौ यो । वह उसकी पुत्री थी । राजभवन के सिंहद्वार पर पटेचने के वाद उस ब्राह्मण ते प्रहरियों से कहा कि मैं राजा का दर्शन करना चाहता हू ।

बरह्यो ते बाह्मण को नस से शिख तक देला और कहा *‘आप किस राज्य के महाराजा है? यह महारानी कौन है? स्ववं राजा को ही क्या इनका स्वागत करना ‘होगा?’’ कहकर उसकी हैसौ उडायी |

ब्राह्मण ने सवितय कहा ‘‘महाशयो, म ग्रामीण हू । महाराज से मुझे तुरंत मिलना है । दया करके मेरी सहायता कीजिये | अब मेरो सहायता करेंगे तो भविष्य में आपका शुभ होगा ।’’ धोरे-धीरे उसने विनती की |

बाह्मण की बातें सुनकर प्रहरी सोच मेँ पड गये । उसके बराल में सड युवती देखने मैं अति सुंदर व गंभौर है । प्रहरियों का सरदार ब्राह्मण के पास आया और पूछा कि आप महाराज से क्यों मिलना चाहते है ?

*‘यह अति रहस्य-भरी बात है । केवल महाराज को ही सुना सकता हू” ब्राह्मण ने कहा |

सरदार: ने कहा “राजा से क्यों मिलना चाहते हो, किस उदेश्‍्य से मिलना चाहते हो, वह राज राजा से मिलने के पहले मंत्री

बन्दामामा

को बताना होगा ।’’

ब्राह्मण कुछ बताने ही जा रहा’था कि शतने में अंदर से घोडे की टापो की ध्वनि सुनायी पडी । स्पष्ट है कि घोडे पर बैठकर’ राजभवन से कोई आ रहा है |

*हटो, हटो’ कहकर चिल्लाने लगे प्रहरी। एक आटो ते ढाह्मण को पीहे डकेल दिया | बहे अपनी बेटी पर जा गिरा, जिससे वह युवती जमीन पर मिर गयी । तभी वहां आये हृए बिंदुसार ने अपने घोडे की लगाम खींची और उसे आगे बढने से रोक लिया । प्रहरियो ने राजा को प्रणाम किया । उनपर नाराज़ होते हुए राजा ने तब नीचे गिरे हुए ब्राह्मण व युवती को देखा | ब्राह्मण धीरे-धौरे उठा और काँपते हुए स्वर में कहा ‘।महाप्रभू, इसमें इन सिपाहियों की कोई गलती नहीं है |

श्र

म इनसे पूछ रहा था कि आपका दर्शन- भाग्य कैसे प्राप्त होगा । इतने में आप यहा आये ।

राजा ने पूळा कि तुम मुझसे क्यो मिलना चाहते हो ? “’यह रहस्य है । आपको बताऊंगा भी एकांत में ही”’ सविनय ब्राह्मण ने कहा ।

इतने में ब्राह्मण की पुत्री उठो और राजा को प्रणाम किया | केश बिखरे हुए ये, वस्ब गंदे थे, पर वह बड़ी हो सुंदर ब मनोहर ‘दिखायो दे रही थी । राजा जब उसे एकटक देखने लगा तो शर्म के मारे उसने अपना सिर झुका लिया । राजा घोडे से उतरा और लगाम बगल में ही खडडे सिपाही को देते हुए ब्राह्मण को पीछे-पीछे आने का संकेत देकर अंदर जाने लगा । पुत्री-सहित ब्राहमण राजा के चौछे-पोळे गया । एक विशाल कक्ष में जाते के बाद एक आसन पर ब्रैठते हुए राजा ने कहा “जो कहना चाहते हो, अब कहो ।’”

ब्राह्मणने फिर से राजा को प्रणाम करके ‘कहा “मेरो बातों में कोई अटपटापन अथवा अविवेक हो तो मुझे क्षमा कीजिये । मै यहा केबल विधि के दृत के रूप में आया हूँ | जब जेरी पुत्री शैश्षव अवस्था में थी, तन मेरे यहाँ एक साधु आये । उन्होने मेरी पुत्री को आशीर्वाद दिया और यह कहकर चले गये ‘कि यह सयानी बनने के जाद महारानी बनेगी । भला एक दरिद्र की पुत्री राज्य की महारानी कैसे बन सकती है? यह मजाक नहों तो और क्या है? ऐसा सोचकर मैने साधु की बातो पर ध्यान नहीं दिया । जन इसने यौवन में पदार्पण किया तो मैने इसका

उच्यामाया

विवाह कराना चाहा । वर की खोज करने

लगा । उस ज्योतिषियो ने जब इसकी जन्म-कुंडली देखी तो उन्हें बडा आश्‍चर्य हुआ । उन्होने नित्संकोच बताया कि यह युवती महारानी बनकर ही रहेगी ‘

उन बातों को सुनकर राजा ने बडे आश्‍चर्य से उस युवती को देला । लजञा के मारे सिर झुकाकर वह भूमि की ओर देखने लगी ।

ब्राह्मण ने फिर कहना शुद्ध किया **महाराज, आप एकमात्र महाराजा है, जिन्हें जै जानता है.। इसीलिए मैं यही आया | मेरा विचार है कि आपके दर्शन-भाग्य के पीछे भी विधि का अदृश्य हस्त है । मुझे मालूम नहीं कि आप उस समव वहाँ न आते तो मेरी क्या हालत होतो | अन अपनी पुत्री सुभद्रा को आपके सुपुर्द कर रहा है.। कृपा करके

शश

स्वीकार कीजिये ।’*

“मेरी कई रातियाँ हैं । मान लीजिये कि आपकी बातों के अनुसार मै इस युवती से विवाह कर भी लू तो यह महारानी कैसे बन सकती है?’’ राजा ने अपना संदेह व्यक्त क्रिया ।

ब्राह्मण ने कहा “मै और कुछ नहीं जानता । वही होगा, जो विधाता चाहता है ।’*

राजा ने मुस्कुराते हुए ब्राह्मण की पुत्री को देखा | सैनिक को भेजकर अंत:पुर की प्रधान परिचारिका को बुलवाया और उससे कहा ‘‘जन्न तक मैं नहीं लौटता तज तक इस युवती की देखभाल सावधानी से करता । इसमें कोई कसर रह न जाए ।’’

परिचारिका युवती के पास आयी । राजा राजभवन के बाहर चला गया । वहां से जाने

ब्‌

के लिए तैवार पिता को.आंसू-भरे नयनों से देखकर सुभद्रा ने पुकारा ‘पिताश्रो’ |

*‘जॅने अपना कर्तव्य निभाया पुत्री । अन मुझे बहाँ रहना नहीं चाहिये | पिता होने के नाते मेरा जो धर्म या, निभाया । जन मै चलता हॅ” ब्राह्मण ने कहा |

सुभद्रा ने दुल-भरे स्वर मे कहा *भेताश्री, मुज्ले छोडकर मत जाइवे |” “ऐल बातें मत करो सुभद्रा । पुत्री का घर मावका नहीं होता, बल्कि ससुराल होता है

माता-पिता का कर्तव्य है कि किली सुयोग्य

व्यक्ति से उसका ववाह रचाये । तब पुत्री परायी हो जाती है । पल्ली बनने के बाद उसका धर्म है कि वह अपते परिवार के गौरव भें कोई ऑँच न आने दे | याद रखना, यहा तुम अकेली नहों हो । विधि तुम्हारे संग है । यही तुम्हे पट्ैचाया विधि ने ही । सदा, सब स्थितियो में तुम्हारो रक्षा करता रहेगा | दुखी न होना” कहकर ब्राह्मण ने उसे सांत्वना दौ । एक बार अपनी पुत्री को हृदयपूर्वक देख लेने के बाद भवन से निकला । उसके पग आगे बढ़ नहीं रहे थे, पर विवश होकर वह वहा से चला गया |

पिता के जाने की विशा को देखती हुई वह बिलखने लगी । तब परिचारिका सुभद्रा को धौरे से भवन के अंदर ले गयी ।

सुभद्रा को देखते ही अंतःपुर में हंगामा मच गया । रानियो की दासियी एक-दूसरी से कानाफूसी करते लगी ।

**इसकी सुंदरता देखते हुए ऐसा नहीं लगता कि बह गाँव के एक दरिद्र ब्राह्मण की उती हे ऐसा लगता है कि जोई राजकुमारी

अन्दासाबा

छद्म वेष में आयो है ” एक दासी ने कहा

*‘महाराज इससे विवाह रचायेंगे तो अवश्य ही अन्य रानियों को भुला देंगे | इसमें कोई संदेह ही नही’’ एक जौर दासी ने कहा ।

ततो रातियां इनकी बाने डिपकर सुन ही थीं । ईर्ष्या से बे जल उठो और अपने- अपने कक्ष में चली गयी ।

प्रधान परिचारिका ने सुभद्रा को एक विशाल कक्ष दिलाया । भोजन का प्रबंध किया और पहनने के लिए नूतन वस्ब लाकर्‌ दिया |

दूसरे दिन सबेरे-सनेरे ही बिंदुसार राजभवन से निकल पडा । राज्य के सरहदी ग्रॉतों मे कुछ सामंतो ने बगावत की | उनका दमन करने बह सेना-सहित वही गया । यह काम पुरा होते-होते दो महीने लग गये । राजा के लौटते तक प्रधान परिचारिका ने सुभद्रा के लिए आवश्यक सुविधाओं का प्रबंध किया । परंतु लौटने के बाद राजा ने सुभद्रा के बारे में कोई बात ही नहीं की । परिक्रारिका ने जान लिया कि राजा ने उसे

अुला दिया ।

तीनों रानियों ने सोचा कि राजा अगर सुभद्रा से विवाह करेंगे तो उनके प्रति प्रेम घट जायेगा | सुभद्रा के प्रेम में डूबकर शायद वे उनकी परवाह ही न करें | इसलिए उन्होते ऐसा उपाय सोचा, जिससे राजा, सुभद्रा को भूल ही जाऐ| मांत्रिको को नुलवाकर उसपर मंत्र-तंत्र का प्रयोग करवाने लगीं ।

रानियों के प्रोत्साहन के बल पर प्रधान परिचारिका सुभद्रा का अपमान करने पर तुल गयी । उसे रानियो के नखों को काटने का कॉम सौंधा गया | रानिया बहाने बनाकर सुभद्रा

का अपमान करने लगीं । उसकी हैसी उडाने लगी । कहने लगी कि बह उनका काम सक्रम नहीं कर रही है । ताना देने लगी ‘‘तुम दरिद्र परिवार में जन्मी कन्या हो। एक ब्राह्मण खत्री हो, फिर भी एक राजा से विवाह करने के सपने देख रही हो? तुम्हारे प्रयत्न निष्फल होंगे । अब भी कोई विलंब नहीं हुआ | चुपचाप राजभवन छोड़ दो और अपने पिता के पास चले जाओ । तुम्हीं ने जात लिया होगा कि राजा तुम्हे नही ॥ इसी कारण युद्ध से. बापस आने के बाद वे तुमसे मिले ही नहीं | तुम्हारा नाम भी नहीं लिया |’’ सुभद्रा ने चुपचाप सब कुछ सह लिवा | उसने अपने कष्टों को करिसी से बताने का प्रयत्न भी नहीं. क्रिया | ‘विधि तुम्हारे संग है* पिता की यह बात उसे अच्छी तरह से याद थी । इसलिये

क.

उसने निर्णय कर लिया कि वह रानियों के लांछनों का कोई उत्तर नहीं देगी | चुप्पी साघेंगी और विधि के निर्णय की प्रतीक्षा में रहेगी । समय गुजजरता गया पर उसने अपना मुंह सौ रखा । यों दो साल गुजर गये ।

एक दिन जन राजा उद्यानवन में टहल रहा था तब पैर में एक कांटा चुभ गया | पास ही के एक आसन में बैठकर उसने ताली बजायी । एक सेवक दौडा-दौडा आया |

राजा ने कहा ‘‘पैर में कांटा चुभ गया है। नाई को बुला लाना । कामोंमें नाई सिद्धहस्त होते है । किन्तु उस समय राजभवन में ऐसा कोई नहीं मिला । सेवक ने सामने खडी सुभद्रा को देखा तो कहा *‘राजा के पैर मे कांटा चुभ गया है | तुम जाकर निकालो !’’

सुभद्रा घबराती दुर्ड राजा के पास पहूँची । उसके पैरों के पास जमीन पर बैठ गयी और बही ही आसानी से चुभे काटे को निकाला |

राजाने उतसे कहा *‘लगता है तुम्हे इसके पहले राजभवन मे कही देखा नही ।’’ सुभद्रा ने कोई जवाब नहीं दिया । पर उसकी ऑलों

सेअश्रुघारा बह रही थौ।

“प्रभु, उस दिन से, जिस दित मेरे पिताश्री ने मुज्ञे आपके सुपुर्द किया’’ उमड़ते हुए अपने दुख को संभालती हुई सुभद्रा ने कहा!

राजा ने उसे एक और बार ध्यान से देखा । उसके त्मृति-पटल पर अचानक बह घटना बिजली की तरह कौंधी | उस प्रधान परिचारिका पर पहले उसे बहुत क्रोध आया, जिसने आज तक याद ही नहीं दिलायी । ‘फिर अपनी भूल पर, अपने आप पर बहुत क्रोध आया । थोडा शांत हो जाने के बाद उसने सुभद्रा से कहा ‘‘देरी जो हो गयी, सो हो गयो । तुम्हारे साथ जो अन्याय हुआ है, तुरंत उसका अंत करना होगा | अत: आज सूर्यास्त के पहले ही तुमसे विवाह कर्लंगा |”

राजा ने तुरंत मंत्रिवो और पुरोहितों को पतत सिप बताया गौर भाजा दो. कि विवाह के लिए आवश्यक प्रबंध किये जा |

(सशेष)

रात का समय है | अंधकार ही अंधकार है | जंतुओ’ की चिल्लाहटो से वातावरण और. भयानक लग रहा है | सुतसान उस शमशान भीक होकर विक्रमार्क पुन: पेड के पास गया । पेड रो शव को उतारा और अपने कैधे पर डाल लिया । फिर वह *मशान की तरफ बढा । तब शव के अंदर के बेताल ने कहा “महाराज, मँने बहुत कोश्षिश की, पर मेरी समझ में नहीं आवा कि इतने कष्ट तुम क्यो झेल रहे हो? इसका मूल कारण क्या है? तुम तो जानते ही हो कि यह बड़ा ही विचित्र

नोक है । केवल योग-विद्या धुरंधर हौ नही, बल्कि जादू-टोना जानतेवाले, क्र शक्तियो पर काबू पानेवाले तांजिक भी कभी-कभी अपूर्व शक्तिया प्रदर्शित करते रहते है । उनकी सफलताओ को देखते हुए लगता है कि उनके

  • लिए सब कुछ संभव है । किन्तु आश्चर्य तो

यह है कि इनमें से कुछ व्यक्ति अपनी वैयक्तिक

हाताज क्या

समस्याओ’ का मार्ग हूड पाने मे असफल होते है जर अपनी समस्याभो के परिष्कार के लिए किसी शक्तिशाली राजा के आश्रय में जाते रहते है । तुम्हें बया यह विचित्र नहीं लगता? तुम्हारे विषय में भी मुझे ऐसी ही शंका हो रही है । कहीं ऐसा तो नहीं कि कोई योगी अथवा तांत्रिक अपनी समस्या कें परिष्कार के लिए तुम्हारे आश्रय में आया हो और तुम उसकी इच्छा की पूर्ति में रत हो । उसकी समस्या का परिष्कार-मार्ग हूंढ रहे हो । सच बताओ, क्या तुमने ऐसी जिम्मेदारी संभाली? जरूरत पडने पर योगी असहाय जनता की मदद करता है और तद्वारा मुक्ति पाने का उद्देश्य रखता है । किंतु तांजिक कीर्ति व अधिकार का लोभ देकर प्रजा को भ्रम में रखता है । उन्हें गुमराह करता है । सुंद नामक

श्६

एक व्यक्ति की कहानी उदाहरणार्थ तुम्हे सुनाता हूँ । बकावट दूर करते हुंए आराम से उसकी कहानी सुनो’’ यों कहकर्‌ बेताल सुंद की कहानी सुनाने लगा ।

बहुत पहले की बात है । मगघ देश के धर्मपुरो नामक गाँव में सुंद और उपसुंद अड्रोस-पड़ोस में ही रहते ये | खुंद संपन्न या, पर उसका अपना कोई नहीं था । जितना हो सके, दृसरों की मदद करता रहता था | उसने गाव में अच्छा नाम कमाया ।

उपसुंद का व्यवहार उससे बिल्कुल भिन्न

. था । उसका परिवार बहा था । बुरी लतों की
वजह से पैसा पानी की तरह बहाता था
सबसे झगडा मोल लेता था अपना नुक्तसान
हो जाए, पर दूसरे का फ़ायदा न हो, यही.  

उसकी नीयत धो । सोचने की उसकी पद्धति ही बडी टेढी धो । दूसरे को हरा-भरा देख नहौं पाता था, इसौलिए गाव के लोग उसे दृष्ट और र्ष्यालू कहा करते ये ।

उपर्सुद को मालूम था कि बह बदनाम है, पर इसे मानने के लिए वह तैयार नहीं कि उसके बुरे गुण इसके कारण हैं | वह हमेशा दूसरों से कहा करता था कि पडोसो सुद की यह चाल है और उसी ने उसे बवनाम करने के लिए कमर कस ली । वह जान-बूझकर अपने को अच्छा आदमी सानित करने के लिए ही दान-धर्म कर रहा है ।

“’मेरा परिवार बड है | इस वजह से मुझे कितनी ही क्लिष्ट समस्याओ का सामना करना पडता है । इन समस्याओ को मैं सुलझ्ञा नहीं पाता, इसलिए लाचार होकर मुले कई व्यसनों का शिकार होना पडा | मेरा तो केवल

अन्दानासा

मुल्य तर॒ करताच येणार नाही, पण माझा

संतोष म्हणून या रत्नहाराचा स्वोकार

बोलत बोलत तिने गळ्यातला रत्नहार शिवमलच्या ओंजळीत ठेवला. एकटक त्याच्याकडे पहात अमृता हसत पुन्हा

राजधानीत ये. माझ्या ब्राबांना सांगून माझा अंगरक्षक बनवीन मी भी काही

इतका वेळ हे दृश्य पहात उभ्या असलेल्या बिजयसेनचं मन मात्र आता हे्याने जळू लागले. राजकु मारीने आपणाकडे नजरही न फिरवल्याचे त्याला फार बाईट वाटले. राजधानीला परत आल्यावरही ‘बिजयसेनच्या डोळ्यांना यत्र-तज राजकुमारी अमृताच दिसत होती. त्याला वाटले की, तिच्याशी विवाह न झाला तर आपले जीवन व्यर्थ आहे. त्याला असेही वाटले की सामन्त राजाच्या कन्येला आपल्याशी विवाह करायला कसनीच हरकत वाटू नये. तिने नकार कळवला, तर त्याचा अर्थ असा होईल की, ती शिवमलच्या प्रेमात पडली आहे. विजयसेनच्या मनात अशा प्रकारचे विचार येत असताना, आता पुढे कशी पावले ुकलावीत याचा त्याला निर्णय घेता येईना. इतक्यात त्याला गुप्तचरांकडून समजले की, शिवमलचो *राजकुमारीचा अंगरक्षक म्हणून नियुक्ती झालीसुद्धा. आतामात्र त्याला वाढले की, आपण यापुढे विलंब केला तर

अमृता हातची निघून जाईल. पुढे तिच्याशी

चांदोबा

म्हणाली, **फुरसत झाली की एकदा

विवाह अशक्य होईल, त्याने तिच्या पित्याला पत्र पाठवून तिला मागणी घातली. मांडलीक राजा कदाचित नकारही देईल असे वाटून त्याने पत्रात पुढे असेही लिहिले की, स्वीकृती न दिलो तर आपण कैवलपुरवर आळमण करून त्याला जिंकू अन्‌ राजकुमारीशी बळजबरीने बिवाह करू. ‘विजयसेनने पत्र एका दृतावरवी रवाना केले, पत्र पाहून धीरसेनच्या आनन्दाला सीमा राहिली नाही. त्याची आपल्या महाराजां. कडून अशी मुळीच अपेक्षा नव्हती. त्माने ते पत्र कन्येच्या हाती देत म्हटले, “बघ बाळे, महाराजांची तुझ्याशी विवाह करायचो इच्छा आहे. तुझं भाग्यच अुजळलं पहा!’’ पण पत्र वाचून अमृताचा चेहरा क्रोधाने लाल झाला. काही वेळ तौ गप्पं राहिली,

२७

पण स्वत:ला संयत करत ती बोलू लागली, *‘बाबा, हे पत्न तर आपल्या मांडलिकाला दिलेल्या ना्हानासारखं वाटतेय. ते माझ्यावर प्रेम करत असतील असं नाही बाटत यावरून! असल्या अहंमन्य प्राण्याबरोबर मी कशी सुखानं नान्दू शकेन?” पत्राचे भुत्तर ‘तिने स्वतःच लिहूत विजयसेनकडे पाठवले.

अमृताचे पत्र वाचून विजयसेन भडकलाच! पत्राचा सारांश असा होता - निकट भविष्यात लग्नाचा माझा विचार नाहीय; क्षमा असावी. जबरदस्तीनं तो करायचा वित्तार सोडून द्या, आपल्या विशाल सेनेच्या साह्याने आम्हाला चिरडून टाकणं आपल्याला सहज शक्‍य आहे. पण जिंकण्याचा अर्थ असा नव्हे की आपण माझ हृदयही जिंकलं! नीट विचार कहुनच काय

तो निर्णय च्या.’’

पत्र एक-दोनदा वाचल्यावर ‘विजयसेनच्या रागाचा पारा उतरला, त्याचा आवेश नाहीसा होऊन तो शान्त चित्ताने विचार करू लागला. परस्पर प्रेम व अनुराग याशिवाय सैस्वबळाच्या आधाराने

$ जबरदस्तीने राजकुमारीशी विवाह करणे

त्याला अनुचित वाटले. त्याला ते ‘राजाला बोग्य’ कार्य वाटेना.

इकडे धीरसेनला भीती पडली होती की

आपल्या कन्येचे पत्र वाचून विजयसेन लगेच चालून येईल. परन्तु दोन-तीन महिनेपर्यंत आक्रमणाची काही चिन्हे न दिसल्याने ‘विजयसेन बहूधा दुसर्‍याच कुणा कन्येशी विवाह करणार असेल असे त्याला वाटले, अमुता पित्याला म्हणाली, ‘‘पत्र बाचल्याबर बिजयसेन युद्धाचा विचार सोडून देऊन माझ्याकडे जास्तच आकर्षित होतील अन्‌ त्यांचं प्रेमही अधिकाधिक गाढ होत जाईल असा माझा जो अन्दाज होता, तो खरा ठरला बाबा ! मी विचार केल्याप्रमाणेच घढलं”’ काही दिवसांनी एकदा अमृता राजवाड्याच्या उद्यानवनात फिरत होती. शिवमलही अंगरक्षक म्हणून द्वाराशी उभा असलेला तिला दिसला होता. इकडे-तिकडे फिन वाळक्या पानांखाली असलेल्या एका सापावर चुकून तिचा पाय पडला. तो ताबडतोब तिला डसला.

आर्तपणे किंचाळून अमृता बेशुद्ध होत जमिनोबर कोसळलो. शिवमल विजेच्या वेगाने धावत तिच्याजवळ पोचला. अन्‌

3)

ने मारून टाकले. कर्ता कळून राजाराणी,

वाटलेंगदंश्याच्या जागी त्याने झाडपाल्याचा रस-ज्योपडलाः अन्‌ धोरसेनला म्हणाला, *‘महासज,। राजकुः शुद्धीवर येतोल. परन्त्‌ विषप्रभावाने त्या कायमच्या अंध बनतील. त्याना चावलेला ‘हा साप सर्वसाधारण साप नव्हे. रक्तजबोज नामक महासर्पच आहे तो, मी पूर्वी असं ऐकलं आहे की इथून पूर्वेकडे जो रक्तपिपासी पर्वत आहे, तो या सापांचं निवासस्थान आहे. असा विषारी साप येथे उद्यानवनात येणं, म्हणजे राजकुमा म्हणायला हवं !’’

इतक्यात सावघ झालेली अमृता डोळे चोळत गदगदल्या आवाजात म्हणाली, **शिवमल, मला तर काही दिसत नाहीय. मी. आंधळी झालेय ठार !’’

शिवमलला काय बोलावे सुचेना ! तो बिचारा दोषो असल्यासारखा मान लाली घालून उभा होता. राणी लेकीचे मस्तक आपल्या खांद्यावर थोपटत रडू लागली. राजा मात्र आपल्या दुःखावर कसाबसा ताबा ठेवत राजवैद्याला विचारू लागला, “वैद्यराज, साजलसारीला पत्टा दिस लागेर शमा सादी उपाय नाहीच का ?”’

आपला धसा साफ करत राजवैद्य उत्तरला, *‘रक्तबीज सर्पाच्या दंशाने अंध झालेल्याला पून्हा दृष्टी प्राप्त करून देण्याचा

चं दुर्भाग्यच

चालच -

‘फुलझाडातून पळणाऱ्या सापाला त्याने

ला. मेह्ेल्यकसापाला पाहून राजव्रैद्याला आश्‍चर्य

कुमारी बोड्याच वेळात

एक उपाय वैद्यक तो म्हणजे सर्पगस्ध पुष्प डोळ्यांवर ठेवणे,” मोठ्या आतुरतेने राजा म्हणाला, ‘*मग

अशौर कसला ? लवकर करा न ते कामं !”’ राजवैद्य खोल सुस्कारा सोडत म्हणाला, ‘महाराज, मी अगोदरच म्हटलं होतं की, कोणी साहस करून रक्तपिपासी पहाडांमधे असणाऱया कालीमन्दिरा-जवळ जो सर्पगन्ध वृक्ष आहे, त्याचं फूल तोढून आणलं, तरच हे शक्य आहे. माझ्या लहानपणी माझ्या आजोबांनी मला हे सांगितलं होतं. असं सांगितलं जातं की त्या वृक्षावर पन्नास वर्षांनो एकदाच फूल उमलतं अन्‌ उपचारासाठी त्याचा एकदाच उपयोग करता येतो. शंभर फूट अुंच वाढणाऱ्या त्या झाडाच्या चारही बाजूंना रक्तजीज सर्प

क असतात, त्यांच्यापासून स्वत:ला वाचवून फूल तोडून आपणं, ही सर्वस्वी अशक्‍य गोष्ट आहे. थोडा विचार करून राजा धौरसेनने घोषित केले की, ‘‘ते फूल तोडून आणणार्‍्याशी मी आपल्या कन्येचा विवाह करून देईन,’’ राज्यभर तशी दवंडी पिटवण्यात आली,

जराही संकोच न दाखवता शिवमल म्हणाला, ‘महाराज, मी ते फूल आणायचा प्रयत्न करतो. आशीर्वाद द्या मला, “तुला सफलता मिळो !”’ राजाने हात अुचलून आशिर्वाद दिला. शिवमल अश्‍वशाळेतून एक भृत्तम घोडा घेऊन त्यावर स्वार होऊन वायुवेगाने रक्तविपासी पर्वताकडे निघाला.

हौ वार्ता दुसऱ्या द्विशी सकाळी प्रणवपुर राजा विजयसेनच्या कानी पोचली. तोही.

त्वरित सर्पगन्ध पुष्पाच्या शोधाला निघाला. शिवमल फक्त रात्रीच एकाद्या झाडाखाली

त्या पडोक कालीमन्दिराजवळ पोचला, अन्‌

त्याला तो सर्पगन्व वृक्ष दिसला, आकाशाला स्पर्श करणांर्‍्या त्या

वृक्षाभोवती रक्तबीज सर्प संचार करत

:. होते. त्यांच्यापासून स्वतःला वाचवून

वृक्षाजवळ पोचणे अशक्‍य असल्याचे शिवमलने जाणते. त्या वृक्षाला पानेही जास्त नव्हती अन्‌ फांद्याही नव्हत्या जास्त. सरळसोट असणाऱया त्या झाडाच्या टोकावर नक्षत्रासारणे दिसणारे चमकदार अरुण रंगाचे एकच एक फूल दिमाखाने डोलत होते !

‘शिवमल अपलक या फुलाकडे पहात राहिला. नंतर आपल्या धनुष्यावर बाण चढवून त्याने फुलावर नेम मारला. फूल तुटून वार्‍यावर लहरत खाली येऊन पडले, अन्‌ ताबडतोब विषसर्पानी त्याला घेरले ! काय करावे हे न समजून शिवमल’ त्या फुलाकडेच. एकटक पहात राहिला.

अतक्‍यात त्याला घोड्याच्या टापांचा आवाज ऐकू येळ लागला. घोड्यावर स्वार असणारा विजयसेन थोड्याच वेळात तेथे. बेऊन पोचला. घोड्यावरून उतरण्यापूर्वीच जमिनीवर पडलेले अन्‌ सर्पांनी घेरलेले ते फूल त्याला दिसले. तो शिवमलला म्हणाला, “अरे बा ! माझ्याआधी येऊन तू. फूल खालीही पाडलंस होव ?”*

चांदोबा

“मला वाटलं होतंच की आपण इथे नक्की बाल. महाराज, जापण फुलाजवळ जाऊ नका. धोका आहे त्यात*’ असे म्हणून शिवमलने फुलाकडे ज्ञेप घेतली. पण फूल अुचलताच साप त्याच्या हाताला चावला, घढपडत परत येऊन फूल विजयसेनच्या हाती देता देता’ तो म्हणाला, **राजकुमारोंना कायमची आंधळी होण्यापासून वाचवा. त्याच्याशी विवाह करून सुखात रहा.” विषप्रभावाने इतक्यात तो बेशुद्ध झाला. थोब्या वेळाने तो शुद्धीवर आला, तेंव्हा आंधळा झालेला होता.

राजा बिजयसेन त्याला आपल्या मिठीत सामावत म्हणाला, ‘*शिवमल, तुझ्या त्यागाला तुलना नाही. तुला समजण्यात चूक झाली माझी, क्षमा कर ! माझ्या दरबारात केवळ आयुर्वेदच नव्हे, तर अनेक वैद्यक शोस््रांचे जाणकार आहेत. रक्तबीज

सापाच्या दंशावर हे फूल म्हणजे भेकुलता एक इलाज समजू नकोस.”

शिवमलला घोड्यावर पुढे घालून विजयसेन राजधानीकडे रवाना झाला,

इतकी गोष्ट सांगून झाल्यावर वेताळ विक्रमराजाला म्हणाला, ‘*राजा, शिवमलचं वागणं अनैसर्गिक आहे, यात शंकाच नाही, कधीतरी तिच्याशी विवाह करता वेईल या उद्देशाने तो राजकुमारीचा अंगरक्षक बनला, कूल मिळवल्यानंतर आपल्या असामान्य सशाच्या बदल्यात त्याने अमृताला धर्मपत्नी बनवायला हवे होते. त्यासाठीच तो आंधळाही बनला होता. तरीही फूल’त्याने विजवसेनला दिले, ही त्याच्या मूर्लपणाची पराकाष्ठाच नव्हे तर काय । शिवाय विजवसेन तेथे पोचेपर्यंत फूल अुचलायचा प्रयत्न त्याने का केला नाही ? विजयसेनचा फूल मिळवण्याचा प्रयत्न थांबवण्यात त्याची

विचित्र मानसिक ठेवण समजते ना ? त्याच्या वागण्यात सुसूवता कुठेच नाही. अशा माणसाला विजयसेनने ‘त्यागी’ म्हणून कसे गौरवले ? विचित्र नाही हे मारे ? *जञञाता राहिली विजयसेनची गोष्ट. प्रथम हो जवजसतीनेही ममृताती निनाह पहनार होता. पण पत्र वाचल्यावर त्याने आपला बिचार बदलला. हे विचारपरिवर्तनही विचित्रच ! राजकुमारीबद्दलचं त्याचं प्रेस कमी झाल्याचं द्योतक ना हे ? हे जर खरं असेल, तर सर्पगन्ध फूल आणावचा प्रयत्न त्याने का केला ? शिवमलबद्दलचा त्याच्या मनातला हेवाच याला कारण आहे का ? माझ्या या शंकांच उत्तर जाणत असूनही ते सांगायचं टाळलंस तर तुझ्या मस्तकाच्या चिंधड्या होतील,” विक्रमने अत्तर दिले-‘‘शिवमल विवाह करण्यासाठीच राजकुमारीचा भंगरक्षक बनला हा समज मुळात चुकीचा आहे. णे ही शिवमलवर पेम गृहीत धरणे चूक आहे. धनुष्य चालवायचे त्याचे कौशल्य तेवढे तिला फार भावडले, दाखवून

तिच्याशी क. ळा ह करू विजयसेनच्या दिले, त्याचे डोळे अुष साठी फूल आणावला निघाला, यावरून सिद्ध होते की तिच्यावरचे त्याचे प्रेम तिळमात्रही कमी झाले नाही.

*‘कूल ख्राली पडल्यावर शिवमलच्या लक्षात आले की सर्पांनी वेढलेले ते फूल स्तगत करणे अशक्य आहे. ते तर मर ते आणायला जाऊन ळा झाल्यावर राजकुमारीकडे ते पोचघवणार कोण? पोचेपर्यन्त ते मुचलायचा प्रयल त्याने केला नाही. बिजयसेन सापाची शिकार बनावा अशी त्याची इच्छा नसल्यामुळेच त्याने त्याला अडवले. आपले कर्तव्य बजावण्यात

क्ष असलेल्या शिन चो बिजयसेनने केलेली प्रशंसा योग्यच काय ? त्या- क्रेच आपली चूक कनूल करून तो त्याला आपल्याबरोबर घरेऊन गेला.’’

अशा तर्‍हेने विक्रमराजाचे मौल भंग यात सफल झालेला वेताळ पुन्हा एकदा त्याच्या हातावर तुरी देऊन निसटला.

समुद्र किनाऱ्यावर सहल: १४

परत मुख्य भूमीवर ९ल अब्दांकन : मीरा नायर % चित्र : गोपकुमार बघनामपुरम अ्रबाळ-डपांच्या लमूह लक्षद्रीपचा निरोप घेजून आपण परत कन मुख्य - भूमीवरील पद्चनामपुरमूला पोचू. तिरुअनन्तपूरम्‌पासून हे शुर्चीरम स्थान जवळजवळ ५५ कि.मी. दक्षिणेकडे आहे. कन्याकुमारी सध्या तर हे हर तमिळनाडूचा भाग आहे; परन्चु १६ ऱ्या 2

बाखून १८ ब्या शतकापर्यन्त हे शहर चौ राजधानी होते.

जावणकोर (तिरुकितांकुर)

या शतकाच्या पूर्वार्धापर्वत्त जावणकोरचे राजे पद्मनाभपुरमूच्या

ब्रासादातजञ रहात असत, हा महाल पद्यनाभपुरम्‌ किल्ल्याच्या मध्यावर आहे. पश्‍चिम समुद्रकिनाऱयावरच्या सुप्रसिद्ध काठ - वास्तुकलेचा तो बृत्कृष्ट नमुना मानला जातो.

मह्ाच्या भिंतीचा एकमेकींशी अशा प्रकारे कोन साधला आहे की सूर्याचे सरळ किरण व

अुष्णता महालात प्रवेश करूच शकत नाहीत. अमीन काळ्या संगमरवराचो वाटते, पण प्रत्यक्षात तौ नारळाच्या जळक्या करवंट्या आणि अंड्यांचा

घांढरा बलक यांच्या मिश्रणापासून बनवलेली आहे. राजाचा पतंग पोर्तुगीजांनी भेट दिलेला असून तो ६३ प्रकारच्या भौषधी लाकडांपोसून अववलेज्ञा आहे अन्‌ राणीच्या प्ंगाला हस्लिदंताचे सुंदर जहातकाम केलेले आहे. महालातल्या एका शांबावर एक लोशंही गोळा डेवलेला आहे. जुन्या काळी सैन्यात भरती होण्यासाठी आलेल्या तरुणांच्या ताकदीची परीषषा बा गोळ्याच्या साह्याने मेतलो नाई, जो हा गोळा

एतरनाभपुरसूच्या प्रासादाचे प्रबेशडार

परब आहे. पात ३० देव-देवतांची देवकुळे आहेत. अलल म्हटले जाते की आपल्या पापाचे पायचित करण्यासाठी देवराज इन्दराने येथे भुकळत्या तुपात आपला हात बुद्वला होता, अलिकडे कही दशके पूर्वीपर्यन्न येचे संशयित अपराधी आपला हात आुकळत्या तुपात बुडवून परोक्ष देत असत. अशा परोक्षेपूर्वी त्यांना भुपासही करावा दिल्यावर तीन दिवसपर्यंत हाताला फो संशविताला निर्वोष मातले जाई. मन्दिराच्या गोपुरासमोर ढोली असलेल्या लोडाचे एक आहे. ते २५०० वर्षाचे असल्याचे सांगण्यात येते. या डोलत बह्म, विष्णू व महेश यांच्या मूर्तो निंगरूपात स्थापन केलेल्या आहेत. मंदिराच्या आवारात हनुमानाची एक विशाल मूर्ती आहे, दररोज गंगाजन व गुलाबजलाने त्याला अभिषेक केला जातो ब ते जल ‘चरणामृत’ म्हणून अक्तांना वाटले

अन्दिराच्या भुत्तरेकडोत न्हरांर्‌यात दगदाचे चार खांब आहेत. ते ग्रेनाइटच्या एका दगडातून बनबल्ले असून त्यात निरनिराळया जाडीचे गज कोरून काढलेले आहेत. वा गजांबर आपात केल्यावर त्यातून निरनिराळे स्वर ऐकू येतात, काही

देवी कन्याकुमारी लतरंगासारजे, याही तानपुऱ्यासारणे ‘ काही. मुदुंगासारखे, तर काही बोशे-मारणे ऐकू येतात.

देशाच्या शवर्वाति टोकावर - जेथे अरबी सागर, बंगालचा भुपसागर ब हिल्ती महासागर आपसात. मिळतात तेथे कन्याकृमारीचे सुविख्यात गन्दिर आहे.

अशे सांगितले जाते की शुचोरूम स्वराच्या झत्राचे ह्पकतो न्याकुमारीवर प्रेम,

श्र्णि

भगवा

देवी

जवळ व्यक्त केली, त्यांना असे भय. शक्ती नाहीशा होतील; म्हणून हा

त्यांनी तिच्याश अडले की देवोचा विवाह ज्ञाला,

करायची आपली इच्छा अन्य तिच्यात असलेल्या विशेष

विवाह थांबवायचो त्यांनी नारदाला विनर

ल्तो केली. नारदाने नवरदेवाला विवाह-मुहूर्त बरोबर सूर्योदयापूर्वीचा असल्याचे सांगितले, नंतर त्याने कोंबड्याचे रूप धारण केले त नवरदेढ विवाहासाठौ नवरीच्या घरी पोचण्यापूर्वी च बरोबर हा कोंबड जोदयने आरवला. त्यामुळे विवाहमुहू्त टळून गेल्याचे जाणून शिव कऱहाडासहित शुचीन्हरमला परत जला. दवेको कन्याकुमारांला अतिशय ताग येथून त्या दिबशी नेजबानो म्हणून बनतेले सारे अन्नपदार्थ तिने खसुद्रकिलाऱ्यावर जुधळून दिले. तेच शंख, शिंपले व बिविध रंगांच्या रेतीत परिवर्तित आले.

‘कल्वाकुमारीच्या तटाकर लाल, भुरकट, पिवळी, स्पेरी, नारिंगी, गडद तिळी, आणि किरमिजी रंगाची वाळू सापडते. बात मो असते, या रेतीतून युरे ह्याचा जुपयोग रमाण बूर्जेच्या अुत्पादनासाठो केला जातो.

कन्याकृमारीच्या प्रेक्षणीय स्थळांपैी एक ‘गांधौसंडपम्‌’ हे गांधीजींची रक्षा ठेवल्याजागी यांधण्यात आलेने स्मारक होय.

हो एक साधीशो इमारत असून त्यात बरोबर ज्या ठिकाणी अहात्माजोंची रक्षा ठेवतो होती तिथे एक काळ्या संभमरअराची शिला ठेवलेलो आहे.

वरखर्षो २ ऑक्टोबरला मंडपात. बनवसेल्या एका भोकातून सूर्वीकरण बरोबर था शिलेवर पडून मंडपात प्रकाश पसरतो. हे दृश्य पहाण्यासाठी त्या दिवशी शेकशे लोक तेथे हजर असतात.

नियम काढले जाले.

तरापाथून अर्धा कि.मो, दूर समुद्रात एक खडक डोके अुक्‍लून मुना आहे. असे सांगतात की देवी अल्याकुमारीने यावर भगवान िबाची प्रार्थना केली होती. महान. संन्यासी व समाजसुधारक, स्वामी विवेकानन्दांनी १८९२ च्या

‘शि्िंबरमधे इवे बसून तौन सत्री व तीन दिवस ध्यान केने होते.

विवेकानन्द शिला स्मारक दृत्ट ने वा खडकावर विवेकानन्द केन्डाची स्थापना १९७० मधे केली. या खड्काजवळच आणखी एक खडक आहे, त्यावर ठिर्कुरळचे र्वपिता संत ठिबक यांची तीन मोटर भुंचोचो प्रतिमा स्थापित

गान्यी मंडषम्‌ केली जाणार आहे, नीती व सदाचार यांची शिकवण ‘देशार्‍या ‘तिर्कुरळ’ या ग्रन्याला ‘तमिळ वेइ* मानने जाते,

कन्याकुमारी पासून थोड्याच अंतरावर ‘मासतमले’ ताजाचा पहार आहे. त्यावर अनेक वनस्पती

भुगयतात अन्‌ भायुर्वेविक औषधे बनवण्यासाठी त्यांचा भुपयोग केला जातो. स्थानिक पुराणानुसार, रावणाच्या विषारी बाणाने मूर्च्छित झालेल्या लक्ष्मणासाठी संजीवनी मुळी आणायला हिमालयात गेलेल्या हनुमानाला भौषधी बरोबर भोळखता न आल्याने पूर्ण पहाद्च त्याने भुचलून आणला. या पहाडाचा एक तुकडा खाली पडला. तोच हा मरतमलै. यावर एक शिवलिंग आहे. स्वतः हनुमानानेच त्याची प्राणप्रतिष्ठा केली असे मातले

जाते. “ळा

. वरप्राछपुत्रवकन्या

पुरोहित रहात असे. त्याला दोन मुली होत्या. पण आपल्याला एकही मुलगा नसल्याचे त्याला नेहमी वाईट गावातल्या एका विवाहाचे पौरोहित्य करण्यासाठी कोदाड नावाच्या गावातला पुरोहित लघुशाख्री एकदा तेथे आला व कामशास्त्रीकडेच अुतरला. बोलता बोलता आपल्याला मुलगा नसल्यात्रे दुःख त्याने लघृशास्त्रीजवळ प्रकट केले. नघुशास्त्री म्हणाला, ‘‘आमच्या गावची ग्रामदेवी आहे मालविका. अुत्सवाचे वेळी तिच्या समोरील पेटत्या अभ्निकुंडावरून डोक्यावर घडा घेअून चालत जाणाराला इच्छित संतानप्राप्ती होते. यासाठी तेथल्या ‘पुजाऱ्याची अगोदर परवानगो घ्यावी लागते. कोणत्याही जातीच्या व्यक्तीला तशी ‘वर्वानगी मिळू शकते, फक्त व्यक्ती खरी भक्त

असावी, गोकुळाष्टमीपासून दहाव्या दिवशी आमच्याकडे हा अुत्सव साजरा होतो. मलाही पहिल्या दोन. मुलीच शाल्या, तेंव्हा मी अस्तिकुंडावरून चाललो, तेंस्हा कुडे मला. मुलगा झाला.’’

कामशास्त्रीनेही कोदाडला जाजून अग्निकुंडावरून चालत जायचा निश्चय केला, बास, मुलगा झाला, की नरकबासाच्या शिक्षेवून मुक्ती मिळेल!

काही आठवड्यांनी गोकुळाष्टमीच्या दिवशी त्याने कृष्णाची पूजा केली अन्‌ कोदाड गावाकडे रवाना झाला. अंधार होता होता. जो कोदाडच्या रहद्ीजवळ चित्रा नावाच्या गावात पोचला. आकाश भरून आलेले असल्यामुळे कामशास्त्ीने चित्रा गावातच काढायचे ठरवले. स्वत: पुरोहित असल्याचे सांगितल्याने एवा गावकऱ्याने त्याला तिथल्या पुरोहिताकडे पोचवले.

गावच्या पुरोहिताने कामशास्त्रीचे आदराने स्वागत केले. कामशास्त्रीने आपण कोदाडच्या अत्मवात भाग घेभून अग्रिकृंहावून चालणार असल्याचे सांगितल्यानर आश्‍चर्य प्रकट करत तो म्हणाला; ‘*शाखीजी, स्वत: बेदपंडित असूनंही आपण केवढ्या अज्ञानात आहोत! तुम्हाला दोत मुली आहेत. देवीचा आशिर्वाद मिळून अम्निकृडावरून चालल्यावर मुलगाच ज्ञाला तर अुत्तम! पण पुन्हा मुलगीच झाली तर? तिथींचे विवाह करायला आपणाला किती त्रास होईल! आपली प्रात्ती तोकडी पडेल ना?”

“ज्यानं जन्म दिला, तो पार पाडील सर्व काही. मृत्यूनंतर पितृलोकात सुखानं रहाण्यासाठी एक छोटासा पिंड अर्पण करायला मुलगा मिळाला की सर्व काही

पोचलं म्हणायचं’*’ कामशास्त्रीने मनातली इच्छा प्रकट केली. चित्रा गावचा पुजारी बण पणा पणणणया तयारी असल्याचे सांगण्यात आले. दोघेही जेवायला बसले. पुरोहिताची कन्या रमा बाढत होती. कामशात्तीने पुरोहिताकडे

किती अपत्ये आहेत अशी चौकशी

मधेच दखल देत रमा अुत्तरली, “मी माझ्या पित्याची एकुलती एक मुलगी. मला माण बाधले होणा. माद्याली वदणावी दच्ला हाती की सरकतास वाचवण्यासाठी एक. मुलगा असावाच. अग्रिकुंडावरून चालल्यावर त्यांना तो मिळालाही. पण बीस वर्षाचा होभून तो वारला. हाय खाजून माझ्या आईनंही तीच वाट धरली. पौरोहित्याशिवाय माझ्या बाबांना बस्तार्थामाठी दुसरा मार्ग

नाही. पुत्र नसत्यानं जो नरकवास मिळणार, तो वाचवण्यासाठी त्यांना आता एकच आधार

आहे; तो म्हणजे माझा पति. आता तो त्यांचा जावईही अन्‌ मुलगाही.” हे ऐकून कामशाखोनं पुरोहिताजवळ सहानुभूती प्रकट केली. त्याला वाटले की , आपणाला भोजन देणाराशी त्याला बरे वाटेल असे बोलावे. तो रमाला म्हणाला, “मुली, शास्त्रानुसार भोजन करताना गप्प बसावें. पण मला काही सांगावंसं वाटतंव, मला असं वाटतं की, मुलगा काय किंवा मुलगी काव, निसर्गाला दोन्ही समानच. ज्या गायीची आपण पूजा करतो ती खोच ना? आपल्या. विद्येची मूळ देवी सरस्वती ही सुद्धा खी अन्‌ संपदेची देवोही स्त्रीच असते. हे सत्य

चांदोबा

आपल्याला विसरून चालणार नाही. ‘पिढ्यानुपिढया चालणार्‍या अंधविश्‍वासाचे आपण बळी असतो, मुलासाठी आपण हर प्रकारे प्रयत्न करतो. पण मुलासारखेच आपण मुलोलाही सर्व शिक्षण देअू शकतो. अश्रिकुंडावरून चालल्यानन्तरही मला मुलगीच झाली तर मी तिला मुलाखारखीच ‘बाढवीन. अन्‌ सिद्ध करून दाखवीन की मुलगीही कोणत्याच विषयात मुलापेक्षा कमी. नव्हे. परब्रह्म स्वरूप समोरच्या अन्नाला साक्षी

डेवून मी ही शपथ घेत आाहे.

*‘नक्रीच तुम्हाला मुलगा होईल काका! माझी फार आशा अन्‌ इच्छा आहे की, तो दिवस लवकरच याबा, की जेंन्हा मुलगी मुलासारखौच बनावी अन्‌ तिनं मुलाची कमतरता जाणबू देअू नये. ज्या दिवशी

लोकांना असा विश्‍वास वाटेल, तो कित्ती चांगला दिवस असेल’’ रमा आवेशाने बोलली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच कामशास्त्र कोदाड गावी पोचला. लपुशास्तरीच्या मदतीने तो पुजाऱ्याला भेटला व आगीवर चालून आपल्या गावी परतला,

एक वरषानितर कामकास्तरीच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाला - एक मुलगा आणि एक मुलगी! “जुळी मुलं” म्हणून लोक त्यांना संबोधू लागले. हे बहीण-भाभू केवळ र्पानेच नव्हे, तर सवयींनीही अगदी ‘एकमेकांसारलेच होते. या अजबपणामुळे पणयास पणा

चित्रा गावात भोजनाच्या वेळी अपण बोललो ते आठवून मालविका देवीला

प्रणाम करत कामशास्त्री म्हणाला, ‘‘माते, पुवाबरोबरच मला कन्याही दिलीस, ज्याप्रकारे मौ मुलाचं पालन करांन, त्याचप्रकारे मुलीचंही करोन. कुठेच भुणं पहाणार नाही तिला. दोघांना सारखंच शिक्षणही देईन.’* त्याने त्यांची नावे शिव व रमा अशी ठेवली.

अनेकांच्या विरोधाला न जुमानता कामशास्त्रीने दोघांनाही अगदी सारखेच शिक्षण दिले. शिक अन्‌ रमा दोघंही शाखात एकापेक्षा एक सरस पंडित झाले. त्यांच्या जन्माचे फळ असेल कदाचित्‌, पण कामशास््रीचे भाग्यही पालटले. तो चांगला धनवान बनला जमीनदाराच्या दरबारातल्या पुरोहिताच्या मुलाशी त्याच्या मुलीचा विवाह झाल्यामुळे त्याच्या स्थितीत कायापालट

झाला, दुसऱ्या मुलीचा विवाहसुद्धा विशेष त्रास न होता पार पडला. आता शिव आणि र॒मा तदृण झाले होते. त्यांचाही विवाह चांगल्या घराण्यात व्हावा अशी कामशास्त्रीची इच्छा होती.

शिव, रमा आपल्या पांडित्याने जनतेचे लक्ष आपणाकडे वेधू लागले. आपल्या शीघ्र कविता आणि वाकूचातुर्याने सर्वांची प्रशंसा मिळवू लागले. जमीनदारालाही त्यांच्या विवृवत्ता व पांडित्याबद्दल समजले. त्याने दोघांना आपल्या दरबारात बोलावले. परन्तु दरबारातल्या सॅस्कृत पंडिताला त्यांना असे आमंत्रित केलेले आवडले नाहो. तेथल्या एका संस्कृत कवीने जमीनदाराला म्हटले, “मालक, हे बोधं खरंच पंडित असतील, तर आपण त्यांचा खुशाल सत्कार करा. संस्कृतमधत्या त्यांच्या पांडित्याची परीक्षा मला करू द्या. मारा, नर, पूरा, जारा, परा, हारा या शब्दांनी युक्त असं पद्य जनवायला त्संगात महतां किं भवति” लोकांच्या संगतीत आमच्यासारख्या सहाकयोय लाय भल गागा 0 गजार्मित स्वरात तो बोलला.

त्यांना सांगा,

  • वाईट लो

रमा, शिव म्हणाले “आम्ही आपल्या बरोबरचे नव्हेतच, पण देवीच्या करदानामुळे जन्मलेले आम्ही दोघं *स्वी व पुरुष समान शक्तिशाली असतात’ हे सिद्ध करण्यासाठी काव्यपौक्ति ऐकवत आहोत. कुणाला पराजित करावं असा आमचा विचार नाहीय: आपणाला प्रणाम करून आम्ही इतकंच म्हणू इच्छितो - ‘मानपूजापहारा’ .

संस्कृत कवीने आता मान तुकवत जमीनदाराला म्हटले, *मान’ चा: अर्थ आहे सत्कार आणि ‘अपहारा’ चा अर्थ आहे तप. बाईट लोकांच्या संगतीने महाकबींचा आदर, पूजा, लुप्त होअून जातात. मी जे मारा, नर, पूरा, जारा, परा, ह्यरा- शब्द सांगितले, त्यांची पहिली अक्रे जुळवून यांनी मानपूजापहारा म्हणून संस्कृतमधे निराकरण केलं. त्याद्वारे यांनी सांगितलं की आदर, पूजा, सत्कार आम्हापैकी कुणाचा व्हावा; याचा आपणच विचार करा. हे युवक युवती खरोखरच श्रेष्ठ महाकवी आहेत.”

जमीनदाराने अत्यन्त आनन्दाने शिव-रमा यांचे स्वागत व सत्कार केला क त्यांना आपल्या दरबारात श्रेष्ठ असे स्थान दिले.

हेपबित्र िवालप मु सपाटीपासून १३,७०० फूट गुंचोवर बर्फाळ ‘पहाळेच्या मधे आहे. हे शिवलिंबही बकनिच लनलेले आहे. चन्द्राचा

आकर-वाढतअसणार्‍याभुक्‍नपक्षात हहे.शिबलिंगहो मोठे होत जाते व कलपक्षातर्‍याचा भाकर तलारात |. | आातो.हेशिवतिंबकोठेआहेसांगान?

ठु) ऐेतजरतानच्या अद्भूत जैन मन्टिरांपैकी एकमन्िर आहे. १४६९ अशे याचे बोधवाम वेले गेले, यात (४५४शतंभांवर आधारित २९ अँप आहेत परन्तु इतक्या साऱ्या स्वॅमापैकी कोणतेही दोत

जब्या हाताला जी लिपि आहे. तिचा अुपवोग सिल्थू खोरे संस्कृतीच्या काळात केला शेला. शा अर्थ आजप्वत्त ससजूशकतेल् नाहो, मुजव्या बाजूच्या लिपीत व सिंध खोरे संस्कृतीच्या काळातल्या साम्य आहे.

आ, छजातठ 83ावत, छळ शतचा झळा, 1996

गेंदके इस लेल को मजे

अ - देखिस गेंद को दायें हाथ में पकशिये

आ - दोनो हाथो को ऊपर उठाकर अंग्रेजी अक्षर

जाये

ई- अपते हाथ की गेंद को दाये हाथ के ऊपर से तुदकाइये |

अह बोहतो, शुजा, छाती से लुदकती हुई

जायेगी औरं बायी’ भुजा व कोहती से

िषसती हआयेहाप ने विशी) सान

रूप से अगर भाष ऐसा कर सके तो गेंद फो

बायें हाथ रे दापें हाथ मे पहुंचाने की

कोशिश कीजिये

टेडी बेर की तस्वीर

आवशपक बर्तु

पुराना प्लास्टिक डी अर, व्लास्टर आफ पारोस, कैंची,

धागे का एक दुकहा, कुछ रंग

बनाने की पद्धति.

१. प्लास्टिक टेही बेर को सीघे दो भागो मे कतस्थि।

२. प्लास्टर आफ पारीस में पानी मिलाइवे | खूब मतने के बाढ पिंड-सा बनाइवे।

३. कतरे गवे बेर के दोनो भागो मे पिढ को भरि्े दोनों
को एक अनाकर धागे से धिये  

४. प्लास्टर आफ्र पारीस जन तक सख्त नहीं होता तब. तक बराल मेंरसिये |

[५ उसके बाद श्रीरे-धोरे प्लास्टिक की तस्वीर को निकालिये | अच प्लास्टर आ पारोस को टही वेर का झाकार मिल जायेगा ॥

६. आलि टेट नेर की आखो, नाक और मुंड पर रंग पोतिवे

2००८० ७००७०००२०००००%

शक वर्ष के अरण्यवास के बाद अर्जून इंडलोक गया | वही से लौटते-लौटते पांच साल गुजर गये । उसके लौटने के बाद चार सालों तक वै गंधमादन पर्वत प्रातो में रहे । कुबेर की अनुमति पाकर और उससे नियुक्त किये गये बक्षों की सहायता से पांडवों ने दिव्य उन प्रदेशो के सौंदर्य को भली-भांति तिहारा | उनके अरण्यवास के दस वर्ष यों गुजर गये । यहाँ ग्यारहवां वर्ष भी पूरा हुआ । शोर ही बारहवां वर्ष भी समाप्त होने जा रहा है । अपरांत अज्ञातवास भी पूरा करेंगे और कौरवों से युध करके अपने प्रतिशोध कौ अभ्नि जुज्ञागे । उस्त समय की बडी ही आत्रता से प्रतौक्षा कर रहा है भोम । उसने एक दिन अग्रज धर्मराज से अपने मन की बात ‘नित्संकोच बता भौ दी । अर्जुन, नकुल, सहदेव ने भीम का समर्यन किया । उनकी बातो से स्पष्ट गोचर हो रहाथा किवे भो

इसी समय की प्रतीक्षा में है

धर्मराज ने भाव भाप लिये और उन देवपौतों को छोडकर चले जाने का निश्‍चय किया । भीम ने जैसे हो स्मरण किया, घटोत्कच अपने अनुचरो के साथ बहा उपस्थित हो गया | पांडवो को उन्होने वृष पर्व के आश्रम में पहुंचाया । वही से वे बदरिकारण्य में आवे । उस सुंदर अरण्य में बे एक महीने तक रहे । वहा से वे किरात देश सुबाहपुर में आये । इंद्रसेन, विशोक आदि पांढवों के सहयात्री वहीं ठहर गये । घटोत्कच और उसके अनुचरो को भौ उन्होने वहा से भेज दिया और वैदल चलते हुए हिमालय के ‘विशाखूप पर्दैचे ।

उस प्रात में आख्लेट करने बहुत ही मुग है | आखेट करने में उनकी बडी रुचि है, अत: एक साल तक पांडव वही. रह गये ।

भम एक दिन हंथियार लिये आखेट

भीम समय पर नहों लौटा तो धर्मराज ती में गया, शा में भीम ग॒या जुन, नकुल और सहदेव को द्रौपदी सौंपा । दौम्य भो उसके सांथ-साथ मया | मार्ग में भौम से मारे गये ओं के ढेर थे, इसलिए उन्हें उसे खोजने नहों हुआ । धर्मराज नै देखा क्रि भौम्‌ सर्प के पाश आ है और अब वह असहाय होकर चहा है । धर्मराज की समझ मे आया कि भीम क्यो और कैसे सर्प के मुंह मे फॅस गया | उसने सर्प को संबोधित ्पराज, तुम्हे आहार हो. चाहते हो । तुम जो भी घाहोगे, दैंमा । मेरे भ्राता को छोड दो |” करते निकला । उसने नहुत-से जंतुओं को सर्प ने महाशय, तुम्हारा ध्याता मार हाला । जब वर क्रिया गे मग्न था, संयोग मॅ फैस गया ।.मै उसे तब उसने अचातक एक महासर्प को देखा । किसी भी हालत में नहीं छोडूंगा । तुम भौ. रंग का र्ष था । उसका मुंह पर्वत. «हना चाहते हो तो रहो । तुम्हे कल विशाल था | उसके मुंह मे निगल डालूंगा “१ उनके उत्तर को सुनकर धर्मराज. बताओ, तुम हो कौन?” तुम्हारा पूर्वज हू. | मेरा नाम नहुष हे । चंद्र की सातवी पीढी का हँ | अपने मे पुण्य कार्य किये |

भौम भिढ़ गया । उ

को लपेट ल्या । क्षण भर के लिए निर पाया | इंड का भीम ने उससे छुटकारा पाने की पाते हो मै पममंडी अन गया | अपती कोशिश की । भीम का बल हजार हाचियो सीमा लौच गया । बाह्मणो का अपमान

किया । अगत्त्य झे सर्प बन जाने

जें असफल

और असीम बल प्राप्त हुए । उन्होने ने मुझसे

कहा भी कि जो मेरे प्रश्‍नो का सही उत्तर

देगा, उससे मुझे शाप से मुक्ति मिलेगी |” सर्प ने कहा ।

“तो पूो, यथाशक्ति मै सही उत्तर

, का प्रयत्न क्ंगा । प्रश्‍न पूळो’’ धर्मराज ने कहा ।

*‘ज्ञाह्मण कौन है? उसे कया जानना आवश्यक है?”’ सर्प ने पूछा | *‘जो उत्तर मुज्ञे सही लग रहा है, बता रहा हू | ब्राह्मण बह है, जिसमें सत्य, दान, सहतशक्ति, तपस्या, दया, करुणा आदि गूण हॉ । कते जो जानना चाहिये वह है - उस परब्रह्म तत्व को जिसमें न ही मुल है, न ही दल ।’” धर्मराज ने कहा |

राजन्‌, तुमसे बताये गये सन गुण अगर

6 संसार में कुछ है तहो । इन दद्वो ह| हो है और वह है परब्रह्मा.

शूद्र में हो तो उसे क्या ब्राह्मण जट जा सकता है? तुमने कहा कि परबह्या-तत्त्व सुख-दुबो से परे है । क्या संसार में ऐसा कुछ भौ नही, जो सुख-दृखो से परे हो?”’ सर्प ने पूछा।

“।न्िसमें सत्य, दान, दया आदि गुण हो, वह शूद्र नहीं । अगर ये गुण बाह्यमण में नहों हों तो वह ब्राह्मण नहीं है | सदाचार सर्वोसतम है | जिस प्रकार शीतोष्ण के मध्य शून्य है, उसी प्रकार सुख-दुखो से भिन्न इस

ने कहा | *‘तुमने कहा कि सदाचार सर्वोत्तम है । सदाचार मात्र से अगर कोई ब्राह्मण बन जाए. तो वर्णाधमो की क्या आवश्यकता? सर्प ने पूछा।

धर्मराज ने कहा ‘बोलना, पैदा होना, मर जाना, बच्चो’ को जन्म देना सने मानवो के लिए समान व सहज है । किन्तु पूर्व जाति- सांकर्य के कारण वर्ण-विभाजन अवश्यंभावी हो गया । वेद के ज्ञाताओ का मुख्य गुण हो - उनका सदाचार, उनकी ब्यवहार-शैली | ब्राह्मण स्री की कोख से जन्मा प्राणी भी तब तक शूद्र के समान हो है, जब तक वह संस्कारी नहीं होता । अपने जीवन-काल में सत्य आदि सद्गुणो को ग्रहण करने पर ब्राह्मण बनता है । ऐसा गुण- ग्राही शूद्र भी ब्राह्मण है, स्वयं मनु ने बहुत पूर्व कहा ।’’

तब सर्प ने कहा ‘‘तुम्हारे समाधानो ने. मुझे संतृप्त किया | मै तुम्हारे भ्राता को

अन्दयामा

निगलूँगा नही ।” तब वह स्वयं शाप से मुक्त हुओ और पूर्व नहष रूप प्राप्त किया । इतने भेस्तर्ग से विमान आया, जिसमें बैठकर नहुष स्वर्ग चला गया |

चर्मराज ने यो अपने भाई को सर्प से छु्डाया और दौम्य सहित अपनी पर्णशाला बहूंचा । फिर सब से सवित्तार बताया, जो हुना । सनको भौम के दुत्साहस पर और. धर्मराज के ज्ञान पर आश्‍वर्य हुआ ।

वर्षा काल के समाप्त होते तक पांडव ड्वैतवन में हो रहे | ब्राह्मणो व परिवार को लेकर वे काम्यकवन पटटचे । ‘कॉपियो ने वही. उनका स्वागत किया ।

श्रीकृष्ण, सत्यभामा को लेकर पांडवो को देखने वहा आया । सब पांहवों की उपस्थिति में थरौकृष्ण ने धर्मराज से कहा “राजन्‌, यद्यपि इतने वर्षो तक अरण्य हो तुम्हारा निवास-स्थल है, पर तुमने अरण्य -धर्मो का पालन नहीं किया | राजधर्म निभाते रहे । धर्मराज तुम्हारा सार्थक नाम है । जैसे ही निर्णीत काल पूरा होगा, हम सब तुम्हारा साथ देंगे और स्वार्थी, कपटी, दर्ष्यालू उन कौरवो का समूलर नाश करेंगे । यह निश्‍चित है कि तुम राजा बनोगे ।’’ फिर उसने द्रौपदी सै कहा *‘पांचाली, दुर्योधन के सिर पर मंडरा रही है । सुभद्रा तुम्हारे ब्लो की अच्छी तरह से देख-भाल कर रहो है । प्रथुम्न धनुर्विद्या सिखा रहा है ।’”

धर्मराज ने कृष्ण. को प्रणाम करते हुए कहा **तुम ही हमारे आधार हो | अरण्यवास समाप्त होनेवाला है । तुम्हारी दया से अज्यातवास का एक वर्ष भो सफलतापूर्वक

समाप्त हो जाए तो तुम्हें ही हमारा मार्ग- होगा । तब तुम ही आज्ञा दो क्रि हमें क्‍या करना चाहिये ।’’

कृष्ण जन वहाँ था, तब मार्कडेयं भी आया । उसकी आयु दौर्घ है । परंतु देखने में बीस वर्ष की आयु का लगता है | उसका मुख तेजस्व से भरा हुआ है । मार्कंडेय चाहता. है कि वहां उपस्थित सबो को अनेको कथा सुनाऊं और अनुकरणीय धर्म-सूत्र बताऊं । आश्रम के बाहर यह गोष्ठी चल रही थी तो अंदर सत्यभामा और द्रौपदी बातों में मग्न थो

सत्यभामा ने द्रौपदी से पूछा ‘‘तुम्हारे पति शूर-वौर हैं । दिकूपालो से कुछ कम नहीं हे । मुझे आश्‍चर्य तो इस बात का है (कि ऐके बलवान पांच पति कैसे तम्हारे वश

मे रह रहे है । बे तुम्हारे मन को कभी नही इुखाते । ऐसा कोई काम नहीं करते, जो तुम्हें पसंद न हो । तुम्हारा बडा आदर करते है । इसका क्या कारण है? उन्हें अपने वश मे रखने के लिए क्या तुमने पूजाऐ रणे? मंत्र या जडी-सूटियो का अपने वश में रखा? मुज्ले भी यह र॒हेब्य बताओ, जिससे मै अपने पति को अपने वश भेंरख सक | मेरे पतिदेव का स्वभाव तुम तो जानती ही हो ।’’

द्रौपदी ने कहा ‘‘सत्यभामा, तुमते वशीकरण के जिन मंत्र-तंत्र की बातें की, उनका उपयोग बुरी स्रौयां हौ करती है । हुए ऐसी बातें करना तुम्हे शोभा नहीं देता । मेरे बारे मन में उत्पन्न संदेह भौ वृटिपूर्ण है । पत्नी,

पति को अपने वश मे करने के लिए मंत्र-

संत्रो का सहारा ले और पति को यह मालूम हो, तो क्या वह उसकी ऑंलयो से निर: नहो’ जायेगी? पति की दृष्टि में ऐसो खी का मूल्य ही क्‍या रह जायेगा । कया वह पत्नी उसे विष-भरौ सांपिन नही लगेगी? सुनो, जानो कि पांडव क्यो मेरे प्रति इतने प्रेम से व्यवहार करते है । मै अनावश्यक मांगे प्रस्तुत नही करती | अगर मेरी उचित मांगे भो वे पुरा नही कर पाते तो मै ख्व्ती

$ नहीं मेरा विश्‍वास है कि मेरे पति मुझे

‘हृदयपूर्वक चाहते है । इसका यह मतलब नहीं कि उनकी सेवाऐ न क॑ । अपने कर्तव्यो में कभी ढिलाई नहीं आने देती । उनकी सेवारऐ मै स्वयं करती हँ | दास- दासियो के भरोसे कभी नही छोडती । जिस प्रकार का भोजन व पदार्थ पसंद

४, स्वयं बनाती है और खिलाती हॅ । वे. जब भी कुछ कहते या करते है, तब मै उसका विरोध करतौ ही तही | अकारण मै नहीं हैसती । अपनी सौतनों को देखकर कभी ईर्ष्या नहीं करती । श्री धर्मराज इंद्रपरथ मे जब राज्य करते धे, तब हजारों ब्राह्मण, ब्रह्मचारी, सन्यासी अतिथि बनकर आते-जाते थे । मैं स्वयं उनके सत्कार का कार्य संभालती थौ । ये हौ नहौं, बल्कि पांडवों की और पत्तिया, हजारो दास- दासिया, पशु-पालक आदि रहते ये । उनके कुशल-मंगल की देखरेख भी मै स्वयं संभालती थी । आलिर खजाने का हिसाब भीमैं ही देखा करती थो । संक्षेप में परिवार का पूरा भार मै ही संभालती थी । इसी.

, भालं, तेंव्हा देव तेथे रहात असत.

परत इन्द्राने अर्जुनाला अनेक दिव्यास्रे दिली होतो. तो त्याने द्रौपदोकडे दिलो, आणि धर्मराजाजवळ बसून तो स्वर्गातले आपले अनुभव सांगत राहिला. अर्जुन म्हणाला, “दितीला दोन मुली - ‘पुलोमा आणि कालका. त्या दोघोंनी तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. त्यांनो दोन वर मागितले. एक - त्यांच्या मुलांना देव ‘किंवा दानव कोणीही मारू शकू नये. आणि दुसरा-हिरण्य तावाचे शहर त्यांना रहाण्यासाठी देण्यात यावे. त्याप्रमाणे पौलोमी अन्‌ कालकेय त्या नगरात राहू लागले. ते देवाबद्दल बैपवर्शि दाखवू लागले. त्या राक्षसांना मारून टाकल्यावर मौ शहरात प्रवेश केला, मार्गात प्रेतांचा खरच असल्याने मला रथ चालवणंही कठीण पडू लागलं. नगरभरात राक्षस स्वरियांचा आक्रोश धुमत होता. रथाच्या आवाजाने घाबरून त्या घरात लपून असत्या. प्रथम जेव्हा ते नगर तयार

‘बह्यदेवाच्या वराचे फळ म्हणून राक्षसांकडून त्यांना तेथून पळवून त्रावण्यात आलं अन्‌

मातलीनं या सर्व गोष्ट मला सांगितल्या.

इन्द्राने पौलोमी व कालकेयांच निर्मूलन कसे करावे याल जेंव्हा ब्रह्मदेवाला विचारले, तेव्हा देव-दानेव जातीच्याच कुणा व्यक्तीकडून हे शक्‍य “होईल, असे त्याने सांगितले. इत्द्रानं हा कार्य-भार माझ्यावर सोपववा आणि कालकेयांना समाप्त करण्या- साठी मला दिव्याखं दिली, या अस्तरांच्या मदतीनं मी कालकेयांचा विध्वंस केला अन्‌ नगरात प्रवेश केला.

दुसर्‍या दिबशी प्रात:काळी धर्मराजाने अर्जुनाला बोलावून त्याला मिळालेली दिव्यासे दाखवायला सांगितली, अर्जुनाने देवदत्त नाबाच्या शॅख्रासह आपली सारी विव्यासे दाखवली. त्याच घेळी नारदाने गोथे येथून अर्जताला म्हटले, ‘‘अर्जुना, तसंच काही विशेष कारण नसेल तर यांचा अुपयोग अजिबात करू नको. कारणाशिवाय यांचा वापर केला तर मोठा अनर्थ होईल, युद्धात जेंव्हा तू यांचा भुपयोग करशौल तेंव्हा मौ स्वतःयेअून पाहीन.” आणि नारद तेथून निघून गेला.

झांति विश्वविद्यालय

शतूला तोंड कसे द्यावे, अचानक हळा कसा करावा, पुद्ध कसे करावे इ. तिषवांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांबद्दल आपल्या ऐकिवात लाहेच. अश्षाही काही संस्था भाहेत, की जिये भुत्साही तरुण-तरुणींना पुदधकनेचे प्रशिक्षण दिले जाते. पण शेजाऱ्यांशी मैत्रापूर्ण व्यवहार कसा कराना, सहजीवन कसे व्यतीत करावे, शान्तततापूर्ण बातावरणात कसे रहावे-याबहलचे शिक्षण देणाऱ्या संस्थांबददल आपल्याला काहोच माहिती नाही. पण अशा प्रकारच्या शास्ति विश्‍्वतिद्यालयाच्या स्थापनेचे प्रयत्न चालू आहेत. त्याचे नाव आहे- युनाइटेड अर्थ पौस युतिस्हर्सिटी, (लमैक्व बिश्‍वशात्ति विश्‍व विद्यालय), महाराष्ट्रातील पुण्याजबळच्या, सुप्रशषि्ध तंत शानेश्‍वर यांचे ‘निवासस्थळ आळंदी या एका लहान शहरात या. विश्‍वविद्यालयाची स्थापना होत आहे, हो योजना कार्वान्थित करण्यासाटी जवळजषळ ३७ कोटी. अमेरिकन हॉल्स सर्च होतील.

कवितांची भिंत

चतच्या हुनान पाऱ्ताच्या मध्यावर चांगहे नमतात फूर रोखण्यासाठी २.५ किमी, लांबची एक निंत मुभारण्यात येत आहे. नगरननांचा असा विचार आहे. की, भिंतीचा मुपयोग केवळ पूर रोखण्यासाठी न कर्ता दुल्वया एकाद्या कामासाठीही व्हावा. यासाठी ते या बांधाच्या भातील भाग कवितांनी सुशोभित करणार आहेत. त्यांनी असे ठरवले आहे. की त्यावर १००० कविता लिहित्या जाव्यात. त्यामधे पाचीन व

1 कविता असती. १९४९ ते १९७६ र्यन्तावीनचे शासन चाल्यणाऱ्या भाळओत्ये तुंग यांचा

जत्ल/चांग्डे जवळच झाला होता. इथे हे सांगणे संयुक्तिक होईल की गाओ स्वतः एकत महान कनि डोके

चान्दोबाच्या?

बातम्या धुरापासून ऊर्जा

शहरातला केरकचरा जमा करून नंतर तो जाळण्यात येतो ब त्यापासून धूर निघतो. धुरातही एक शक्ति असतेच, पण आजवर तिचा मुपयोग केला नेला नाही. तायवानमधे या. अक्‍तोच्या भुपयोगाचाही मार्ग शोधण्यात आला. आहे. पैरोन नगराच्या सरहहोबर कचरा जाळला. जातो. त्याच ठिकाण एक रेव्टोरेट बनवले जात आहे, येथे १५० फूट भुंबीचो एक पुराची शिमणो आहे. येथे निर्मित होणारे रेस्टोरण्ट १२० फूट शुंचोबर असेल, अन्‌ ते बा चिमणीच्या भोवती फिरत राहील, घात शंभर माणसे बू शकतील. वरच्या सजस्याबर बारा दुर्बिणी असतील. याचे बांधकाम पुरे होईल. तेव्हा जगातले अशा प्रकारचे हे पहिलेच रे्टारण्ट असेल.

घरामधे परिवर्तित होणार्‍या गुहा

‘चौत मधे जवळ जवळ चाळीस लाक्ष लोक गृहांमधे रहात आहेत. ते शहरांकडे आकर्षित होऊन नोकरीसाठी शहरात राहू लागले आहेत. या रिकाम्या गुहांचे घरांमधे रहाण्यालायक सुन्दर घरांमधे परिबर्तत करण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे प्रम स्वतः सरकारनेत्र आपल्या हाती घेतले आहेत. सरकारचे असे म्हणशे आहे की पक्यांच्या घरटवांमारख्या संकुचित फ्ॅटमधे रहाष्यापेश्ा लोक अश्या गुहांमधे रहाणे पसन्त करतील. चौनच्या लॉस. ठारातीत गुहांचे आधुनिकीकर चालू आहे, गृह- निर्माण-शात्याचे मजूर या कामाला लागले आहेत. गात्य, हेनात, पान्सी या प्रान्तातत्या मुहा जाता. *करांत’ परविर्तित होत आहेत. यामुळे विने अन्नत व निसर्गाचे रक्षणही होत आहे. गुहांची हौ. घरे आंतरराष्ट्रीय वास्तुशास्त्रज्ञांना आकर्षित करत आहेत.

*आपल्या देशचो वृक्षसंपदा’ या शोर्षकाखाली आपणज्याज्या वृक्षांची माहिती मिळवत आहोत, तेसर्वचे सर्व आपल्याच देशात अुत्पन्न झालेत असे नव्हे. बरेच वृक्ष दूर-दुरच्या देशातून इथे आणले गेले व ते इथे विस्तारले. परन्तु आकारात चांगला मोठा असणारा कर्माल हा वृक्ष मात्र आपल्याच देशातला आहे. वृक्षशास्त्रात याला ‘दिल्लेनिया इंडिका’ असे म्हणतात. *

हिन्दोत याला ‘चल्ता’, बंगाली व मल्याळीत | “बलिता’, भुरिया भाषेत ‘बलोता’, गुजराचीत

सें.मी, इतका असतो, वरचे कवच कडक असते. सफरचंदाप्रमाणेच आतील गराच्या मधोमध बिया असतात.

आपल्या देशाच्या पश्‍चिम भागात आढळणाऱ्या दिल्लिनिया जातीच्या झाडांची पाने केळ्याच्या पानांप्रमाणे लांब व हुन्द असतात.

“कारंबाल’, कानडीत ‘बेट्रद कनगाल’ व तेलगूत

बेह कालिंगा’ असे म्हणतात.

प. बंगाल, बिहार, आसाम राज्यात हे वृक्ष

जास्त करून आढळतात, अन्य प्रात्तातही कुठे कुठेआढळतात. सरळ करक नला फांद्या गोल मुकुटासारख्या पसरतात. वृक्षा साल मभू असते. वृक्ष (०-२० मोटर भुंचीपर्यंत वाढतात.

पाने हिरवीगार असून नेहमी चमकत असतात. फांद्यांचे शेवटचे-भाग रुन्द व टोकदार असतात. पाने क्रमवार असतात, आणि त्यावरील रेषा समानांतर असतात.

सुगंध पसरणारी याची मोठमोठी फुले पांढरी

असतात. आणि डहाळ्यांच्या शेवटांना एकेकटी

फुलतात. फुलांचा बहर जून-जुलेत असतो. बांच्या मोठ मोठ्या फळांचा व्यास ८ ते १२

आयले प्राचीन गुनि जिज्ञाहू असत. त्यांन सर्व काही माहीत असले तरीही आणणो जाणण्याची त्यांची इच्छा असे. अत्यन्त नग्न अस्त ते.

परतु मुनिकृमार बलाकी वाचा स्वभाव मात्र अुलट होता. विद्याभ्यास लंपल्याबरोबर त्याला असे वाटू लागले वी आपण सर्वभाती झालो. मोट्यात मोठ्या जञानो माणसालाही काहो शिकायची आपलो यो्यता सा गर्व त्याला वाटू लागला. वामुळे सर्वजण त्याला ‘भर्विष्ठ अलाकी’ असे म्हणू लागले. काशीचा राजा अत्यंत जिनालू ब जातपिपासू होता. बलाकीला हे कळल्यावर ताबडतोब काशीला जाजून तो राजाला भेटला, आपण राजाला बह्यज्ञानाचा जध करू शकतो असा दावा त्याने केला. त्याच्या बोलण्यावर प्रसन्न होजून राजाने त्याला तशी परवानगी दिली. परंतु प्रत्यक्षात बलाकीने एकादा मंत्र किंवा शलोक म्हणावा, यापुर्वी राजाच तो म्हणून दाश्वू लागला, अन्‌ त्यांचा अर्थ व्यास्वेसह सांगू लागला. महाराज आपल्यापेक्षाही. मोडे आनी असल्याचे बलावीला कळाबना वेळ लागला नाही. भापला गर्य न अशानाची त्याला ताज वाटली. काशीराजाची क्षमा मागून त्याने त्याचे शिष्यत्व पत्करले.

एक दिवस राजाने बहावीला एक सुपुसावस्थेतला माणूस दाखवून विचारे की, ‘सुपुसतावस्येत त्याची तना कुठे असेल्र?’ अज्लाकी भुत्तर देभू शकला नाही, तेव्हा स्वत: स्पष्टीकरण देत राजा म्हणाला, ‘‘नुपुभावस्येत, म्हणजेच गाइ निद्रेत भसताना माणसाला चेतना नसते. तरीहो तो अनिर्बबनोब तूरयानन्द (बह्मलीतता) भगुभव अश्तो, कारण या स्थितीत त्याचा आत्मा भगवंतासभप संचार करत असतो. जाणृतावस्थेतही जर माणूस अशा तूर्यानन्दाचा अनुभव पेभू शकला, तर त्याचा अर्थ असा की, त्याच्यात खरोखरच आत्मज्ञान व आत्मनिग्रह आहे.

२ आहमामुहहक

ह डे सरित्सानर’ चे रचिता कोण? झञवनामाईट मधला मुख्य रासायनिक पदार्थ कोणता: होमर, मिल्टन, हेलन किलर व वैद मेहता यांच्यात वोणते साम्य आहे! आरताच्या सांविधानिक शासन- पत्रात संपत्तीचे अधिकार व प्राधमिक अधिकारातून हटबलेले कलम कोणते?

४. सकनैतिक नेता असून शिवाय ‘भारतीदास’ नावाने प्रसिद्ध लेखक कोण?

६. ‘मॅगसेसे’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतोय कोण?

क. सर्वप्रथम नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या संल्थेचे नाव काय?

दर वर्षी १० दिसंबर रोजी नोबेल पुरस्कार दिला जातो,

। या दिवसाचे वैशिष्टय काव?

९. ‘लिबटी’ मूर्तीच्या ल्थाची कल्पना कोणाची?

क >. राष्ट्रसंघाच्या अधिकारिक भाषा कोणकोणत्या आहेत?

संधुक्त राष्ट्रसंघाचा ‘घार्टर’ बेंब्हा अमलात भाणला गेला?

सुरक्षा समितीत आपणाला कावम स्थान हवे’ अशी मागणी भारताने केव्हा केर ‘रेवेन्यू स्टम्यची आत्मकथा’ कोण सिहिलो आहे?

इंगजी भाषा ही राजभाणा म्हणून स्वीकारणारे धारतातले राज्य कोणते आपल्या देशातला ! नंबरचा राष्ट्रीय मार्ग ोणता?

पुढल “वर्ल्ड कप किकेट’ कोणत्या देशात होणार आहे?

“४४१५१५१ ५४ ७४८ ७११७ ४७००॥७०५४०६ जा: 19-४४

1४४१८ 83९१ 92%

499 891 १४: 2098

”>

ादळ तुवा ण इक

॥४५०७७०७५५५७ ह 33 यवन जयभ कडक 3 शा…

असिकायाचे बळ

लन नावाचा पुर शिलकजवनन थहएत जात: ण्यासाठी लाने रणशाळेत पावते, तेतर अंड लूहोता, काही गाणसंत्ते कुटत होती, तर काही दापोत बसली होतो, हो घर्मशाळा, की गु्त?’ असा त्याला. अम पडला. इतकयात कोणीसा ओरडला, ‘‘शूरबीर आला शूरवीर!”

बास, सगके दाल्डे आणि जुगारी भुपड्या दरवाजातून बाहेर पळाले. त्याच वेळी दुसचा बाजूने नन्द दरवाजाला आपल्या पूर्ण बळाने कोणीतरी जोरदार लाथ मारली. दरबाजा तुटून पडला.

जावहभ सत्व होमर तिकमेच पाह सागता. एक घटा सहा कूट मंचमागूलतेचे मालेत! त्याच्या निका मिश्या अन्‌ आग ओकणारे डोळे पाहूनच जटावट्वभ झाला. आत आल्याबरोबर जटावट्टभकडे पहात तो. ओरडला, ‘‘तहान, तहान! अरे त्या लाकडी टेबलावरचा पाण्याचा घडा दे मला.” ‘बाषरे! चांगला भश्‍कलो की! शेबटी वाच्या हातो अडकणं नशिब होते माझ्या!” मले स्वत; धडा भुलून त्या शूरबोराला दिला. त्यावेळी हात कापत होते बिाच्याचे.

पडा मुचलून शूरबीराने सगळे पाणी एका दमात घटाघटा पिजून टाकले. ‘याज्साशी दोस्ती करणं बर” असा कचर.

नटावहभने विचारे, ‘‘तुम्हाला भाण पाणी हबं? खाण्याचो काहो व्यवस्था कशन?”

हवंय अनुखापलाही हकंय, पण अरे बहिऱ्या, ऐकलंनाहीस ? सत्तार भाता येतोच आहे, बघ. आलाच तो!” असे म्हणत तो्‌ तेथून पसार काला,

इतक्यात एका शुटक्या माणसाने तेथे प्रचेशकेला, त्याच्या पाठीमागे दहा हत्यारनन्द शिपाई हाते. तो आणल्या नारौक आंबाजात म्हणाला. ‘‘इयल्या दारदूका भाणि जुगारी लोकांना माझ्या येण्याची नर लागलेली दिशतेयं. म्हणून सगळेच्या सगळे शेपूट पालून पळून गेले. जारे, त्यांचा पाठलाग करन पकडून आणा. तोबर मी इथल्या मालकाला पकडून

*‘सर्वसाघारण जनता केवळ देहबळ पाहू नव्हे, तर त्याचा अधिकार पाहून पाबरते’’ हे सत्य जाणून जटाषळभ स्वतःशी हसत हिला.

॥,,

ख्यूस्यवा-तुत्णवा दोनही) वाळला छ्त्या

सुरज कामासाठी शहराकडे निघाला. वाटेत खाण्यासाठी त्याच्या बायकोने तीन भाकरी दिल्या. जवळचा रस्ता म्हणून तो जंगलाच्या बाटेने निघाला. जंगलाच्या मधेच एका तरुणाने त्याला अडवले.

तरुण दिसायला मोठ्या घरचा वाटत होता. त्याचे कपडे किंमती होते, पण ते मळलेले, चुरगळलेले होते. “आपल्याला प्रथम काही खायला हवं’. अशी सूरजकडे त्याने मागणी केली. सूरजने त्याला द्यायला नकार दिला. तेंन्हा तरुणाने जबरदस्तीने भाकरी

काढून घेतल्या. फार भुकेला असत्याने तो

बकाबका ख्लामू लागला. इकडे स्वत:ला काहीच जुरत नाहीय असे पाहून सूरज ओरडत राहिला. पण त्या तरुणाने त्याच्या औरड्याआरड्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. नंतर त्याने विचारले, “जवळचं भद्रगिरी गाव माहीत आहे नं तुला?’’ सूरजने डोके हलवून

ह 7”

म्हटले, ‘‘हो, माहीत आहे.’’

तो म्हणाला, **शहरातून आलोय अन्‌ मला भद्रगिरीला जायचंय, वाट चुकलो अन्‌ या जंगलात अडकलो. तू मला भद्रगिरीला पोचव, तिथले जमीनदा आहेत. तू मला पोचवलंस तर ते तुला छातशी देणगी देतील,’’

देणगी मिळायच्या आशेने सूरज तरुणाला भद्रगिरीला घेअून गेला, जमीनदाराने खूश होजून त्याला एक मोत्याची माळ बक्षीस दिलि.

एवढ्याशा कामासाठी आपल्याला एवढे मोठे बक्षीस मिळेल अशी सूरजला कल्पनाही नव्हती. माळ मूल्यवान, आहे, हे पाहूनच कळत होते. सूरजचा आनन्द वर्णनातीत होता.

माळ गळ्यात घातल्यावर शहरात जायचा आपला विचार त्याने -सोडून विला. लवकर

गावात पोचून परिचित लोकांसमोर आपले भाग्य मिरवावे असे वाटून त्याने परतीचा रस्ता पकडला.

सूरजला सर्वात आधी दिसला गोविन्द. जरूरी कामासाठी निघालेल्या गोविन्दला अडवून तो म्हणाला, “पाहिलोस माझ्या गळ्यातली ही मोत्यांची माळ? भद्रगिरीच्या जमीनदाराकडली आहे ही, त्यांनी बक्षीस दिलीय मला.’’

गोविन्दने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही, कारण तो गडबडीत होता. तो म्हणाला, *‘अरे लक्ष्मणच्या मुलीचं लग्न ठरलंय. गावचे सगळेजण ही बातमी ऐकून खूश आहेत. मौ त्याला भेटून सांगायला निघालोय की - माझ्याकडून जमेल तितकी मो तुला मदत करीन, येतोस तूही माझ्या

ढ्&

बरोबर?” लक्ष्मणची मुलगो चांगलो डि हेत, घरकामात दक्ष होती… दिसायलाही सुंदर होती. पण मुजवा होळा तिरळा असल्यामुळे तिचा विवाह लांबणीवर पडत होता. गावच्या लोकांना लक्ष्मनबइल सहानुभूती वाटत होतो. मुलीचं लग्न कुळे पक्कं झालं म्हणजे बिचारा लक्ष्मण निश्‍चिन्त होईल असे वाटे सर्वाना. सूरजलाही हे सारे माहीत होते. पण गोविन्दने त्याच्याकडे लक्षच दिले नाही, आणि मुलट तो लक्ष्मणच्या मुलीच्या यण पण पण पिप्णणा वैषम्य वाटले. तो म्हणाला, मला आत्ता एक जरूरी काम आहे. मौ नाही येभू शकणार यावरोजर, थोडा पुढे गेल्यावर सूरजची गाठ पडली. शिक्षक पू्णानन्दशी, त्याला आपल्या गळ्यातली माळ दाखवत तो म्हणाला, “ही काही साधीसुधी माळ नव्हे! भद्रगिरीच्या जमीनदाराची आहे ही. त्यांनी बक्षीस दिलीय मला!” काहीतरी बोलायला हव, म्हणून पूर्णानन्द म्हणाला, “छान की!” पण पुढे लगेच तो म्हणाला, *‘आपल्या गावच्या पंडित रामशास्रंचा राजधानीत सत्कार जञाला ना. त्यामुळे आपल्या गावची. मान अुंचावली, रामशास्त्री कालच परत आल्याचं कळलं. मी त्यांनाच भेटायला निघालोय. येतोस तूही? सूरजला वाटले की आपण आपल्या माळेबद्दल बोललो अन्‌ हा आपला तिकडे लक्षच न देता रामशाखीचे गुण गात बसला आहे. आपलो चौड लपवत तो म्हणाला, “मी

अांदोबा

काहेकामासाठी चाललोय. आत्ता नाही येजू शकत.” आणि तो पुढे निघाला.

सूरज पुढे मेला आणि जवळच्या. गीत वळला, तर नेमका समोर नागराज त्याला दिसला. तो गडबडोत होता. तरीही सूरजला पाहूत जरा थांबून म्हणाला, *‘तृझ्या गळ्यात ‘काय चमकतं आहे?

आपण काही न बोलताच नागराजने

आपल्या माळेबद्दल विचारल्यामुळे सूरजला $

आनन्द वाटला. खूश होजून तो म्हणाला, *ही भद्रगिरीच्या जमीनदाराची माळ आहे, खर्‍या मोत्यांची आहे. जमीनदारांची माळ खरौदणं काय माझ्या ऐपतीत बसेल?’

नागराजने आणखी काहोच विचारले नाही. सूरजने दिलेल्या माहितीकरे दुर्लक्ष करत तो म्हणाला, ‘‘तू ऐकलंस? तुला तर माहीत आहेच, की आपल्या विराटची जमीन कोरडी पडलीय. गेली दोन वर्ष पाजूस न पडल्यानं कसलंच पक आलं नाही तिथे. पण कालच त्याच्या विहोरोत पाणी भरलंय. विराटचे वाईट दिवस नाहीसे झाल्याने सगळेच खूश आहेत. मी त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याच्याकडे जायला निघालोय. चल, तूपण येतोस बरोबर?

आता सूरजचे मन आकरोशून अले. आपल्या भाग्याचं कोणीच कौतुक करत नाहीय! जमीनदाराने माळ का दिली, हे हो कोणीच विचारत नाहीय. नाराज होभून तो सरळ आपल्या धरी गेला.

सुरजच्या बायकोने माळ पाहिली आणि त्याच्या तोंडून हकिकत कळल्यावर म्हणाली, ‘हौ तर मोठ्या भाग्याची गोष्ट! फारा

दिवसांपासून अशी मोत्यांची माळ त्रनवायची माझी इच्छा होती, ती आता अशी मिळाली मला.’’ ती फारच आनन्दली.

“हो माळ तर पुरुषांचो आहे. जमीन- दारानं स्वत:च्या गळयातनं काढून दिली .’ सूरज ताबडतोब ओलला.

बायको हसत म्हणाली, “’माळ काय पुरुषांची अन्‌ बायकांची अशी निराळी भसते काय? श्रौमन्त वर्गात पुरुष या माळा तर मध्यमवर्गात बायका . वापरतात. कारण अशा घरात पुरुष काही घालतच नाहीत.’’

“हः! माझी श्रेष्ठता आणि सद्गुण पाहून जमीनदारानं माळ मला बक्षीस दिलीय. तेंव्हा ती मौच पालणार.”’ सूरज म्हणाला.

“तुमचा असा काय मोठा पुरुषार्थ? अशा

होर

ब्र

कोणत्या आपल्या सद्गुणाचा अभिमान आहे. तुम्हाला? त्या मुपाशी माणसाला आपण होजून भाकरीही दिली नाहीत तुम्ही! त्यानं जबरदस्तीनं घेतली तेंव्हा मुळुमुळू रडत बसलात! त्याला घरी पोचवलं, ते सुद्धा जमीनदार काही देईल या आशेन! ही तर. सगळी भाग्याची गोष्ट, यात तुम्ही कोणती मर्दुमकी केलीत? मी भाकरी करून दिल्या नसत्या, तर तुमच्याशी बोलायचीही ताकत नव्हती त्या जमीनदाराच्या मुलाची’ लर तर तुमच्या या भाग्याची खरी अधिकारी मीच!’’

*‘गावच्या इतर माणसांप्रमाणे तुलाही माझा हेवा वाटतोय. सूरज म्हणाला,

“गावचे लोक हेबा करतात तुमचा? असं काय विशेष आहे तुमच्यात, की ज्यामुळे त्यांनी किंवा मी तुमचा हेवा करावा?’’ बायकोने बेधडक सूरजला विचारले.

तेंब्हा सूरजने गावात प्रवेश केल्यापासून

जे जे घडले, ते सर्व तिला सांगितले आणि म्हटले, ‘*एक-दोन नव्हे, तर चांगली पाच माणसं भेटली मला. कोणी एकानंही माझ्या भाग्याचं कौतुक केलं नाही. हा हेवाच नाही. काय दुसर॑?”’ *‘हा हेवा तर नक्कीच नव्हे. नोट विचार कडन सांगा. गावच्या कुणाचं काही भले झालं, तर तुम्हाला कधी त्याचा आनन्द वाटला? तो जाहीर केलात? त्यांच्या भाग्याचं कौतुक केलंत? त्यांच्या आनदात, सुखात भाग घेलात? तुम्ही जर असं काही केलं नाहीत, तर त्यांनी का करावं? आनंदातही देणं आणि घेणं दोन्ही जस्रीचे असतं.’” सूरजच्या बायकोने त्याची कानभुघाडणी केली.

बायकोचा सल्ला आणि वास्तविकतेने भरलेल्या या गोष्टी जैकून सूरज गष्पच झाला! त्याची बायको पुन्हा म्हणाली, ‘‘तुम्हाला जो जो भेटला तो प्रत्येकजण दुसऱ्या कुणाच्या

‘चांगल्याबद्दल, भाग्याबद्दल बोलला. तुम्ही क्त स्वतःबद्दलच विचार करत राहिलात! डुसऱ्या कुणाबद्दल विचार करायला तयारच नव्हता तुम्ही! इतकी वर्ष एकत्र नान्दलो आपण! पण कधी माझ्यासाठी एकदा दागिना तुम्ही बनवलात? खरीदलात? अचानक ‘तुम्हाला ही माळ मिळाली. पण प्रेमानं हो ब्रायकोला द्यावी, असं मनातही नाही आलं तुमच्या’ नुम्ही तर एक नंबरचे अप्पलपोटे आहात.”

सूरजने ताबडतोब माळ काढून तिच्या ‘हातात देत म्हटले, ‘‘मी हो गळ्यात घातून काव करू? तुलाच तर द्यायची मनात होतं माज्या. मुगीच नाटक करून पाहिलं ग! पण इतक्यात रागावून तू खुशाल ‘मी स्वार्थी आहे, आपलाच विचार करतो’ असा आरोप केलास माझ्यावर.”

सूरजच्या बायकोने माळ आपल्या गळ्यात खघातत्री अन्‌ त्याच्या दोन्ही पायांना हात ‘ल्लावत म्हणाली, **हो, माझीच बुद्धी कोती आहे, लहान आहे; म्हणूनच असं बोलले मी! तुमची बुद्धीच लरी मोठी, म्हणून चस्रगिरीच्या जमीनदारानं तुम्हाला माळ

दिलो. केवडं माझं पुण्य खरोखर!”

तिच्या बोलण्याने सूरजच्या भाशचर्याला पारावार राहिला नाही. आपल्या बायकोच्या तोंडची प्रशंसा ऐकून तो खरोखरच फार खूश झाला, नंतर ताबडतोब लक्ष्मणच्या घरी जाभून त्याच्या मुलीचं लग्न ठरल्याबद्दल सूरजने त्याचे अभिनन्दन केले आणि आपल्याकडून होईल. तितकी मदत करायचे कनूल केले. तिथून तो सरळ रामशास्त्रीच्या घरी गेला व त्याच्या तोंडून राजधानीत झालेल्या त्याच्या सत्काराबद्दल चौकशी करून त्याचेही अभिनन्दन केले. तेथून विराटकडे गेल्यावर त्याला दिसले की तो आपल्या विहीरीचं पाणी शेताला देत आहे, त्याचेही अभिनंदन करून सूरजने त्याच्या बिहिरीचे पाणी चाखले. आज सूरज भगदी वारादूर शोषला, दुसऱ्या दिवशी सकाळी भुठून बाहेर येतो, तो त्याला दिसले की गावचे सारे लोक त्याच्या धरासगोर भुभे आहेत! चंद्रगिरींच्या जमीनदाराकडून बक्षीस मिळालेल्या मोत्याच्या माळेबद्दलची हकिकत विचारायला आले होते ते!

कमलाचा बाप गरीब होता, बायको मेल्यावार आई आणि बाप दोन्ही भूमिका निभावत त्याने मुलीचे पालनपोषण केले. देवाने तिला पैसा दिला नव्हता, तरी सौन्दर्य मात्र भुदारपणे बहाल केले होते. सर्वजण निया मौन्दर्थाची सुप स्तुती सलत, भाषण ंदर आहोत, हे तिलाही छान कळले होते.

  • तारूण्यात पदार्पण करताच तौ स्वर्गलोकात विचरु लागली. आपल्या सौन्दर्यावर मोहित होअून एकादा जमीनदार आपल्याशी लग्न करुन आपल्याला मुखात ठेवील, असे स्वप्न ती पाहू लागली. कमलाशी विवाह करायला अनेक’ युवक तयार होते. पण ते सगळे मध्यमवर्गयिच होते. त्यांना हुंडाही हवा होता, पण तिचा बाप तो द्यायला समर्थ नव्हता. ‘त्यामुळे कोणतेच स्थळ जमेना, अशा परिस्थितीत शहरात काम

करणाऱ्या बँनर्जीला कमला खूप पसन्त पडली. त्याचे आईबाप केंव्हाच मरुन गेले होते. हृ्याशिवाय लग्नाला तो तयार होता. नातेवाईकांनी तिच्या भाग्याची तारीफ केली. पण कमला मात्र खूश नव्हती. लग्नानन्तर आपल्या स्ितीत आकाश

पाताळाचे अंतर पडेल अशी स्वप्ने तिने ₹ंगवली होती आपल्या सौन्दर्याच्या बळावर आपण भुज्च स्थानावर आरुढ होजू अशी तिची अपेक्षा होती,

कमला संसार मांडावला बॅन्जो बरोबर शहरात आली. त्याचे स्वत:चे घर होते, ज्ञायची-प्यायची कमतरता नव्हती… कमलावर त्याचे फार प्रेम होते. पण कमलाचे मन मात्र अुदासच होते. तिला नेहमी कशाची तरी कमतरता वाटे. रेशमी साड्या आणि दागिने आपणाजवळ नसल्याचे तिला खटके.”

तकदा बनर्जींचा एक नातिवार्डन लग्नाचे

द्यायला त्याच्याकडे आला. या माणसाने त्याला पूर्वी रूप मदत केली होतो. बॅनर्जी कमलाला म्हणाला, “’या लग्नाला आपल्याला जायलाच”हवं.’* कमलाने.यावर काहीच भृत्साह दाखवला नाही.

ती म्हणाली, “कोणत्या तोंडाने मला “लग्नाला चल’ म्हणताय? माझा गळा ओकाबोका आहे. लोक पाहून हसायचे नाहीत? नेसायला बरौशी साडीही नाही माझ्याकडे. सगळ्यांत आपली चेष्टा कल्न घेभू मी? मौ नाही यायची. तुम्हाला हवं तर आा.’

काही न बोलता बॅनर्जी आपल्या मालका कडून कर्जानू रक्कम घेजून एक सुंदर साटी खरीदूत आला. निळ्या रंगाची ती साही फारच सुंदर दिसत होती. वाटेत चमेलीचा गजराही खरेदी कलून तो घरी आला.

नवी साडी आणि गजरा कमलाच्या हाती

देत तो म्हणाला, “कमला, कुठलाही दागिना तुझ्या सौर्न्यापुढे नगण्य आहे. हां, मला इतकं कबूल आहे की एकाद्या ठसटशौत दागिन्या- शिवाय जाणं बरं दिसणार नाही-आपण असं करु-शेजारच्या चन्द्रकान्ताकडे दागिनेच दागिने आहेत, आपण दोन-तीन दिवसात परत येभूच. तेवढ्यापुरता ती एकादा दागिना अुसना देतेका विचार.”

कमलाला ते बरे वाटले नाही; पण तिने दागिना मागितला, चन्द्रकाल्ताने दागिन्यांची पेटीच तिच्या समोर ठेवली. चन्द्रहार कमलाला सूप आवडला. दोन-तीन दिवसात तो परत करायचा वायदा करुन कमला घेबून आली. हीने तोन तासांचा प्रवास कहत दोघेजण त्यांच्या त्या नातेवाइकाकडे पोचले, पण पणा सणशाणाता शणाशा यावया होता. सकाळीच स्नान अुरकून कमलाने नवी

॥ ्न्ळ ल

साडी नेसली अन गळयात चस्द्रहार धातला. डोक्‍यात फुल्रे माळली. तशी तौ सुर होतीच, पण या साजशेंगाराते त्यात खूप भर पडली, लग्नाला आलेल्या सर्वांचे लक्ष तिने बेधून घेतसे, कमलाने हे जाणले आणि ती फारच आनन्त्दली,

लर्न झाल्यावर दुस गाय दिवशी पालि पत्नी शहरात परतले, कन्द्रकान्ताला दागिना परत करण्यासाठी कमलाने पेटी मुघडली, आणि पेटी रिकामी पाहून तौ एकदम ओरडली. चन्द्रहार नाहीसा झालेला होता! कमलाला पक्के आठवत होते, की लग्नाच्या दिवशी घातलेला हार संध्वाकाळपर्यन्त तिच्या गळ्यातच होता. संध्याकाळी स्नान करुन तो पेटीत ठेभून तिने कुलूप लावले होते.

डर

दागिना गेल्याचे जाणून करत बनर्जी. म्हणाला, त आलेल्यांपैकी दागिना कोणी चोरला, हे कसं कळणार? आता कन्द्रकान्ताला आपण कसं सांगायचं चोरीबद्दल? भापणच धोकेबाज आहोत असा आरोप करील तो आपल्यावर! आपल्यासमोर आता एकच मार्ग आहे. तो म्हणजे अगदी तसलाच एक हार खरेदी करुन तो चुपचाप तिला द्यावचा-दुसर्‍या कुणाला कढूही देता अुपयोगी नाही याबद्दल.

बनर्जी बाहेर गेला भाणि दुपार आला. त्याने मांगितले की, **मालकाकडून आणखी थोडं कर्ज घेतलं अन्‌ घर गहाण ठेवून रक्‍कम जमा केली, त्या रकमेतून आता. आपण चन्द्रहार आणायला जाअूया.’’ अर्‍्याच्न दुकानात पाहिल्यानन्तर अगदी हुबेहूब तसलाच एक हार एका दुकानात मिळाला.

त्याच दिवशी संध्याकाळो कमलाने चन्द्रकान्ताला हार परत दिला, दोन दिवसांनी तसलाने मोश्‍वरणीजा साउत रावले आणि. सर्व काम ती स्वत:च करू लागली. रिकाम्या परसात तिने भाजीपाल्याचे बी पेरले. आणि घरच्या घरी झाडू बनवून ती इतर दुकानातून विक्रीला ठेवू लागली-बॅनर्जी या सर्व कामात तिल्ला भरपूर मदत करत. असे.

पाच वर्षे अशीच निंघून’ गेली… मेहनत पडल्यामुळे कमलाचे शारौरिक तेज थोडे । कमी झाले. एक काळ असा होता की आरशासमोर मुभी राहून ती तासन्‌ तास त्यात आपलें सौन्दर्य न्वाहाळत असे. आता जोवनाबद्दनची तिची असंतु्टतेची भावना

परेच्य

‘हो नाहोशी झालो.

एके दिवशी कमला आपल्या कमाईचा ‘वैसा पेटीतून काढून मोजू लागली अन्‌ एकदम आनन्दाने ओरडली. चन्द्रहार खरोदण्यासाठी काढलेले कर्ज या रकमेतून फिटण्यासारखे होते! गहाण ठेवलेले घर सोड्वता येणार होते!

घरी आल्याबरोबर तिच्या तोंडून हो खुषखबर ऐकल्यावर बॅनर्जी म्हणाला, *‘कमला, अुसनवारी फार महागात पडते असं म्हणतात. त्या वेळच्या परिस्थितीत मी तुला हे सांगितलं असतं, तर काही फायदा झाला नसता. पण आता माझी खात्री आहे की, तू माझ्याबद्दल गैरसमज रून पणार नारीग., या आनन्दाच्या क्षणी एक सत्य मी तुला सांगणार आहे.’’

“सांगा बरं काय ते?”’ अुत्सुकतेने विचारले.

*‘चन्द्रहाराची चोरी कोणीच केली नव्हती. स्तानाला गेलीस, तेव्हा तूच विसरलीस. मी तो मुचलून लपवून ठेवला. शहरात परतल्यावर मीच तो त्या दुकानात ‘दिला. दुकानदार मित्र आहे माझा, दागिना

मलाने

खरेदी करायचं नाटक केलं मी नन्तर. खरं तर मी न आपलं धर गहाण ठेवलं अन्‌ न कुठलं कर्जेही घेतलं. आता या जमलेल्या रकमेतून तुला हवा तो दागिना खरेदी कल्या आपण.’” हसत हसतच बोलला बॅनर्जी हे सगळे.

एकदोन क्षण कमला आनन्दाने चित्कारली. पण नन्तर नवर्‍याचे दोन्ही हात आपल्या डोळयांना लावत ती म्हणाली, *“अगदीच नासमज होते मी तेंव्हा, आपल्या सौन्दर्याचा अहंकारही होता खूप, देवानं दिलेलं सौदर्य तर वयानुह्प आजही आहेच. आता त्या चमकदार दागिन्यांची अन्‌ साड्यांची काय गरज? य़ा पैशातून आपण एक छोटीशी नारळाची बाग खरीदूया, सावकाराकडची नोकरी द्या सोडून अन्‌ बागेची देखरेख्व करा किंवा एकादा व्यापार सुरु करा. भविष्यात आपल्याला पैशांची गरज आहे खूप! आपण लवकरच दोनांचे तीन बनणार आहोत.’’

बा नव्या कमलात आणि दागिना हरवण्यापूर्वीच्या कमलात बॅनर्जीला आकाश पाताळाइतका फरक जाणवला,

इ आगस्ट, १६९६ तेजी ते अनुषाबीचे शासक

आल ७००००९ ५ (११2०००. 0७ ती बनले. तेल-बिहिरोपासून मिळणाऱ्या ुत्पनातूनत्यांनी

७९४ (कळा ४), लटकत (0८०७४) २०१७, 1556. भु परजाहितासाठी आवश्क योजना बननत्या अन्‌देशाच्या

वा अभिवृद्धोसाठी, खूप प्रयतन केले, बिटतने सिंधू

कलेची ममल, करप्ट नणय शाखांमधन्या आपल्या सैनिक-तुकड्या काढून घ्यायची फळ शिळ ० हाल्छा इतिहासाचा ४भ्यास करणाऱ्या उच्छा प्रकर केल्यामुळे आपसात तहही सहजपणे घतून

‘हुशन्वेकटील सात राज्यांबदन माहिती. नाला. सेर जावेद दानंतर स्वत: बाकी सहा देशांच्या

कही पवा . लिया ररिसरात साग देश आहत स्थाना नेत्यांना ेटले व आपल्या सात देशांच्या फेशेशनची उ. ७१७१ ४७७ ७ शका त हिसट अशे म्हणतात. अतिकडे तता वरक तांबा क ला व कनक फाण्ज ‘ुनाषटेड अर्क एमिरेदन’ (वू.एई.) तफ ऐल आणिता गरा, 4५५५७ मळी गिलयूळ लना (अ > जाते. रत अलका, भुम अत कनान, म्हणवल्या माश्या करत हेल्प नि्ितीचा तिच 1९५. 5७ अलतात; शारशा, पुरव, अवृधाबी अणिफसुळेरानामक् माना, पात्रा एक औैतिहामिक निर्णय म्हणता वेईल, ४.५०, १400-00 “& क आहेत, पलबटेश्‍ अरब चार महिन्यांनंतर २ स्सेंबरला तो अमलात आला, 4: 000009 १७९ ९५७५७1१ एता वह ककेन तका आफत रबतगमत्ती गाजर *देशाबोचे शेख जावेद विन मुलतात एमिरेद्शने अध्यक्ष १७0७१०४ पाण ी ह च्च शव बिच कोक वणीपूरी ला देशांना दशिव टम अमे बा

मधाळ, अढळ: बा म्हणत असत. १८२७ च्या सृश्वातीला बिटनवरोनर

  1. 44१0७ हाल हणा एकत ज्ञाता, अन्‌त्यामुळेत्यांना हे नात मिळाने होते.

१७७१७ उक ‘स्वातिक राज्यकत्यांनी जो तह मात्य वेला, त्यानुसार 44७ “दत णय ७०१ हिल आपल्या शेला तेचे ठेवू शकत असे, अमुपा्ीचे ५७७७६४… शष नावे तोफा अल्‌ लास्वान बानो दोपकाळ ह. एकत 4१४ १ १. १७५०५५५ 00७०401005 ित्दीलिते १०९) ्ातनभारसंबाळना, एमिरेटलच्या 584०० ५१५७५ (रन का फाधारी - रः ॥ अध्यक्षांचे बंधु शेख शक हे (९२८ मघे 156 ७, ४६९८. ५११॥१ ९४७४७१ असले. त्यांचे बैधुशेत्र जावेद यांनी धार्मिक नियुक्त झले. यानन्तर दर पाच बर्धानी त्यांचीच निवड

(४१०४५४०७७४ ह 1१1 उदड पाली ‘गुरूकून कि प्र्त कशन घेतली व वाळवंटी प्रदेशात होत आली आहे.

0 या री £ पवास केला. त्यांनी श्रापत्या अल्ूला असे कळवले. केडेेशन बनण्यानन्सर सात देशांनी विविध ोेत्रात आ पात सळी क, वाळवंटी अदेशात तेल- निहित लोदणाऱया विनिध तवरित पणती केलो, शिक्षण ओतायिन गुदाहरण घेथू, *ग.891- 41८014. ब्रिटिश संस्थांना त्याने मदत कराडी. तेल-जुद्योगाचो ९७? मधे तेथे केवळ (४५ शाळा होत्या, ग्यावसापिक

बत. 8… १५१0०५१७४५ त्यानी विशेष माहितो मिळवली, अन. कॉलेज किंवा विश्‍वविद्यालये नव्हतीच, आता ९१०

र प ञ खी या तेत. विहिरीच आपल्या देशाचे भविष्य भुज्वल वेक्षा अधिक शाळा आहेत, अल्‌ अमिनमधे (९७७ मधे.

निरयन कह शकती, एमिरेद्ल्‌ विश्‍वविद्यालयाचो स्थापना झाली. यात

ल्क ते… ग ___ छबढ्यातच ‘पूर्व प्रन्ठांच्या लेत’च्या स्वल्पाता जवळनवळ पेकरा हजार विदयार्थी शिक्षण चेत आहेत.

8 ७००0५ त८९ ऐता नतर 0०. 0९ यातर धाका र 4 आर ०८१७0८ छेळरॉळ/ त्वांड नियुक्ती जाली. त्यांच्या जबाबदार्‍या जास्तच जुल्े्नीव गोष्ट अशी की, त्यात काही परदेशी विद्यार्थीही

1800१९७. अ छळास. क

वाढल्या. अल्‌ अमिन धान्ताला व्यावसायिक भूमो आहेत, देशाची ८ टकके प्रजा साक्षर आहे. मध्यपूर्व ‘अनबण्यात जाले, त्यामुळे त्या ्रान्ताच्या लोकांच्या देशांपैकी बू.0.ई.ची मुलेच आसत निरोगी आहेत, जिकळकत फा री सामान जोवनात मोठेच परिवर्तन घडले, १६९६ मधे युनिसेफने ा गोष्टीला ुजोरा दिला.

ओके काळी क्षेत्रपुर गावात सपतिन्द नावाचा एक भाग्यवान माणूस रहात असे. येण्यार्‍या अतिथीचा चांगला आदर-सत्कार कशन मोठ्या प्रेमाने तो त्यांच्या गरजा भागवत असे, त्याला अगदी खात्रीपूर्वक असे बाटे की आपल्यासारखा भतिथि-सत्कार करणारा दुसरा कोणी नव्हेच!

जे कोणी अतिथि येत, तेः भरपनिन्दची बूप स्तुती करुन निघून जात, यामुळे सर्पानन्दला फारच हर्ष होई, परन्तु चांगला पाहुणचार घेून परत जाताना गोपाळ मात्र त्याला म्हणाली, ‘‘श्रीपुरच्या रंगनाथनन्तर पाहुणचाराबद्दल कुणाचं नाव घ्यायचं तुमचंच घ्यावं लागेल

श्रौपुरच्या रंगनाधला अतिथिसत्काराबद्दल पहिला नंबर ‘गोपाळने सपनिन्दचे मन ले ‘गोपाळला विचारले, “हा रंगनाथ आहे.

कोण? त्याचं खास असं वैशिष्ट्य काय?

आश्‍चर्यचकित झालेला गोपाळ म्हणाला, **ज? तुम्हाला रंगनायनदल आरंच काहो माहिती नाहीय? त्याचं वैशिष्ट्य शब्दात बांधता येणं अशक्य! तुम्ही स्वतःच एकदा श्रीपुरला जाजून आलात, की तुम्हाला त्याचं १शिष्टय कळून जाईल.

आता सर्पानन्दला रहावेना, दुसर्‍याच दिवशी निधून तो श्रीपुरला पोचला, आणि पत्ता काढून रंगनाथच्या घरी गेला,

रंगनाथचे छोटे कौलारू घर होते. तो. बाहेर कट्यांवरच. बसलेला होता. सर्पानन्दला पाहून तो त्याच्याशी बोलला; त्याची चौकशी केली. पण सर्पानन्दने खरी गोष्ट लपवूत ‘भापण हिर्‍यांचा व्यापारी असल्या” चे सांगितले. ‘तुम्हाला हिरे विकायचे असतील तर. शंभुनाथच्या घरी जा. तुमचा जास्तीत लाभ

(जल ण्या नतका सी

बळा असं पाहतोल”ते; हिर्‍यांची चांगली किंमत मिळेल तुम्हाला, हिर्‍्यांची पारख त्यांच्याइतकी कोणालाच नसेल.’’ रंगनाथने सह्या दिला.

सपातिन्दने ताबडतोब विचारले, * पण मी तुमचा अतिथि म्हणून रहायचं म्हटलं तर काही हरकत नाही ना?’’ *‘महाराज, तुम्ही तर फार ‘मोठे’ वाटताय! मी आपला आहे एक गरोज माणूस! तुमचा पाहुणचार रौतसरर करू शकणार नाही मो!’’ आपली असमर्थता प्रकट करत रंगनाथ म्हणाला, *माझो तर तुमच्याच घरो रहायची इच्छा आहे. पण आता तुम्हालाच पसन्त. नसेल तर तसं सांगा; मो शंभुनाथकडे जाजून राहोन, रंगनाथने आता ताबडतोब सरपानिन्दला थरात. बोलावून परसात घेजून जाजून पाय धुवायला पाणी दिले. थोड्याच वेळात

रंगनाथच्या बायकोने जेवणाची व्यवस्था केली. जेवणात पक्कान्न नसले तरी बाकीचे पदार्थ चवदार होते.

भोजनानन्तर सर्पानन्दने शंभुनाथकडे जायची इच्छा दर्शवली, परन्तु त्याला अडवत रंगनाथ म्हणाला, “तुम्हाला माझ्या घरी रहायचंय ना; मग आज माझ्या घरीच पाहुणचार होईल तुमचा. नंतरच कुठं जायचं असेल तिथं जा तुम्ही.

सारा दिवस तिथे कसा काढावा हे कळेना सर्पातिन्दला. त्याच्या मतात आले, *‘रंगनाथचा पाहुणचार अगदी साधाच तर्‌ दिसतोय! मी आपल्या घडी आलेल्या पाहुण्यांसाठी पक्तात्न॑ बनवतो आणि प्रेमानं खायला धालतो. मग गोपाळला या रंगनाथचाच अतिथिसत्त्कार सर्वोत्तम का वाटला बरं?’’ अशा विचारात तो मग्न असतानाच रंगनाथच्या कुटुंबातील, सर्बनण

तेथे आले. त्यात रंगनाथची बायको, मुले अन्‌ भागूही होता.

त्या सर्वानी सपनिन्दकडे कषेत्रपुरबदरल माहिती. विचारली त्याने सांगितलेली माहिती नीट. लक्ष देंभूल ऐकली. बोलता-बोलता सरपतिन्दला संगीताचे ज्ञान असल्याचे त्यांनी जाणले. लगेच खूप आग्रह करून त्यांनी त्याला दोन, गांणीही गायला लावली. त्या दिवसापर्यन्त कधीच, कोणी सर्पानन्दचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले नव्हते, त्याची चौकशी करून कोणी गाणी म्हणायला लावले नव्हते की त्याच्या संगीताच्या जानाची तारीफ ही केली नव्हती, त्यामुळे रंगनाथच्या कुटुंबीयांचे स्तुतिपूर्ण बोलणे ऐकून तो प्रसन्न झाला.

अतिधि-सत्त्कार

म्हणजे केवळ

चुकले.

विचारून घेतले. रंगनाथ स्वतः चित्रकार

“पाहुण्याला पोटभर खायना डी ह £: इतकाच नव्हे. त्याचे जोलणे श्रद्धापूर्वक ऐकले पाहिजे, त्याला जपली विद्वत्ता प्रकट करायला वाव द्यायला पाहिजे. हेच तर खरे आतिथ्य! सर्पानन्दला हे सर्व मनोमन कळून

यानन्तर त्यानेही रंगनाथच्या कुटुम्बीयांचो वैशिष्टये त्यांच्याकडून जाणून , त्याच्या प्रश्‍नाला अत्तर देताना रंगनाथ म्हणाला, *‘आमच्या गावात. खूपशी जुनी देवळे आहेत, फळबागा एक किल्लाही आहे या.

गावात, तुमची बघायचो इच्छा असेल तेर.

माझी मुलं आणतोल फिरवून तुम्हाला! पण तुम्ही नक्की दमून जाल खूप! चालावं लागेल ‘ना बरंच!

माव फिलून पहायचा सर्पानन्दचा अदेश नव्हताच. त्यामुळे दमल्याचा बहाणा करून त्याने ते टाळले अन्‌ कुटुम्बातले कोणकोण कोणकोणत्या विषयात परवोण आहे हे

होता; चांगली चित्रे काढू शकत असे तो, त्याची बायको छान गायची, भाअू कविता करायचा अन्‌ मुलं मातीची सुन्दर जेळणी चनवत अशी माहितो मिळून त्याला बरे * सर्वांची कला योडीथोडी आपल्याला पहायला आवडेल असे सर्पानन्दने सुचवताच, ते टाळण्याच्या अुह्ेशाने रंगनाथ म्हणाला, “तुम्ही दमला आहातं ना; तेंव्हा आत्ता. तुम्हाला त्रास नको. आज पूर्ण विश्रान्ती

च्या.

र“.

तरीही सपतिन्दने आग्रह केल्यावर रंगनाथ म्हणाला, “आमच्या घरातल्या सर्वांना फार आवडलात तुम्ही. आमची इच्छा आहे की, तुम्ही आणखी काही दिवस आमच्याकडे रहावं. मग रोज आम्ही तुम्हाला आपलो कला दाखवू. जोपर्यन्त हा सारा कार्यक्रम पुरा होत नाही, तोपर्यन्त तुम्हाला रहाबं लागेल नामच्याकडे.’’ सपनिन्दला त्याच्या या प्रस्तावामुळे आनन्द वाटला. स्वतःच्या बाबत पाहुण्याला माहिती करून देण्यासाठी त्याच्याशी कसे वागावे हे त्याला समजले. त्याने आता ठरवले की, यापुढे आपणही आपल्या पाहुण्यांना स्वतःबद्दल आपणहोअून काहो सांगायचे नाहो. घरी आल्या अतिथिला दोन-तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेण्यासाठी कसे प्रामाणिक आणि तत्पर असायला हवे, हेही त्याला समजले; ‘अतिथि

केंन्हा एकदा परत जातोय’ अशी प्रतीक्षा करणे योग्य नव्हे.

रात्रीच्या जेवणात सर्पानन्दला आवडणार्‍या भाज्या रंगनाथच्या बायकोने अनवल्या. दुपारच्या गप्पांमधे मोठ्या चातुर्याने तिने त्याची आवड जाणून घेतली होती.

जेवणानन्तर सर्वांनी थोडा वेळ गप्पा मारल्या, नन्तर सर्पानन्दला. एका खोलीत घेबून जाभून रंगनाथने विचारले, ‘*तृभतची काही भपुरी इच्छा असेल तर रांगा, मी पुरौ करोन तो.”

हो तर अगदीचं अशक्य गोष्ट झाली! कारण रंगनाथ सामान्य असून सपातिन्द चांगला गबर माणूस! तो काय सर्पनिन्दची इच्छा पुरी करणार! तेव्हा त्याला चांगला घडा शिकवयच्या भुद्देशाने सर्पानिन्द म्हणाला, ‘‘असं बोलणं बरं नाही दिसत

तुम्हाला! तुम्ही पुरो करू शकणार नाही, अशो इच्छा मी का व्यक्त केली, असं वाटेल मला शेवटी! अन्‌ तुम्हालाही वाईट वाटेलच ना? कोणीही आपलं सामर्थ्य पाहूनच वचन द्यावं, हे योग्य नव्हे का?”

“तुमचं बोलणं शंभर टळे खरं आहे. तुमची इच्छा पुरी करू शकेन अशी खात्री असल्यामुळेच ती विचारायचं धाडस केलं मी, तेन्हा अगंदी नेःसंकोचपणे बोला.”

“हेवलोकात पोचून अप्सरांचं मृत्य पहायची इच्छा आहे माझी!” रंगनाथ ती पुरी करू शकणार नाही, असे दर्शवण्याच्या स्वरात सर्पानन्दने इच्छा व्यक्त केली.

क्‍लंगाकडे बोट दाखवत रंगनाथ म्हणाला, ‘ आता जरा आराम करा. तुमचो इच्छा नक्की पुरी होईल.” अन्‌ तो त्या

श्

खोलोतून बाहेर पडला. टप

पलंगावर पडल्यावर सरपनिन्दला दुसर्‍याच क्षणी झोप लागलो. त्याला एक स्वप्न पडले.. स्वप्नात तो देवलोकात पोचला अन्‌ त्याने तिथे अप्सरांचे तृत्य पाहिले. दुसर्‍या दिवशी जाग आल्यावर तो खूप संतृष्ट दिसत होता. रंगनाथजवळ कृतज्ञता व्यक्त करून, आपण बरोबर स्वप्न कसे पहू शकलो याबद्दल त्याने विचारले, ‘‘ते स्वप्न खरंच होतं’’ असे म्हणून रंगनाथने त्याला खरो गोष्ट सांगितली.

रंगनाथकडे एकदा एक अतिथि आला. तो पाहूशचारावर फार खश झाला आणि म्हणाला,. ‘‘पुत्रा, मी तपोसम्पन्न आहे, आपल्या तपस्येचा एक भाग कुणाला तरी अर्पण करावचो माझी तोवर इच्छा आहे. तो आग एकाद्या भूत माणसाला द्यायचं मौ ठरवलं होतं. आज लायक माणूस भेटलाय मला. आजपासून रोज तुझी एक इच्छा-ती ‘किती असाध्य असली तरी नळी पूर्ण होईत. धा वराने असर्याद संपत्तीचा वारस बनून अशाच प्रकारे अतिथि-सत्कार करत राहून सुखी हो.’’

१तपस्व्याच्या बोलण्यावर जराही ने दर्शवता रंगनाथ म्हणाला, “* टी आपण माझ्या घरी आलात हे माझं सौभाग्य,& आपण देअू केलेला वर फार प क आहे. इच्छा हो. मनाशी संबंधित मनावर ताबा ठेवणं कठोण! त्यामुळे वराचा? दुरूपयोग करून कदाचित मौ अनेकांना त्रासच देईन, त्यांना. दु:खो करोन. आपणा-* सारख्या इन्द्रिय-निग्रहीनाच वर. योग्य

शेक

होणार. माझ्यासारल्या सामान्य माणसांना तो योग्य नव्हे.’’* अतिथि म्हणाला, *“मग रोज तुझ्याकडे शंभर सोन्याच्या मोहोरा बर्षाव्यात असा आशिर्वाद देभू का?”

**मला इतक सोनं मुळीच नको. स्वत: झेतात खपून जेवड मिळेल, तेवढंच असावं माणसाजवळ, त्यातून त्यानं गुजराण करावी. मो पाहुणचार केला. तर तोहो त्याच पैशांतून करावा. मला तुमचा हा वरही नको,’’

“मग अतिथोची इच्छा पुरी करायचा वर देअ्‌ का? जसं सोनं, चांदी जवाहिर बगैरे?’’ अतिथीने विचारले.

*‘वण मला आपल्या परिश्रमांचं म्हणून ‘फळ प्राप्त होणार नाही ना. तेंव्हा अतिथीना संतुष्ट करायचा वर द्या मला.” रंगताथ म्हणाला.

*‘अतिथौंना संतुष्ट करायचं असेल, तर धन, वस्तु अन्‌ वाहनांची गरज पडेल ना?’’ अतिथीने विचारले.

“मो तसं केलं, तर लोक माझ्याकडून

घ्यायला न येता दान घ्यायला येतील. भी ‘दाती’ बनू इच्छित नाही. माझी तर इच्छा आहे की दूरदूर अंतरावरून

माझ्याकडे येणारांना मी आश्रय देअून त्यांचा पाहुणचार करू शकावं, इच्छांचा मनाशी संबंध आहे नं? मन तृप्त करावं अशी शक्ति द्या मला.” रंगनाथने मागणी केली.

रंगनाथची इच्छा आता तपस्व्याला नीर कळली. तो म्हणाला, “जे स्वत: होजून तुझ्याकडे येतील, त्यांचाच फक्त पाहुणचार करत जा, दिवसातून फक्त एकदाच तश्या अतिथीची इच्छा पूर्ण होईल, अन्‌ तीही रात्री झोपेत! त्यामुळे त्याचं मन पूर्णतः तृप्त होईन. 0 नऱहापागल रगलाय व्यापमाणेच अतिथिसत्कार करत राहिला. … …. ५

ही सर्व हकिकत ऐकल्यावर सेपलिन्दच्या सर्व शंका नाहीशा झाल्या, स्वत:ची इच्छा पूर्ण करण्यासाठी रंगनाथ त्या शक्तीचा अुपयोग करत नाही, हे त्याला समजले, अतिथीच्या फक्त शरीरालाच तर मनालाही संतृष्ट करण्याचा त्याचा प्रयत्न असतो; म्हणूनच गोपाळने रंगनाथची मोठी स्तुती करूने स्वत: जाून त्याला भेटायला सुचवले. घरी परल्यावर सर्पानस्दने स्वतःचोही वागणुक बदलली.

उ्नावराचा स्वभाव

लारायण तुकताच काशीयातरा कलून आला. गावच्या चावडीवर लोकांना आपले अनुभव शांगता | तो म्हणाला, ‘‘बात्रेत मल्ला दोन पांगळी माणस भेटली. मो जिथे राहिलो होतो, तिये त्यांपैकी एकाना भो जेवन दिलं अन्‌ बर थोडे पैसेही दिले. दुसऱया अपंगालाही मौ भरपूर मदत केली.

याेहून परत येत असताना मला प्रथम तो दुसरा अपंग दिसला. थी पहिलं, की तो एका आवमाची स्थापना करून क्कपिवेषात माळ अन्‌ कमंडलू घेमून तिथे बसलेला होता. मला पाहूनही त्याने न पाहिल्याचे सोंग केलं. त्याचे सिष्य त्याची स्तुति कर्त लोकांना त्याचं महात्म्य सांगून त्यांच्याकडून वैसे भुकळत होते.

तसाच पुढे नेल्यावर काही अंतरावर भला तो पहिला अपगही दिसला. मला ताबडतोब ओळलून मी रहात असलेल्या जागी तो आला अन्‌ माझी लहानमोठी कामं करत राहिला. माझ्याबहून त्यानं भूप आदरभावना दर्शवली. पण मला हे समजत नाहीय की, दोघांच्या वागणुकीत इतका फरक का?”

त्याची शंका दूर करत गावप्रभुख म्हणाला, ‘*तारायण, कुच्याला ल्रायला घालून पहा; तो तुमच्या अंगावर एकादी माशीही बसू देणार नाहो! त्याचप्रमाणे एकार्या मांजराला दूध पाजून पहा; ते तुमच्याचकगून स्वत:ची तेवा करूत घेईल. कुष्षा आपल्याला खायला पालणाराला भरवतापेक्षा महत्वाचा समजतो, पण मांजर मात स्वतलाच भगवान मातत! काशीयाणेत तुला प्रथम भेटलेला अपंग कु्यांसारखा अन्‌ दुसरा मांजरासारका भाहे, दोषांती आपापला स्वभाव दाखदूत दिला. माणूसही एक प्राशीच-मावरच ! पण ‘विार करण्याच्या विशेष शक्तीमुळे तो जनाबरांयेक्षा निराळा असतो. तरीही काहोजण आपला ननाबर- त्वभाव वाकत रहातात,

अध साम्राज्याच्या राजघानीचे नगर अुद्याने वाढवले अन्‌ तो अधिक मजबूतही बनवला. आणि खूप लगडलेल्या फलवृक्षांनी पुरेपूर त्यावेळी किल्ल्याला सत्तर बुरूज अन्‌ ‘बौसष्ट अरलेले होते, नगरातील प्रजेलाही निसर्गाचे दरवाजे होते.

त्यामुळेच त्यांनी राजमार्ग नन्दवंशीय राजे मगधवर शासत करत

बाजूंना दाट छाया असत. किशोरवयीन चन्द्रगु्तच्या मातेचा द्वेणारे फुले अन्‌ फळांचे वृक्ष लावून नौट नन्दवंशौयांनी अपमान केल्यामुळे तो बाढवले होते. नगरात पाहू तेथे सुगन्धी . नन्दवंशाच्या विरोधात भुभा राहिला. फुलेच फुले असत. या फुलांमुळेच नगराच्या * नन्दराजांनी चन्दगुपला तण तची आजा एक्का भागाचे नाव ‘कुसुमपुर’ आपल्या शिपायांना दिली. त्यांला शप कडक ‘ल्लातही तेथे पाटल-पृष्पे जास्त प्रमाणात शिक्षा द्यायचा त्यांचा विचार. होता. . पेण असल्याने या राजधानीच्या नगराचे जन्दगुप्त त्यांच्या हाती लगला नाही. सार्थक असे “पाटलीपुत्र नाव पडले स्वतःला वाचवून तो नगसरंबाहेर निघून हेते. गेला, $ गंगा ब सोन नद्यांच्या संगमावर विश्वविजेता बनण्याचे स्वप्न अंगून जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वी जजातशवू ग्रीक सम्राट अलेक्झांडरने भारतावर आक्रमण “नावाच्या राजाने किल्ला बांधला. दोन केले, तेंव्हाच मगधमधे या घडामोडी.’चालू ने त्याचे झाल्या. चत्द्रगुप्त निर्भयपणे त्याच्या समोर.

गेला व त्यांच्या आक्रमणाला त्याने विरोध

केला, _ त्यांची तिर्भत्सता केली. अलेक्झाडेरंनेही वत्द्रगुपतला कैद करायची आज्ञा दिली. घोडेस्वार सैनिकांच्या पाठलागापासून स्वतःला वाचवून चन्द्रगुप्त तेथूनही पळाला,

असा धाडसी. व अदृंड स्वभावाचा चन्दगुप् नंतर मगधच्या सिंहासनावर कसा काय बसू शकला? न्ह्ृगुप्त व चाणक्य यांच्या युतीमुळे, एकमेकाच्या मदतीमुळे जशी काही वायुते अग्नीला शाथ द्यावी, तसा परिणाम घडला, चाणक्य नंदवंशीय धनानन्दकडून अपमानित झाल्यामुळे त्यानेही नन्दवंशाचा नायनाट करायची शपथ घेतली. हे एकच एक ध्येय समोर ठेवून त्याने आपले घरदार सोडले. याच काळात त्याची चन्दरगुझतभी भेट

शड

झाली. य 0. घ्येय एकच होते - ते म्हणजे नन्दवंश मुध्वस्त करणे. कन्दगु्च्या धैर्य- साहमाला वाण्याच्या विद्येने, विवेकाने मार्गदर्शन केले. जंगलाच्या मध्यावर त्यांनो सैन्य जमवायला आणि त्यांना युठविद्या शिकवायला सुरुवात केली. नंतर अचानक मगधवर हल्ला करून जनतेचा विश्‍वास अगोदरच घालवून बसलेल्या धनानन्दला राज्यातून घालवून देअून सिंहासन हस्तगत केले. चाणक्य राज्याचा प्रधान व चन्दवगुप्त राजा बनला. मगध राजभवनातच चन्दगुप्तचो माता मुरा हिचा अपमान झालेला होता. तिची प्रतिष्ठा तिला परत मिळवून देण्यासाठी त्याने तिच्या नावावरून मौर्य वैश स्थापन केला,

इतके सारे घडेपर्यन्त अलेक्झांडरचा मृत्यु झालेला होता. तरी ग्रीक सामाज्यांचा अगोदरच पंजानपर्यन्त विस्तार झालेला होता. आपले तैन्य त्यांच्या सोमेपर्यन्त घेजून जाजून नन्द्रगुप्तने काही मांडलिक राजांचा पराभव केला आणि त्यांची राज्ये हिरावून घेतली. त्यावेळी त्यांचा शासनभार अलेक्झांडरचा स्रेनापती सेल्यूकस हा संभाळत होता. चन्दरगुप्तच्या हल्ल्याची वार्ता कळल्यावर तो बोमहून परत आला. आपली गेलेली राज्ये परत मिळवण्यासाठी त्याने अन्दगगुप्तशो लढाई सुरू केली. मगघ सैन्याने जहा सेयोस गोऊ सैन्याचा वाड दिले, लेव्हा सेल्यूकसला नन्हगुप्रशी हातमिळवणी करावी लागली. त्याने आपली कन्या हेलन हिचा विवाहही नन्दृगुप्तशी करून दिला.

‘यानन्तर चन्दरगृपत ने मात्व, गुर्जर, सौराष्ट्र

चांदोबा

इ. प्रान्तांवर एकएक करून आपले आधिपत्य जमवले आणि आपले राज्य क्स्तारित केले. *केवेकी व शक्तिशाली सम्नाट’ म्हणून तो प्रसिढोस आला.

अन्दरगुस्ननंतर त्याचा पुत्र निंदुसार मगघच्या सिंहासनावर बसला. कठोर ‘परिबम करून त्याने पित्याची संपत्ती वाढवली आणि सुस्थिर रूपात स्थापन झालेल्या शांततेचे दक्षतेने संरक्षण केले, बिस्दुसारच्या मुख्य परगण्यांची परधान नगरे बनलो तक्षशिला व भर्रपिनी

‘निन्दुसारच्या शासनकाळात एकदा एक बाहाण पाटलोपुतमे भाला.

‘तिंहदारी पोचून ब्राह्मणाने शिपायांजवळ राजदर्शनाची इच्छा व्यक्त केली. ब्ाह्मणाकडे आपादमस्तक पाहून ‘पहारेकर्‍यांनी त्याचो टिंगल करत विचारले, अपण कोणत्या राज्याचे महाराजे आहात ‘आपल्याबरोबरचो हो महाराणो कोण? स्वतः ‘साजानेच यांचे स्वागत करायला हवे काय?’’ ब्राह्मण विनयाने ओल्लला, *‘आबांनो, मो आपला एक खेडवळ माणूस आहे. पण भला राजाला ताबडतोब भेटायचे आहे. कृपा करून मदत करा मला. आत्ता मदत केलीत, तर तुमच भविष्य भुजळून जाईल. त्याचे बोलणे ऐकून पहारेकरी विचारात पडले. त्यांच्या बाजूला भुभी असलेली तरुणी अत्यंत सौन्दर्यवतो व गंभोर दिसत होती. पहारेकऱ्यांच्या सरदाराने ब्राह्मणाला त्याच्या इच्छेचे कारण विचारले. “हो अत्यंत गुप्त गोष्ट आहे. ती मौ

आंजोचा

महाराजानाच सांगू शकेन.’’ बौहाण अुत्तरला.

सरदार बोलला, ‘जो!काही अुद्दे असेल, तो तजभेीपूर्वी मल्ह्याला सांगावा लागेल.”

यावर ब्राह्मण काही बोलणार, इतक्यात आतून घोड्याच्या टापांचा! आवाज येभृ लागला. राजभवनातून घोड्यावरून कोणी बाहेर येत होते, हे स्पष्टच होते.

*बाजूला व्हा, बाजूला व्हा’ म्हणत एका पहारेकर्‍्याने ब्राह्मणाला मागे ढकलले. तो मागे आपल्या कन्येवर आदळल्यामुळे तीही खाली पडली. इतक्यात घोड्यावरून येणार्‍या खुद्द जातेच लगास खेचून घोडा थांबवला. पहारेकर्‍यांनी राजाला प्रणाम केले. त्यांच्यावर नाराज होत राजाने खाली

शष

बडलेल्या ब्राह्मणाकडे व त्याच्या कन्येकडे वाहिले. हळूहळू बुठ्त ब्राह्मण कापर्‍या कवाजात बोलला, “महाराज यात या बिचाऱ्या पहारेकऱ्यांची काहीच चूक नाहीय, औ त्यांना ‘आपले दर्शन कसे होईल’ याबद्दल विचारत होतो अन्‌ इतक्यात आपण इथे आलात!”

राजाने भेटीचे कारण विचारताच ब्राहमण ‘विनयाने म्हणाला, *‘ती एक गप्त गोष्ट आहे. आपल्याला एकान्तातच सांगेन.

इतकयात ब्राह्मणकन्येनेही मुठून राजाला प्रणाम केला. तिचे केस विस्कटलेले व वसन मळलेले असले तरी ती अतिशय सुन्दर व मनोहर दिसत होती. राजा घोड्यावरून भ्रुतरला आणि लगाम जवळच्या श्षिपायाहाती देत ब्याह्मणाला आपल्या मागोमाग येण्याची खूश करुन तो आत जाभू लागला. कन्वेसह बाह्मण राजामागोमाग ‘एका विशाल दालनात पोचला. तेथील एका आस्ननावर बसत राजा म्हणाला, *‘सांगा काय सांगायचंब ते ब्याह्मणवर !’’

‘पुन्हा राजाला प्रणाम करत ब्राह्मण म्हणाला, ‘‘माझ्या बोलण्यात काही ‘विचित्रपणा व अविवेक वाटला तर आपण मला क्षमा करावी, मी इथे केवळ त्या ‘बिघात्याचा दुत म्हणून आलो आहे. माझी ही कत्या शैशवावस्थेत असताना एक सांधुबांबा माझ्याकडे आले. हिला आशिर्वाद देत, ‘ वयात जली की ही महाराणी ‘अनेल’’ असे म्हणून ते निघून गेले, आता माझ्या सारख्या दरिद्री ब्राह्मणाची कन्या महाराणी कशी बनणार? ही केवळ एक

1:

चेष्टाच असावी असं वाढून मी तिकडे लक्ष दिलं नाही. हो वयात येताच मी तिच्यासाठी क्‍रसंशोधन सुरू केलं. त्यावेळीं ज्योतिष्यांनी जहा तिज शब्सेवणटली पहिली, गेल्हा त्यांना अतिशय आश्‍चर्य वाटलं ! त्यांनी बेघडक सांगून टाकले की - ही मुवती नक्ती महाराणीच बनणार!’’

ब्राह्मणाचे कथन ऐकून राजाने आश्‍चयनि मुलीकडे पहाताच तिने पुन्हा लज्ञेने मान खाली घातली.

ाह्मण पुढे बोलू लागला; “महाराज, मला माहौत असणारे आपण अँंकरेच *महाराजा’ आहात, म्हणून मी इथे आलोय. मला वाटतंय की आपल्या या दर्शन आग्यामागे विधात्याचा अदृश्य हस्त आहे. मला समजत नाहीय, की त्यावेळी आपणच

घोड्यावर नसता, तर माझं काय झालं असते! मौ आता आपली ही कन्या सुभद्रा आपल्या हवाली करतोथ. कृपा करून तिचा स्वीकार करा,”

“माझ्या कितीतरी राण्या आहेत. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी हिच्याशी विवाह केला, तरी हो ‘महाराणी’ कशी काय बनणार?” राजाने शंका व्यक्त केली.

बाह्मण बोलला, ‘‘मला काहीच माहीत नाही. विधात्याच्या मनात असेल, ते घडेल,’’

राजाने हसत ब्राह्मणपूत्रीकडे पाहिले. सेवकाला पाठवून अंतःपुराच्या प्रमुख परिचारिकेला बोलावून घेअून तो तिला म्हणाला, मी परत येईपर्यल्त या युवतीची नौट काळजी घे. त्यात काही. कसर रहाता कामा नये.”

परिचारिका तरुणोजवळ गेलो आणि राजा राजवाड्याबाहेर निघून गेला. आता. तिथून निघायच्या तयारीत्त असलेल्या पित्याकडे अधुपूर्ण नेवांनी पहात सुभद्राने एकवार हाक मारली, ‘तात&!”

“मी आपलं कर्तव्य पार पाडलंय पृत्री! जाता मी इथं रहाणं बरं नव्हे. पिता म्हणून माझा धर्म निभावलाय मी! आता चल्ललो” बाह्मण बोलला.

दुखभरत्या आवाजात सुभद्रा बोलली, *‘मला सोडून जाजू नका तात!

'’असं नको म्हणू सुभद्रा! मुलीचं घर माहेर नव्हे, सासर असतं बरं! तिचा विवाह योग्य व्यक्तीशी करून देणं, एवढच मातापित्याचं कर्तव्य भसतं! अन्‌ मग कल्या परकी होते त्यांना. पत्नी बनल्यानंतर तिचं इतकंच कर्तव्य असतं की आपल्या परिवारातल्या कृणाला कसली आच लागू न देणं ! लक्षात ठेव की, इये तू एकटी ताहीस. विधाता तुज््याबरोबर सदैव आहे. धये. त्यानंच तुला पोचवलंयं. तो सदासर्वकाळ तुझं रक्षण करील, दु!ख नको करूस आह्यणाने मुलीचे सान्त्वन केले. एकदा हव्यपूर्वक तिच्याकडे पाहून तो भवनाबाहेर पला. गाधण यचलर तसले तरो वितशतेने तो तेथून निघून गेला.

हिता गेल्या दिशेकडे पहात कळवळून रडणाऱ्या सुभदेला हळूच धरून परिचारिका भवनात घेअून गेली.

तिला पाहून अंतःपुरात हाहाःकार झाला, राष्यांच्या दासी एकमेकोंथो कुजबुजू लागल्या.

‘हिचं मौत्दर्य पाहन लरंच वाटत नाहीं,

आंदोचा

‘की ही एका दरिद्री आह्यणाचो कन्या असेल! कोणी राजकुमारोच वेषांतर करून आलो असावीस वाटतंय.’* एक दासी बोलली.

“महाराजांनी हिच्याशी विवाह केला, तर ते नक्कीच इतर राण्यांना विसरून

‘जातोल, यात संशयच नाही.’’ आणखी एक दासी बोलली,

तौनही राण्या दासींचे बोलणे लपून ऐकत ‘होत्या. हेव्याने जळत त्या अुठून आपापल्या महालात निघून गेल्या.

मुख्य परिचारिकेने सुभद्रेला एक विशाल महान दाखवला. तिच्या भाजनाची व्यवस्था करून तिला नवी वस््रेही आणून दिली.

दुसच्या दिवशी भल्या सकाळीच निन्दुसार राजमहालाबाहेर पडला, राज्याच्या ‘सौमाप्रात्तात काहो मांडलिकांनो केलेल्या बंडाचा बोमोड करण्यासाठी तो ससैन्य तेथे ‘बोबला. हे कास पुरे होताहोता दोन महिने लागले. राजा परतेपर्यन्त त्या परिचारिकेने सुंभद्रेच्या आवश्यक सुखसोयीकडे नीट लक्ष पुरवले. परन्तु परत आल्यावरही जेव्हा त्याने निच काहोच विचारपूस केली ताटी, तेजा ‘तिने ओळखले की, राजा तिला अजिबात विसरूनच गेलाय.

“राजाने सुभद्रेशी विवाह केला, तर तो आपल्याला विसरून जाईल’ असे राण्यांच्या मनात आले. तिच्या प्रेमात बुडून तो आपली मुळीच पर्वा करणार नाहो, असे वाटून त्यांनी

‘राजा सुभद्रेला विसल्नच जाई’ अशा नुषायाचो योजना केली. मात्त्रिकांना बोलावून घेजून त्या तिच्यावर मंत्रतंत्रांचा वोग करवू लागल्या.

आंदोबा

प्रोत्साहनाने आता प्रमुख चारिकेचीही सुभद्रेचा भपमान करण्यापरयन्त मजल पोचली. राष्यांची नखे कापण्याचे काम तिच्याबर सोपवले गेले. त्याही बहाणे कहून तिचा अपमान कळू लागल्या, तिची चेष्टामस्करी करू लागल्या, आपलं काम नीट करत नाही असे म्हणू लागल्या, त्या तिला टोमणे मारत, अग तू तर दरिद्री कुट॒म्बात जन्मलीस, एक गाह्यमणक्या असून राजाशी. विवाहाचं स्वप्न कहातेस होय? तुझे सगळे प्रयत्न विफलच होणार बरं का ! अजूनही वेळ गेली नाहीय; मुकाट्यानं राजवाडा सोडून आपल्या पित्याकडे जा निघून. राजाला तू आवडत नाहीस हे तर आता ओळखलंच असशील. म्हणूनच तर युढावरून आल्याबर ते तुला भेटलेही नाहीत. तुं नावही काढलं नाही त्यांनी !’ सुभे

दश

बिचारीने सगळे मुकाट्याने सहन केले. आपना ्राश्ष कोणाला सांगायचा प्रयत्नही तिने केला. नाही, ‘विघाता तुझ्याबरोबर आहे’ हे पित्याचे शब्द तिने चांगले लक्षात ठेवले होते. त्यामुळेच राण्यांच्या अपमानाला काही भुत्तर न द्यायचे आणि गप्प राहून विधात्याच्या निर्णयाची वाट पहायचे ठरवले तिने, काळ जात राहिला, पण तिने जणू आपले तोंड शिवून घेतले होते, दोन वर्षे अशीच निघून गेलो.

एके दिवशी अुद्यानात हिंडताना राजाच्या पायात काटा मोडला. जवळच्या आसनावर बसून त्याने टाळी वाजवली. एक सेवक धावत तिथे आला,

राजा म्हणाला, ‘‘पायोतला काटा काढायला न्हाव्याला बोलावून आण.” या कामात न्हाबी हुशार असतात, पण नेमका त्या बेळी कोणी न्हावी राजवाड्यात ताच, समोर भुभ्या असलेल्या तुभद्रेला पाहून सेवक म्हणाला, ‘*महाराजांच्या पायात घुसलेला काटा काढून ये.’’

सुभद्रा घाबरतच राजाजवळ पोचली. त्याच्या पायांजवळ जमिनीवर बसून सहजपणे तिने काटा काढून टाकला.

राजा म्हणाला, *‘तुला पूर्वी राजवाड्यात कधी कुठे पाहिल्यासारखं नाही वाटत!” मुभद्रेने काहीच अुत्तर दिले नाही. पण तिच्या डोळ्यातून अधू मात्र वाहू लागले. राजाने विचारले, “केव्हापासून रहात आहेस इथे?” ज्या दिवशी माझ्या तातांनी मला. आपल्या हवाली केलं, त्या दिवसापासून महाराज!’’ बाहेर पडणारं आपलं दुःख आवरायचा प्रयत्न करत सुभद्रा अुत्तरलौ.. राजाने तिच्याकडे एकदा त्क्षपूर्बक पाहिले आणि अचानक विजेसारखी त्याच्या स्मृतिपटलावर आठवण जागृत झाली. त्या प्रमुख परिचारिकेचा त्याला अतिशय राग आला. त्याला स्वत:चाही राग आला. जरा शान्त झाल्यावर तो सुभदरेला म्हणाला, “‘जुशौर झाला तो झालाच. पण तुझ्यावरचा अन्याय ताबडतोब संपवायला हवा. आज सूर्यास्तापूर्वी च मो विवाह करीन तुझ्याशी. ताबडतोब मन्त्र्यांना व पुरोहितांना बोलावून घेभून राजाने त्यांना विवाहाची आवश्यक ती तयारी करायची आज्ञा दिली,

रात्रीची वेळ. सर्वत्र दाट काळोख पसरलेला. पदांचे ओरडणे वाताबरण ‘जास्तच भयानक ते आणि निर्मनुष्य अशा त्या मसणवटीत राजा विक्रम पुन्हा त्या झाडापाशी पोचला. झाडावरील प्रेत भुतरवून त्याने ते आपल्या खाद्यावर लादले अन्‌ तो परत स्मशञानाची वाट चालू लागला. तेंव्हा प्रेतातला वेताळ बो? हन पार ज्ञेलत आहेस, ते मला कळत नाहीय, तुला माहीतच आहे की हे जग मोठं विचिष आहे, इथे केवळ योगविद्याधुरस्धर नव्हे, तर जाणणारे, कुद भक्तीवर ताबा तान्त्रिकही कधी कधी आपल्या अजब शक्ती प्रदर्शित करत असतात. त्यांना मिळत असलेली सफलता पाहून अंसू-वाटतं की, त्यांना काहीही करणं शक्‍य असते. पण आश्‍चर्य असं की त्यातले काहीजण आपल्या

वेताळ कथा ।

वैयक्तिक अडचणींचा मार्ग शोधण्यात असफल सोडवण्यासाठी एकाद्या जातात. तुला हे विचित्र नाही वाटत? तुझ्या बाबतीतही मला असं

वाटतंय की अशा कोणी वा तान्विक तुझ्या आश्रयाक्ा आला असावा अन्‌ त्याची इच्छा पूर्ण करण्यात मध्या तू गुंतलेला आहेस, खर सांग, तू अशी कसली जबाबदारी स्वीकारली आहेस? वेळ पडली तर योगी

जनतेला मदत करून त्याद्वारे मुक्ति मिळवण्याचा भुदेश बाळगतो, पण तांत्रिक कीर्तो अन्‌ अधिकाराची लालूच दाखवून प्रजेला पथश्रष्ट करतो. भुदाहरणासाठी मो तुला सुत्द नावाच्या एका व्यक्तीची गोष्ट

जपला थकवा घालवत आरामात

  • असे म्हणून वेताळ गोष्ट सांगू

असहाय ज

लागला.

खूप पूर्वोची गोष्ट आहे. मगघ टे घर्मपुरी गावात सुन्द आणि आुपसुन्द शेजारीशेजारो रहात असत. सुन्द संपन्न होता, पण त्याचं आपलं असं कोणी नव्हतं. जमेल तितकी, तो दुसर्‍यांना मदत करी, गावात. त्यानं चांगलं नाव मिळवलं.

अुपसुन्दची वर्तणुक मात्र त्याच्या अगदी. विरुद्ध होती. त्याचं कुटुम्ब मोठं होतं.. व्यसनांपायी तो पाण्यासारखा पैसा खर्च करी. नेहमी सर्वांशी भांडण भुकरून काढी, भलं आपलं नुकसान झालं तरी चालेल. पण दुसर्‍याचा फायदा होजू न देण्याची त्याची नियत होती. त्याची विचार करण्याची रौतही तिरकस असे. दुसरा कोणी सुखीसमाधानी असेल, तर त्याला पहाक्‍त नसे, त्यामुळे गावचे लोक त्याला दुष्ट आणि द्वेषी म्हणत असत.

आपण निन्देचा विषय आहोत, हे. जुपसुन्दला माहीत होतं, पण आपले वाईट गुणच त्याला कारण आहेत हे त्याला परत नसे. तो दुसर्‍यांना म्हणे की - ही सारी त्या सुन्दचौच करणी आहे, त्यानंच आपल्याला बदनाम करण्यासाठी कंबर कसलेली आहे. स्वतःचा चांगुलपणा शाबित करण्यासाठीच तो दान धर्म करत असतो.

“माझं मोठं असल्यामुळेच मुला. कित्येक अडचणोना तोंड द्यावं लागतं, त्या अडचणी सोडवू शकत नसल्यामुळेच नाइलाजानं मला व्यसनांच्या आहारी जावं लागतं. माझा फक्त इतकाच अुद्देश असतो. की, व्यसनाधीन होजुन का होईना, पण

आंदोबा

//।

बोड्या वेळासाठी तरी आपल्या चिन्ता मला विसरता याव्यात. माझोही दान द्यायची | इच्छा असते, दोन-दु:खी लोकांना मदत करायची इच्छा असते, पण माझ्याजवळ नाहीय. सर्वाशो चांगलं वागावं, त्यांच्याशी | अत्री असावी अशी माझो इच्छा असते; पण माझं मनच नेहमी अशान्त असतं. त्यामुळेच | ‘मौ इतरांशी भांडत रहातो, माझी ही कमजोरी सुन्वला चांगली माहोत आहे. तरीही मला मदत करायची त्याचो इच्छा नसते. मी । चिन्तामुक्त झालो, तर खरोखरच फार चांगला

भुपसुन्द ग्रामाधिकाऱ्याजवळ बोललासुद्धा, आश्‍चर्य प्रकट करत ग्रामाधिकारी विचारू लागला,

“तुझ्या भलेषणामुळं सुन्दचं कसं काय

नुकसान होईल?’’

*“नि्लार्‍यावरची राखही चांदौसारखो चमकते. जिथे कोणताच वृक्ष नसतो, तिथे ‘एरंडौललाही महावृक्ष मानलं जातं. जिथं पंडीत नसतो, तिथं नुसता साक्षरहो कालिदास असतो. तुम्हीच सांगा ना, हा सुन्द तरी असा कोणता भलेपणा करत असतो? मी त्याचा शेजारी असल्यामुळेच प्रत्येक गोष्टीत ‘तत्याच्याशी माझी तुलना केली जाते अन्‌ त्याची स्वृतो होते.’’ भुपसून्द अुत्तरला. त्याचं भुत्तर ग्रामाधिकायाला बरोबर

‘स्वाटलं;’ अन्‌ गोष्ट कानोकान गावात सर्वत्र

‘पसरलो. असा प्रचारही झाला की, सुन्द

‘बुपसुन्दला मुळीच मदत न करता शतुत्व

दाखवत असतो. सुन्दच्या कानोही पडलो ही बातमी.

ताबडतोब ग्यामाधिकाऱ्याकडे जाभून म्हणाला, कि गावचे प्रमुख लोक आणि अुपसुन्द यांना बोलावण्यात यावे, सर्वजण आल्यावर भुपसुन्दला विचारलं, ‘ओल, तुझी कमाई कितो?’ भुपसुन्दने कमाई मासिक *शंभर मोहोरा” इतकी सांगितली, ‘‘आता सांग, दर महिना तुझा खर्च किती?” विचारलं, ‘तीनशे मोहोरा’ इतका खर्च आुपसुन्दने सांगितला, ‘‘मग आता कर्ज किती झालंय?” या सुन्दच्या प्रश्‍नाला झुपसुन्दकडून , ‘‘दोन हजार मोहोरा!” आता सुन्द ग्रामाधिकर्‍याला म्हणाला, ‘‘हे पहा, मी याचं कर्ज चुकचतो. माझ्या मला महिना हजार मोहोरांची तौ मौ तुमच्या हवाली करतो. त्यातून या जुपसून्दला महिना पाचशे देत

_ वांदोबा

चला, पण मग माझ्याही काही अटी आहेत. त्या पाळल्या तरच याला माझी मदत मिळत यापुढे यानं सर्व व्यसनं सोडून द्यावीत अन क्षंगडे कुहू तयेत. आपल्याजवळची स्वतःची जी कमाई येते, ती यानं परोपकारासाठी अुपयोगात आणावी, कनूल?’’

सुत्दंची तारीफ करत ग्रामाधिकारी म्हणाला, *‘स्वत: माझ्या हवाली करणार अन्‌ त्यातून पाचशे मोहोरा मी अपस॒त्दला देणार, मग बाकीच्या पाचशेचे काय करू मी?’

सुन्द बोलला, *‘मी याच्याच शेजारी हेलो, तर याच्याशी माझी तुलना ना. माझी बरोबरी करायची योग्यताच नाही त्याची. यामळे त्याला भलं नाव मिळणारच

नाही. मग मी तरौ इथे राहून हि या भाग्यापासून वंचित का करावे? मो. हे गावच सोडून जातो. जन्‌ शिकाय मला ऐहिक सुखांविषयी आसक्ती तर नाहीच आहे. मौ आपला अरण्यात जाभून महर्षी लोकांच्या सहवासात राहून ज्ञानार्जन करीन. माझी अुरलेलो इत्टेर गावकर्‍यांच्या भल्यासाठी खर्च करा. माझा हा निर्णय अटळ आहे.’’ असे बोलून सुन्द तिथल्या तिथेच आवश्यक ते. दस्तावेज बनवृत देअून गाव सोडून निघून गेला.

यानन्तर सुन्द अरण्यात गेला भाणि एका महर्षोच्या आश्रयाला राहिला, काही प्रश्‍न विज्वारल्यावर महर्षी त्याला म्हणाला, ‘‘पुत्रा, मेधावी माणसाने फक्त दोन मार्ग निवडावेत, एक आहे तपस्येद्वारा मोक्षप्राप्नी आणि दुसरा विद्येच्या द्वारा ज्ञानार्जन, तुझ्यात भमर्याद ज्ञानलालसा आहे, तू योगी बनून प्रजाहित

वेळी मगधवर राजा मंहागुप्रचे रोज्यो चालू होते. लागोपाठ दोन वर्ष पाभूस पडा. नाही, त्यामुळे राज्यात पाणी ब. बाद्यपदार्थाची कमतरता पडू लागली. चालू. वर्षीही पाजूस पडायची काही जिन्हे दिसत. नव्हती. त्यामुळे दुःखी होनून राजाने मन्त्यांची बैठक बोलावली. सर्वच ज्रित्न होते, काहींच मार्ग सुकत नव्हता.

या परिस्थितीत सुन्द लिये पोचला, राजाला भेटून तो म्हणाला, “महाराज, एक. अशी अडचण अुपस्थितीत झालीब, की जी.

कक्त आपणच दूर करू शकाल. आपण जर हे काम केलंत, तर मीही भाषणाला माझ्याकडून चांदोया

अरपूर मदत रान.”

वेष, भाषा आणि चेहऱ्यावरचं तेज पाहून राजाला वाटलं की, हा कोणी योगीच असावा, ‘्ो सुन्दला म्हणाला, “महात्मा, भापली अडचण सांगा, मी सोट्वीन तो. पण माझी अडचण मात्र आपण सोडवू शकणार नाही, ज्ञॅब्हा मला आपल्या मदतीची गरज नाही, ‘’

मुन्द यावर गंभोरपणे म्हणाला, “देणं चेणं हा मानव धर्म माहे. आपल्या अर्चणीचं बर्णन करा, मो ती नकीच दूर करीन,’’ तेन्हा राज्यात पाजूस नसल्याची भज्चण महागुपने त्याला सांगितली.

सुन्द हसूत म्हणाला, ‘‘ही अचण सोडवणं त्तर माझ्या हातचा मळ आहे. निसर्गाच्या शक्ति काही विशिष्ट सूज्ांदर आधारभूत अक्वतात, वातावरणात अनुकूलता नसल्यामुळे आपल्या देशात पाभूस पडत नाहीय. काही मल्यांच्या साह्यानं ती अनुकूलता निर्माण

करता येईल, बास, त्यासाठी योग्य अशी जागा हबी.’’ चकित होत महागुप्त म्हणाला, *‘माझ्या राज्यात आपण पाभूस पाडलात, तर मो आपल्याला कनकाभिषेक करीन,’” काहोही भुत्तर न देता, सुत्दने थोडा वेळ डोळे मिटले व नंतर ते अघडून तो म्हणाला, “र॒थ तयार करवावा, शिवपुतरययाभ या शब्द. अन्नासाठी अनुकूल स्थळ आहे.”

रथ सन्नद्ध झाला. त्यात सुन्द आणि महागुप्त बसले, सुत्दच्या सूचनेवरून राजाने हसलेही आयुध धारण केले नूनृते,

बरेच दूर गेल्यावर घोडे अचानक थांबून गेले. सारथी घाबरत म्हणाला, ‘महाराज, वाघांचा एक कळप वाट अडवून अुभा आहे! ‘

सुन्द व राजाने ला पाहिले, थोड्याच अंतरावर एकूण बारा वाघ भुभे होते. जलाशय सुकून गेल्यामुळे पाण्याच्या शोधात ते तेथे आले असावेत. दोन घोडे व

तीन माणसे पाहून त्याच्यात भुत्माह संचारला होता. बरोबर हत्यार न घेतल्या- बद्दल राजाला फार बाईट वाटले. पण तो ते आणू तरी कसा शकला असता? सुन्दची तशी अटच

सुन्द रथातून भुतरला आणि मन्त्रोच्वार करत ब्राधांजवळ पोचला. काय घडत आहे, हे महीगुभत शोळे फाडून पहात होता. एक एक करून एकामागोमाग एक वाघ पुढे येअून सुन्दसमोर गुढगे टेकवून त्यांनी जंगलात प्रयाण केलं.

सुख परत येअून र्थात बसला आणि म्हणाला, “‘कूर पाण्यांची वर्वणुकटी एका सूरात बांधलेली असते. शब्द समूहाच्या साह्याने त्यांच्यावर ताबा मिळवणं योग्याला शक्‍य असतं.”

बोड्या वेळानं रथ शिवपुत्र न्य पोचला. तेंव्हा काही गावकरी काळजीच्या अवस्थेत गावच्या सरहद्दीवर फिरत असलेले त्यांना. दिसले. सुन्दने त्यांची चोकशी केली.

त्याच्याकडे आश्चर्याने पहात एका वृद्धानं विचारलं, “तू योगी तर नव्हेस ना?”

सुन्वने होकार भरला

म्हातारा म्हणाला, *‘आमची गानदेवी. ग्रामाधिकार्‍याच्या स्वप्नात वैभून म्हणाली. की, एक योगी तुमच्या गावात येणार आहे. शब्दयज्ञ करून तो पाभूस पाढणार आहे. ‘न॑ पुढे असंही सांगितलं की शब्दवशञानं पाजूस तर पडेलच, पण तुमच्या नावात भूकम्प होईल. त्यापासून गाव वाचवायचं असेल तर वडाच्या झाडाजवळ असलेला दगड

महा फूट भुंच भुचलायला हवा. गावकरी

त्याच प्रयत्नात आहेत, पण दगड तर एक अंगुळभरही वर यायला तयार नाही!”

आता काय करावे, अस्ता राजाला विचार पडला. पण सुन्द जवळ येथून म्हणाला, *‘महाराज, शरीरबळानं सर्व कामं होत . नसतात. जञातशक्तीचा भुषयोग केला. तर. कहाडही दळून त्याचं पोठ करता येईल. अणूतून ब्रह्मांड निर्माण करता वेतं. आपल्या ज्ञानशक्तीच्या मदतीनं मी पत्वर वर अुचलीन’” असे म्हणन त्याने काही मन्व भुच्चारले.

दुसर्‍याच क्षणी तो पत्यर आपोआप तरंगत वर येभू लागला आणि बरोबर सहा फुटावर येअून तिथेच थांबला. गावकर्‍यांच्या तोंडून हर्षश्वनो मुमटले.

यानन्तर मुन्दने शब्दयजञ केला. तो. संपता-संपताच आकाशात काळे ढग

जमायला सुरुवात झालो. ते पसरायला लॉगले अन्‌ बंड वारे वाहू लागले. पाजूस ‘घडू लागला. तो केवळ शिवपुत्र गावापुरताच नव्हे, तर राज्यभर पसरला होता. इतका खूप पाजूस पडला, की सारा मगघ देश जुल्हसित ज्ञाला.

हे सर्व पहाता पहाता काहीसा घाबरलेला राजा महागुष्त सुन्दला म्हणाला, ‘‘महानुभाव, आपण सर्वशक्तिसंपक्न आहात. अवतारी ‘पु्षाप्रमाणे आपण माझ्या राज्यात पाभूल डेबलंत अन्‌ माझ्या देशवासीयांचं दु: दूर केलंत. मो तर एक सामान्य व्यक्ति! आपणाला स्वतःला न सोडवता आलेली अडचण, मो चामर कशी सोडवू शकेन? मला आता होच चिन्ता पडली आहे!’’

अद्‌भुत शक्ति मिळवल्याचं त्याला कळलं आहे. तो माझ्या आश्रमात येअून हटून बसला आहे की, मौ त्याला योगविद्या शिकवावी, आ विद्येसंबंधी कित्येक गुप्त तालपत्रं मी आधमात लपकली आहेत, मला आणखीही अशी बरोच गुप्त रहस्यं जाणून घ्यायची आहेत. नुपसुत्दनं मला त्रास देभू नये आणि माझ्या आथमाचं रक्षण व्हावं अशी माझी इच्छा आहे. यासाठीच भी आपणाकडे आलो आहे.”

महागुप्तला हे ऐकून आश्‍चर्य वाटलं, तो म्हणाला, ‘‘आपण क्रूर श्‍वापदं ताब्यात ठेअू शकता, वजनदार पत्वर हवेत मुडवू शकता,

मैसर्गिक शक्तींना प्रेरणा देअू शकता, अन्‌ एका सामान्य माणसापासून वात्रण्यासाठी भाझी

ची माझ्या

मदत मागता? भापल्या सु्गशलि कडून अपेक्षा करता?’ यावर काही भुत्तर न देता सुत्द दोत-तीत

समुद्र किनाऱ्यावर सहल - १५

मन्नारची खाडी व त्याच्यापुटे

क्षण गप्प राहिला आणि नंतर राजाकडे पहात माहीत असूनही मोन राहिलास | गंभीर स्वरात बोलू लागला, *‘राजा, पापी मस्तक फुटून जाईल.” लोकांना शिक्षा करायचं काम राजाजच. अत्तरना, दुसर्‍यांच्या कामात हस्तक्षेप करणं मला योग्य अन्‌ बोलण्याची कला वाटत नाही.” हेशिष्ट सूतांच्या आघारे हे ऐकून राजानं एक शब्दही तोंडातून काम केलं, तर तो सन्मार्गी बनतो. पण. शब्दांकन : मीरा नायर चित्र गोपकुमार काढला नाही, अरण्यातल्या सुन्दच्या दृष्टांचा व्यवहार कोणत्याही सूत्राला धलून’ का कल्वाकुमारीच्या किनाऱ्याच्या कडेने नावेतून पुढे यो विज्ञान, योगविद्या यांचा अशा! स जाताजाता आपण मन्नारच्या खाडोत प्रवेश करतो.

आश्रमाच्या संरक्षणाची त्याने अुत्तम व्यवस्था र भर केली आणि ‘अपसुन्दते त्या हदीत पाशूल ठेव कसलाच पभाव पडत नाही. या काडीच्या प्रवेशद्ारावरच मृश्वभूसीबर तिरपेलुर हे

सटकलो शहर आहे, इयले भगतान गुअहा”यम्‌ किंवा मुग्गन्‌

वाचे मन्दिर प्रसिद्ध भाहे. मानि द्वार समुद्राकडे बुघडते, मूळचे मन्विर हार कर्षापूर्ग तरी जवळजवळ तीनशे तर्चापूर्व सध्याचे नू. मजली गोपुर असणारे मल्विर आंधले गेले. खूप दूरवरून शक्तजन खांद्यावर कावह परेजून येथे येतात, ‘कावड’ ना तमिळक्े ‘कावशी’ म्हणतात.

नये’ असे आज्ञाप्ही काढले. आपल्या विद्येच्या आधारे सुन्द मुपसून्दला

इतकी गोष्ट सांगितल्यावर वेताळ विक्रमला कदाचित शिक्षा देमू शकेल, पण त्याची बुद्धी म्हणाला, “राजा, मॅत्लसामर्श्यानं सुन्दनं नाहो बदलू शकणार! शिवाय, योग्यानं यज्ञानं पाभूस पाडला. कोणत्याही परिस्थितीत आपल्या स्वार्थासाठी

परत्थर भुचलला, शर

अमली कामं बोगशक्ती असलेली माणसंच्त करु दुगर्‍या कणाला भास देभू नये, योगगानाचा तिढबेळुरपासून थोडया अंतरावर आहे तृतृकृशे अथवा तुतिकोरीन, १९७८ मध्रे याना भारताचे गहाच्या शकतात हें मला भान्य आहे, पण मला एक वैवक्तिक विषयासाठी भुपयोग करू नये, तस करसांकाचे भोठे बंदर घोषित केने गेले, अशाप्रकारे दोन मोठी अंदरे असणारे तमिळना हे भारतातील शंका आहेच. इतकी अपूर्व शक्ती असणारा केल्यास त्याच्या योगशक्ती नाहीशा होण्याची एकमेब राज्य आहे. नावा थांबण्याचा इला किनारा मालवतिर्मित असून सर्व क्तुंमधे त्याचा भुपबोग असामान्य योगी एका सामान्य माणसापासूत शक्‍यता असते. यामुळेच सुत्वने एजाचो मदत. ‘होनू शकतो, याच्या भुत्तर ब दक्षिणेकरे बांधलेल्या समुद्रातल्या दोन मोठ्या भितीमुळे लाटांपासून बंदराचे

संरक्षणाची मागणी राजाकडे करतो, हे मागितली” | रक्षण होते. ४,०९६ मोटर लांगोचो भूतरेवशोल भिंत तर जगातली दुसर्‍या क्रमांकाची भमुद्रातली लांब विचिष नव्हे का? इतका भुत्तम योगी असूनही आता राजाचं मौन भंग करण्यात यशस्वी.

तो एका सामान्य माणसाला शिक्षा देभ शकला ज्ञालेला वेताळ त्याला शुकांडो देगून प्ेतामह | नाही, हे हास्यास्पद नव्हे का? सुन्दन॑ भायच झाला भाणि पुन्हा शादावर जाणून दाश्नवलेल्या तोन्विक शक्ति, या सर्वच्या सर्व बसला,

क्षुद्र शक्ति नव्हेत का? माज्या प्रश्‍नांची मुतर॑ आधार ! शरद राठोड ग्रांची सथना

खूप पूर्नीपासूनच मारतोय भोत्यांता मोठा भान प्रा मालेला आहे. दुसर्‍या शतकात आपल्या देशातून तोम आदि भागात मोती निर्यात होत असत, आजहो (तिकोरीन हे भोती-त्यापाराचे केल आहे. आता.

त्याची ख्याती मोठ, खते, >: 0 घाणी व

टोकाला आहे. रामेश्‍वर हे हिन्दुंच्या चार-

पवित्र धामांपैकी एक होय (बाकीची तोन

आहेत - द्वारका, बदरीनाथ व जगद्राचपुरी)

प्रत्येक निष्टाबान हिन्दु व्यक्तीची एकदा तरी.

रामेशवरदर्शनाचो इच्छा असते. या बेटाचा

रामाबणातील घटनोंभो मोटाच लंबंध् आहे.

हद मतालमार धोरामाने पेथोत भिवलिंगाचो

स्थापना केलेली आहे. कारण त्याला राबण-

अत्ाचे प्रायश्चित करायचे होते. राबण हा. जाह्यण असल्याने रामाच्या हातून बहाहल्या , घडली होती. कपा अशी आहे की श्रीरामाने हनुमानाला कैलासवरून शिवलिंग आणायचो. आश्ञा दिलो, हनुमानाने ताबवतोन जुसळी मारली, परन्तु त्याला परतावला भुशीर क्षाला व लिगस्थापनेचा मुहूर्त टळू लागला. शेवटी मोतत बनतवर्‍्या वालुकॉसिताची स्थापना करण्यात भाली. थोड्या वेळाने आलेल्या मारुतीला अगोदरच लिंगस्थापना झाल्याचे कळले बे त्याला बाटले. श्रीरामाने त्याला, ‘आपण तू आणलेले लिंगच त्यापूया’ असे महणून पहिले लिंग दूर करायला सांगितले. खूप प्रयत्ल करूनही तो ते जराही हलवू शकला नाही. तेंव्हा धोराम त्याला म्हणाला, ‘‘हरकत नाही, आता तू आणलेलं निंग थाच्या आजूनाच स्थापित कर. प्रथम नेहभी या.

लिंगाचीच पूजा केलो आई, अन्‌ नंतर क्षोतेने बनवलेल्या लिंगाची, हनुमा. शिवलिंगाला ‘काशी विश्‍वनाथ रामस्वामी लिंग म्हणतात, आजही बा

स: च्या पंधरांव्या शतकात रामताडच्या सेतुपतो बांच्या राजा मुदयनने

रामैशवर मंदिर बांधले. अले मानले जाते की रामाने स्थापित केलेल्या त्या शिवलिंगाच्या जागीच हे मंदिर बधेले आहे. बा मंदिरात १,२०० मोटर लांबीचा एक दक्षिणा मार्ग (बोळ) आहे, व त्यात १००० भाच आहेत.

न शेले आहे, भारतात इतका लांब प्रदक्षिणा मार्ग अन्य कुठेही नाही, हिन्वुशिवाय शोखही रामेशदरला पवित्र मानतात, कारण की, दहावे गुरु गोविन्दतिह एकदा. इचे आले होते.

‘तोर्थस्थात सून, शिवाय वैनिक दृष्टोनेही रामेशश९ ब्रलिद्ध आहे. रामेश्‍वर बेटाच्या आसपास असणार्‍या अबाळांच्या खडकात तर्‍हेत हेश्या समृदजीबांची वस्ती आहे. त्यांचे अध्ययन करण्यासाठी विद्यार्थी येथे येत. (न अश्ततात. ामेश्वरच्या इक्षिण-टोकावर ध्रनुष्कोडी आहे. तेषून लेका तुप बळ आहे.

हगृष्कोडोच्या अर्थ आहे - रामाचे धनुष्य, इथला तट धनुष्यासारखा वाकलेला आहे. येथे कोदंडरामाचे मदिर असून त्यात राम, सीता, लक्ष्मण, हनुमान व बिभौषण धांच्या गूर्ती आहेत. रावणाचा भाभू निभौषण ‘हा वा ठिकाणीच रामाच्या आघयाला आला असे मानले जाते.

सेलवर ओेटाजवळच समुद्रात वाळूच्या दिगाऱयांसारसौ एक ओळ आहे. त्याला ‘अँरंग्स ब्रिज’ असे म्हणतात. हिन्यु लोक यांना रामाने नंकेत जाण्यासाठी बांधलेल्या ‘सेतू’ चे अवशेष मानतात.

लांबच लांब प्रदक्षिणामार्म

अ ८. नो बि आग एकमेकांत्राह्जोडलेले जसले ‘पाहिजेत त्याचाच हे डिनारे म्हणजे चुरावा होव. ३० कि.मो. लांबोचो हो ओळ

रामेश्वरहून आपण पाक बाढोतून

क जलपट्टी (व्मरू आकाराचा मध्य) लाइन शेवटो बंगालच्या जुपसागरात प्रवेश करतो. इथे आपण कोदिकरेला पोचतो तेव्हा फ्लॅमिगो पक्षा पॅ फडफड करून जणू आपले स्वागतच करतात. मेथोल पक्षा अभवारण्यात विविद् पकारचे पक्षी पहायना मिळतात, कोडिकरेजवळची समुद्रकिनार्‍्यावरोख वेदारण्य हो वस्ती क्पच्या ‘त्वातन्यलकयाशो संबधित आहे, चकतर्ती रातगोपालाचारोनो या ठिकाणी. एपल्या मोठ-सत्यापहाचे नेतृत्व केले होते. नतर तशजो त्वतन्क भारताचे

र पहिले गव्हर्नर जमरल बनले. अदारप्यमजे शिवसन्विरही परथिद्ध आहे.

५ ह अगस्ती कधीना दर्शन देणारे शिबपार्वती

क्ेथोल शिवपार्वतींच्या मूर्ती वर-बधूच्या वेषात आहेत. भगस्तीच्या पार्थेवरूनच ते या गेषात प्रकट झाले अते मानले जाते, कैलास पर्वतावरील आपल्या विवाहसमयी त्यांनी होच नेषभूषा धारण केली होती, यामुळे नेदारश्यमला ‘दक्षिण कैलास’ असेही म्हणतात.

‘अल्द्रशिला राज्याचा राजा विकमसेन भोगी ब विलासी होता. भापल्या शारोरिक सुखाची सोब करण्यातच त्याचा जात्त वेळ जात असे, अत्लःपुरातून तो क्रचितच बाहेर पढे, प्रजाहिताबद्दल तो अुदासिन असे. शासना- संबंधीच्या कासाची त्याला मुळीच आवड नव्हती. यामुळे त्याचे मत्त्रीच राज्यकारभार पहात असत. सहाजिकच आशित नोकांबद्दल पक्षपात आणि लाचलुचपतीचे प्रकार प्रमाणाबाहेर वाढले.

वा राज्यात सिव र तागाचा वळ स्टार असे. त्याचे आपले असे कोणीच नव्हते, घरचे कोणीच नसल्यामुळे मोठ्या कष्टाने त्याने शिक्षण घेतले आणि सैन्यात भर्ती होण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षणही घेतले.

भेटाबची इच्छा त्याने दर्शवली. पण्‌ त्याला, नौकरी मिळाली नाही कारण त्यासाठी

मन्त्यांना लाच देणे आवश्यक होते. खी सिंहबलला राजा व म्त्र्यांचा फार राग आला, त्यांच्याबद्दल त्याच्या मनात घृणा अुत्पन्न झाली, आता पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न करायची त्याची इच्छा नव्हती. त्याने विचार केला, *‘जिथे प्रत्यक्ष राजा अन्‌ मन्त्री आपली कर्तव्यं विसरले आहेत, प्रजेकडे दुर्लक्ष करून त्यांचंच रक्त शोधत आहेत, दरिद्री लोकांना

  • असे म्हणूत त्यांची अवहेलना करत आहेत, आप प्रत्यक्ष शासनकर्तेचे टाळत आहेत, अशा राज्यात रहाणेच नको.’” त्याने शिकारी बनून आपला अदरनिर्वाहे करायचे ठरवले. आणि राज्याच्या सरहद्दीवरील दंडकारण्यात प्रवेश केला. अशी काही वर्षे निघून गेली, विक्रमसेन आता खूप आजारी पडला, राजवैद्यांनी परीक्षा कून दिलेल्या औषधांचा काहीच भुपयोग

रत्नाकर नावाच्या एका वृद्ध तपासून म्हटले, ‘ महाराज, र्‍या अमृतवल्ली नामक बनस्पतीच्या मुळ्याच्या पयोगाने आपण बरे होभू शकाल, पण ती वनस्पती मिळवणं फार कठीण आहे,’*

जवळच आभा असणारा राजपुज अग्रिमेन बुद्ध वैद्याला म्हणला, “ती वनस्पती कशी ओळखावी अनं तौ’ कुठे मिळू शकेल इतकं सांगितलंत तर काहीही करून मी तौ

बनस्पतीचे वर्णन करून रत्नाकरने सांगितले की, ती वनस्पती दंडकारण्याच्या पूर्व भागात मिळू शकेल.

चन्द्रशिला राज्याच्या सर्व लोकांना हे दैडकारण्य किती भर्यकर आहे हे छान माहीत

कडी

होते. एकदा युर शिकारीला गेला होता आणि तिथल्या कूर श्‍वापदांपासून व विषारी सर्पापासून स्वतःला. कसाबसा वाचवून सट्न आला. त्यावेळी त्याने जंगली माणसांकडून ऐकले होते की तेचे. सिंहबल नावाचा एक नागरी माणूस रहात असतो.

अश्रिसेनने सैनिक पाठवून सिंहबलला. बोलवून घेतले. अग्रिसेननेही तोवर अले होते की बाप भोगी, विलासी आहे, तर सवाई बेटा मोठा कूर असून त्याला आपल्या प्रजेची कसलीच पर्वा नाहीय. पुत्राचे भविष्य अनवण्यात पित्याची भूमिका महत्त्वाची असते. पण पिताच अकर्मण्य असेल तर पुत्र कसा योग्य मार्गाने चालेल? सेनने सिंहबलचे स्वागत करून

असल्याचं तू ऐकलं असशीलच! वैद्याने सांगितलंय की, अमृतवल्ली वनस्पतींच्या अुपचारानेच त्यांचा रोग नाहोसा होईल. ती. वनस्पती मिळवण्यासाठी मला तुझी मदत हवी. तू मागशील तितकं धन द्यायला तयार आहे मी’’’ नंतर त्याने वैद्याने दिलेले वर्णनही सांगितत्रे, पण आज सिंहबलची मदत हवी म्हणून तो त्याच्यशी लाडींगोडीत बोलला. एरव्ही त्याला *जंगली” म्हणून त्याने दूर जायला लावले असते.

सिंहबल अुत्तरला, “युवराज, पैशांबद्दल बोलू नका. माझ्या दृष्टीनं परोपकार हीच मोठी संपत्ती होय. मी तुम्हाला मदत नकीच करीन.” दुसर्‍याच दिवशी दोघेही अश्‍वारूड होअन

आांदोचा

जंगलात पोचले. सिंहूबल पुढे-पुढे जात राहून बाटेत्त येणारी झाडे-झडपे कापत राहिला. तेन्हा तिथल्ले साप फुसफुसत शेजारच्या दुसऱ्या झाडांवर निघून गेले.

‘चार दिव अशा प्रकारे प्रवास केल्यावर त्रे वैद्याने सांगितलेल्या पर्वतोय भागात पोचले. सिहबल आता भत्माहाने म्हणाना, “युवराज, आपण बरोबर जागी पोचलो आहोत. वैद्यानं सांगितल्याप्रमाणे अमृतवल्लीचं झुडूप एका फुटापेक्षा नुंच नसणार. घोड्यांवर बसून आपण ते शोधू शकणार नाही, आला खाली अ॒तरून ते शोधत राहूया,’’

दोघेहो घोड्यावरून भृतरले अन्‌ त्यांना आढाला बांधून टाकले. अमृतवळी शोधता शोधता त्यांना कळले की, जवळच्याच ‘पहादातल्या गुहेत रक्ततर्पण नावाचा राक्षस रहातो. ‘हा रक्ततर्पण राक्षसांपैकी अत्तम जातीचा

होता. त्याचे पूर्वज दंडकारण्याचे अधिपती

होते. हलक्या जातीच्या राक्षसांप्रसाणे जनावर मारून खाणं तो अपमान समजे. त्याने फक्त एवढीच शपथ घेतली होती की, *मरण्यापूर्वी आयुष्यात एकदाच एक माणूस मारून खाईन.’ त्याला आता एकाऐवजी चांगली दोन माणसे दिसलो. आनंदाने आरोळी ठोकून तो धावतच या दोघांकडे येजू लागला. त्याची आरोळी ऐकताच ‘सिंहनल व आग्निसेन भयाने कापू लागले. युवराज बेशुद्ध होता होता म्हणाला, *“्लहनल, आता काय मार्ग? मला तर बाटतंय की त्या वैद्यानं जाणून नुजून राक्षसाच्या तोंडी देण्यासाठी आपल्याला इथं

0)

५ अमृतवल्ली हा एक बहाणा! आता. परमेश्वरच वाचवू शकेल आपल्याला.’”

खाली पडणार्‍या अग्निसेतला पकडून सिंहबल म्हणाला, *युवराज, राज्यातल्या प्रवेकाला माहीत आहे की, आपले पिता भोगलालसी आणि आपण स्वत: कूर भ्राहात. हा राक्षस अत्यन्त कूर असल्याचं मीही ऐकलं होतं. अशा परिस्थितीत आपण काय करावं? देवाबर भरंबसा ठेवून गप्प रहायचं? नाही, म्यानातनं तलवार जुपसा आपली!’’ अन्‌ त्याने स्वतः धनुष्यावर चढण्यासाठी आत्यातून बाण काढला.

एवढ्यात राक्षस त्यांच्या अगदी जवळ पोचून दोघांना दोन्ह हातात भूचलत **अरेवा! आज माझी शपथ पूर्ण होणार! पण एक धर्मसंकट आहे. मरणापूर्वी एकच माणूस

मारून खायची शपथ घेतली होती मी! पण आता इथे तर दोघंजण आहेत. काय करावं बरं!’’ असे बोलत दोघांकडे तीक्ष्ण नजरेने लागला. तेंव्हा सिंहबल म्हणाला, राक्षसोत्तमा, धर्म-अधर्म जाणण्याची तुला समज आहे, हे पाहून मला आनन्द वाटतोब. जीवन आणि मृत्यु यांच्यामधे लटकणार्‍या न्द्रशिला राज्याच्या महाराजांच्या औषधासाठी अमृतवळी शोधायला आलोत आम्ही दोघं. हे त्या राज्याचे युवराज आहेत, ते रोपटं कुठे आहे हे सांगितलंस तर युवराज ते घेगून जाभून पित्याला वाचवतील; अन्‌ मग आरामात तू मला खा. तुझी शपथ मुळीच मोडणार नाही.’”

ताबडतोब दोघांना खाली ठेवत सिंहेबल म्हणाला, *‘ते रोप इथे जबळच आहे, जरूर देतो मी ते तुला! जन्म देणाऱ्यासाठी कोणी त्माग करणं हे या जगात अगदी सहाजिकच आहे. पण एकाद्या युवराजाने आपल्या रक्षणासाठी तुझ्यासारख्या सामान्य नागरी- काला बळी द्यावं हे बर॑ दिसतं का?’’

दुसर्‍याच क्षणी राक्षसाचे पाय धरत

अग्निसेन म्हणाला, *‘हे भल्या र; छान डोळे नुघडलेस माज्ञ माज्या प्रजेला आपल्या भोगलालसी राजाची घृणा वाटतेब, अन्‌ माझ्या कूरपणासाठी तिना माझा ढेष. वाटतोय. माझ्या चुकीबद्दल मला शासन मिळायला हवंच. अमृतवल्ली सिंहबलच्या हवाली करून मलाच खा!” हे ऐकून राक्षम लो लो हसू लागला अन्‌ म्हणाला, *‘ज्या दया, करुणा इ. सात्विक गुणांबद्दल बोलताय, ते. तर राक्षसे< स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचं पालन होणार नाही. पण तुमच्यासाठी मौ त्याग करायला तयार आहे. चला. माझ्याबरोबर *आणि तो त्यांना जरा .दूर घेभून गेला. तिथल्या झाडीतून अभृतवही रोपटी मुळासकट भुपटून त्यांच्या हाती देत तो म्हणाला, “एकच का, दोन-तीन घेजून जा, ‘पण माझी शपय माज राहूनच गेली, याचं कारण, बहुधा मो राक्षस-स्वभावाविडे काही दुष्कृत्य केलं असलं पाहिजे,” लांब सुस्कारा सोडत तो आपल्या गुहेकडे वळला, सिंहबल आणि युवराज भोठ्या आनन्दाने घोड्यांवर आरूट होजून नगराकडे निघाले.

— व्होलळा अस्वल?

कोला अस्वलांची पिले, कांगारूच्या ‘बिह्टांपमाणेच पहिले सहा महिने मातेच्या पोटाला मसलेल्या विक्षवीत वाढतात. ताना ती. यूप गमती. करतात. त्यांचा मुख्य

युकषतिप्टस्‌ची पाने. ही बुठे आढळतात

सांगू शकाल?

*** मत्स्यकन्येचा पुतळा?

हैन्स क्रिश्‍चिअन ऑँण्डरसन हे सुप्रसिद्ध बालवाइमय लेखक होते. त्यांच्या स्मृति-प्ौत्यर्थ मत्स्यकन्येचा एक कान्स्य पुतळा ‘एका बॅदराच्या प्रवेशद्वारी स्थापित केला आहे. हे बंदर कोणते?

«.* मॅडम दुत्स्वा्स्‌ वॅक्स संग्रहालय?

‘एक केत्च महिला मॅडम टुत्त्वारस्‌ यांनी १८३४ मधे एक संबहालव स्थापन केले. आजही ते सुप्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा आ्यक्तींच्या मेणाच्या पृतळ्यांसाठो प्रसिद्ध आहे. हे संगहालय कोठे आहे?

(छे क (१ चल «**सोन्याच्या दाराचा पुल

‘मोल्डन गेट ब्रिज’ सोन्याच्या हा जगातील सर्वात सुर पु्नादैकी एक गणला असून तो १३२० मौ. लांबचा आहे, तो

जातो, १९३ मधे त्याची निर्मिती ओलांडायचा म्हटने, तर तुम्हाला कुठे जावे लागेल?

प्रयत्न करून पहा ।

गंमत म्हणून हा मेळ खेळता येईल. अ - टेनिसचा बंडू मुजन्या हातातपकडा.

जाकारात अभे र्हा, इ हातातत्ा बेडू मुजव्या हातावरून हळूच पसरत:

डाच्या हातात ‘

कमाने शुजच्या हातात औय प्रकल

ज्ञा - दोन्ही हात भुलून इंग्रजी भक्कर ‘टी’ च्या

तो कोपर, दंड व खातोवरून घसरत जाजून पोचेल. कमवार तुम्हाला भमे करणे जमले, की डाव्या हातातला चेंडू भुलट

९, नतर हू हळू प्लस्टिक काढून घ्या, भाता प्नस्टर ऑफ पॅरिसचा डेडी बेअर तूमच्या हाती येईल. ६. शेकटी त्याचे डोळे, नाक व तोंडाला रंग लावा,

जुना प्लॅस्टिकचा टेडी बेअर. प्नॅस्टर औक परिस, कात्री,

दोऱ्याचा तुकडा ब रंग. ्

कलवायची रीत:

१. प्नस्टिक टेडी बेअ्चे मधोमध कापून दोन भुंभे भाग करा,

२. प्ॅस्टर ऑफ पैरीसमधे पाणी मिसळून, चॉगसे मळून त्याचा गोळा बनवा,

३, कापलेल्या बेअरच्या दोन्ही धानात तो गोळा नोट अल्न दोत्हो भाग दोऱ्याने एकमेकांबर नौट बांचा.

४. प्लॅस्टर ऑफ वैरीस घटू होईपर्यन्त ते तसेच द्या,

9 कळणार क

वर्षांच्या बतवासातत्तः इल्दलोकी गेला, त्याला परत येता वर्षे निघून गेलो. तो परत आर चार वर्ष गत्धमादन पर्वतप्रान्तात कुबेराच्या परवानगीने आणि त्याने नेमलेत्या वक्षांच्या मदतीने त्यांनो त्या दिव्य प्रदेशाचे सौस्वर्व लूप पाहून घेतले. त्यांच्या बलयासाची दहा वर्षे भशी निघून गेली अन्‌ आता शथे अकरावे वर्षही संपले, लवकरच ब्रारा वर्षेही पुर्ण होतोल अन्‌ जे. अन्ञातवासाचे वर्ड पुरे कलन कौरवांशी लढून आपला सूडाचा अग्नी शसवतील, त्या बेळाचो भीम मोठ्या आतूरतेने वाट पहात होता. एके दिवशी त्याने आपल्या मनातली हो गोष्ट अग्रज धर्मराजाला नि:संकोचपणे

सांगून टाकलो. अर्जून, नकुल, सहदेव यांतीही भोमाला दुजोरा दिला. त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत कीतेही

भौमासारखे त्या वेळेच्याच प्रतीक्षेत आहेत. श्वर्मराजाने त्यांच्या भावना ओळ आणि तो दवेवप्रान्व सोडून निघून ले. भोमाते स्मरण केल्याबरोबर चाने आपल्या भनुचरांसह पेश पांडवांना वृ्पर्वाच्या आधमात पोचवले, सेथून ते बदरिकारण्यात आले. त्या सुन्दर अरण्यात एक महिना राहून पुढे ते किरात शातल्या सुबाहुपुरला गेले, इन्द्रसेन, ‘विशोक इ. पांडवांचे सहयात्री तेथेच राहिले. घटोत्कच ब त्याच्या अनुबरांनाही पांडवांनी तेथूनच परत पाठवले व ते स्वतः पायी चालत हिमालवातल्या विशाखयूपला पोचले. या प्रान्तात शिकार करायला अनेक श्‍वापदे होती, शिकारीची आपली आवड भागवत पांडव वर्षभर तेथेच राहिले. दिवशी हातात आयुध घेथून भीम

ल-सहः त्याने द्वौफदीच्या सोपवला. धौम्यही बरोब मार्गात भोमानें मारलेल्या श्वापदांचे डोग पडले असल्याने घेणे अवघड झाले नाही.

सापाच्या विळख्यात त्याला दिसला. आता असहाय होअून तो निराश दिसत होता. भोम का ब कसा सर्पाच्या तावडीत सापडला हे धर्माला कळेना! सर्पाला संबोधित करून तो म्हणाला, *‘र्पराजा, तुला खाद्यच हवे. काय हवं तुला? तू मागशील ते आणून देत्तो, पण माज्या

भार

असेल तर

आत्याला सोडून दे. सर्प म्हणाला, ‘‘महाशय, तुमचा धाता. योगायोगानेच माझ्या तावडीत सापढ्लाये. मारली. शिकारील मग्न असताना त्याला मो त्याला आता कोणत्याही परिस्थितीत सला. सोडणार नाही. तुलाही हवं तर रहा ह्या. हेसारखे रि असून अुद्या गिळून टाकीन तुला.”’ भात अति भयंकर असे चार दात होते. चे दर्षयुक्त बोलणे ऐकून धर्मराजाने शमय होते भाणि तोंडातून विचारले, ‘‘पण आहेस तरी कोण तू? *‘मी’ तुझा पूर्वज ! माझं नाव नहु्षी र्‍या पिढीतंला आहे मौ. 1 जोजनात मी अनेक पृण्यकृत्यं केली खूप तपस्या करून इन्द्रपद मिळवलं. पण तै. र॒ गर्व , आपल्या आजाऱल्या मी. ब्राह्मणांचा अपमान केला. अगस्ती -मुनींनी सर्पे बनायचा शाप वस्मृति, अन्‌ असीम बळ मला प्रान्त झालय. की माज्या प्रश्‍नांचे

भचातक हिरव्या रंगाचा महासर्प यांचे तोंड एकाद्या

मोठमोट्या भथ्रंकर सर्पाला भोम निडरपणे जान आपल भिडला. आपल्या विळख्यात लगेटून घेतले. भीमाने मिळव

रृक्षांन अन्द्राच्या

निस्तेज होत सोडवायचा खूप अंगात

त्याच्या मर्यादा ओला

भिळेल,’’ सर्प बोलला,

“मग विचार तर, यथाशक्ती भुत्तर॑ द्यायचा प्रयत्न करीन,’’ धर्मराज म्हणाला,

ब्राह्मण कौण? त्याला काय माहीत असर्ण आवश्‍यक आहे? सापाने विचारले, “मला बरोबर वाटणारं भुत्तर देतोय मो. बाह्मण तोच, की ज्याच्यात सत्त्य, दान,

शक्ती, तपस्या, दया, करुणा आदि गुण असतील. त्याला माहीत असायला हवं ते परब्रह्मतेत्त, की ज्यात न सुख आहे अन्‌ न

*‘राजा, तू सांगितलेले सगळे गुण जर एकाच्या शूद्राच्या अंगात असती त्याला ब्राह्मण म्हणावं का? तू म्हणालास की परबद्यातत्व हे सुबदुःचाच्या पलिकडे आहे. पण जगात असं काहीच नाही, की

देई

जे सुखडुः वचारले. असतील,

ब्राह्मणात नसतील, तर त्याला ब्राह्मण म्हणू नये,

खाच्या पलिकडे आहे.’” सर्षाने

*“ज्याच्यात सत्य, दान, दया आदि गुण , तो शूद्र नव्हेच, आणि हे गुण

सदाचार हा सर्वोत्तम आहे. ज्याप्रकारे शोत व जृष्ण यांच्यामधे शुन्य नाहे, त्याच प्रकारे सुख व दु:ख यांपेक्षा भिन्न नसं जगात काहीच नाही. या दंद्रापलिकडे एकच आहे, ते. म्हणजे परब्रह्म-तत्व,’* धर्मराज भुत्तरला.

‘तू म्हणालास की सदाचार सर्वोत्तम होय. मग केवळ सदाचारामुळेच कोणी बाहाण बनत असेल, तर वर्णाथरमाची गरजच काय?’’ सपनि विचारले.

धर्मराज म्हणाला, “बोलणें, जन्मणे, मरणे, जन्माला घानणे या गोष्टी सर्व मानवांना समान रूपाने नैसर्गिक आहेत. परंतु पूर्वी जाति-संकरामुळे वर्ण-विभाजन आवश्यक झाले. वेदजात्याला मुख्य गुण हवे.

  • त्यांचा सदाचार व त्यांची व्यवहार शैली. ब्राह्मण-स्रीच्या पोटी जन्मलेला प्राणी, तोपर्यन्त शूद्र खच्या पोटो जन्मलेल्या प्राण्यासारखाच असतो, जोवर त्याच्यावर काही संस्कार घडत नाहीत. आपल्या जौवन कालात सत्य आदि सदृगूण ग्रहण केल्यावरच तो ब्राहमण बनतो. असा गुण-ग्राही शुद्रयुद्धा

ब्राह्मण बनतो. स्वत: मनुने खूप पूर्वीच हे. सांगितले आहे, यावर सर्प म्हणाला, ‘‘तुझ्या अुत्तरांनी

माझं समाघान झालं. मौ तुझ्या श्रत्याला. गिळणार नाही.’’ अन्‌ तो शापमुक्त होजून

काता त्याला पूर्वोचे नहषाचे रूप प्राप्त झाले. इतकयात स्वर्गातून विमान आले अन्‌ त्यात बसून नहुष स्वर्गात गेला.

अशाप्रकारे घर्मराजाने आपल्या शात्याला सोडवले व धौम्वासह तो आपल्या पर्णकुटीत परतला. नंतर घडलेले सर्व त्याने सर्वाना “सविस्तर सांगितले. सर्वांना भोमाच्या दुस्साहसाचे व धर्मराजाच्या ज्ञानाचे आश्‍चर्य वाय्ले,

बर्षाकाल संपेपर्यन्त पांडव डैतवनातच राहिले. नंतर ब्राह्मण व परिवारासह ते. ‘काम्यकवनात पोचले. क्रषोंनी त्यांचे स्वागत केले.

श्रीकृष्ण सत्यभ्ामेला बरोबर घेअून पांडवांच्या भेटोसाठो तेथे पोचले. सर्व ांड्वांच्या अुपस्थितीत थरीकृष्ण धर्मराजाला म्हणाले, “राजा, इतकी वर्ष अरण्य हेच तुझे ‘निवासस्थळ आहे, पण तृ अरण्यधर्माच पालन न करता, राजधर्माचिंच पालन करत राहिलास, धर्मराज, हे तुझं नाव मोठं सार्थक आहे. निश्चित काळ पूर्ण प्ाल्याबरोबर आम्ही सर्व तुला पाठिंबा देभू आणि त्या स्वार्थी, कपटी, ईर्ष्याळू कौरवांचा समूळ नाश करू. तू राजा बनणार हे निश्‍चित.” नन्तर तो द्रौपदोला म्हणाला, *‘पांचाली , दुर्योधनाच्या डोक्यावर सध्या मृत्यु विचरत आहे. तुझ्या मुांत्र सुभद्रा जुनम काळजी चेत आहे. प्रचुम्न त्यांना धनुर्विद्या शिकवत

कृष्णाला प्रणाम वरत धर्मराज म्हणला, “तूच तर आमचा मुख्य आधार आहेस. आता आमचा वनवासकाळ संपत आला

आंदोचा

समाप्त झालं, तर पुढेही तूच आम्हाला मार्गदर्शन करायचं आहेस. आता ज्नगेच आम्हो काप करावं याबदल आम्हाला आज्ञा दे.”

श्रीकृष्ण तेथे असताना मार्कण्डेयही आला. त्याचे वय खूप असूनही तो केवळ चौसच वर्षांचा वाटत होता, त्याच्या मुलावर सेज होते. तेथे भुपस्थित असणार्‍या सर्वांना विविध कथा सांगून अनुकरणीय धर्मसूतेही सांगाबीत अशी त्यांची इच्छा होती, आश्चमाच्या बाहेर या गोष्टी चालू असताना आत सत्यभामा ब द्रौपदी गप्पागोष्टी करण्यात मध्न होत्या. भामेने द्रौपदीला विचास्ले

श्र

ही कमी नाहीय. पण मला तर या गोष्टच आश्‍चर्य वाटतंय की असे बलवान पाचही पति तृश्या मुठीत कते रहातात. तश मन ते कधीच दुभवत नाहीत, तुला पसंत कुठलंच काम ते करत नाहीत. तुझा मान ठेवतात. याचं कारण काय? त्यांना आपल्या तात्यात ठेवण्यासाठी तृ काय खास व्रतं, पूजा वगैरे केल्यास काय? की मन्त्र,

जडो-बुट्टी इ. चा वापर केलास? मलाही आपल्या पतीला असंच मुठीत ठेवता वावं,

म्हणून तुझी काय खुबी असेल ती सांग ना, माझ्या पतीचा स्वभाव तुला माहीतच आहे.”

द्रौपदी म्हणालो, “सत्यभामा, भात्ता तू ज्या मन्ततत्थांचा भुह्लेल केलास, त्यांचा अुपयोग वाईट चालीच्या स्वियाच करतात,

(र

8) नाहीत, तरी मी कधी रागावत नाही.

कृष्णाच्या बायकोला नाहो. माझ्या बाबतीतला तुझा संशवही तुटिपूर्ण आहे. आपल्याला ताब्यात

ठेवण्यासाठी आपली बायको मन्व-तन्जांचा वापर करते असं कळलं, तर त्यांच्या दृष्टीनं तिची काहो किंमत राहील का? पांब्व माझ्याशी इतक्या प्रेमानं का वागतात, ते. ऐक नौट. मुळात मीच कधो कमली अनावश्यक मागणी करत नाहीं, माझी. एकादी भुचित मागणीही ते पुरी करू शकले

माझ्या पतीचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे हे मला माहीत आहे, पण याचा भरर्थ. असा नव्हे की, मी त्यांची सेवा करणं टाळावं. आपलं कर्तव्य मो कधीही चुकवत नाही, मौ स्वतः त्यांची सेवा करते, दामदासींच्या भरवशावर नाही सोडत, त्यांना आवडणारे भोजनपदार्थ पी स्वतः बनवून . वाते. ते जे काही बोलतात किंवा करतात, त्याला मी कधीच विरोध करत नाही. मी. कधी अकारण हसत नाही, आपल्या सवतीचा द्वेष करत नाही. धर्मराज इल्दप्रर्यात राज्य करत असताना हजारो बाह्मण, ब्रह्मचारी, संन्यासी इ. अतिथि. म्हणून येत-जात असत. त्यांच्या सत्काराचा भार मी संभाळत असे. इतकंच नव्हे, वर. पांडवांच्या बाकीच्या, पत्नी, हजारो दासदासी,, पशुपालक इत्यादीचं कुश पहाण्याचं काम मौ स्वत: करत असे. खजिन्याचा हिशोबही मोच पहात असे. ‘योडक्यात म्हणजे परिवाराचा संपूर्ण भार मो यामुळेच माझ्या पतीचं प्रेम

चांदोबा

आणि, विश्‍वास आहे. माझ्यावर. ‘मन्वतत्तांच्या आधारानं म त्यांना ताव्यात हेवते अशी तुझी समजूत निराधार आणि बुटिपूर्ण आहे.” द्रौपदीचे सारे बोलणे सत्यभामेने मनापासून ऐकून म्हटले, ‘लेचारून मी श्वरोखरीच फार मोठी चूक केलीय. मला आता पश्‍चात्ताप होतोय त्याचा! माझ्या चुका मला आता कळून चुकल्या आहेत, माझ्यात सेवा-भाव मुळीच नाहो, द्रेष अगदी पुरेपूर भरलेला आहे. मागण्या पुर्‍या झाल्या नाहोत, शी हा न्हा पुन्हा हसते. तू डोळे अुघडलेस रागावू नकोस माझ्यावर! मी फक्त चेष्टा केली असं ससज. महामुति मार्कण्डेय, श्रीकृष्ण व सत्यभामा पांढ्वांचा निरोप घेून आपापल्या दिशेने निघून गेले, जाणि काम्यकर्‍न सोन पांडव पुन्हा दैतवनात आले. तेथे असताना एक बाह्मण तेथूत ‘हृत्त्तिनापुरला गेला व पृतराष्ट्राला म्हणाला, ‘*महाराज, मौ द्वैतवनातून आलो आहे. तेथे पांडव अन, वारा, पाअूस यांना तोंड

देत कष्टांचे जोवन जगत आहेत. लोक- विजेते पाच पति असूनही दौपदी अनाथासारखी जगत आहे. तिचे कष्ट वर्णनातीत आहेत.’’

हे ऐकून धृतराष्ट्राला दुःख झाले. कारण आपल्याच अुपेक्षेमुळे पाडन ब द्रौपदीला तया जास सहन करावा लागलोय हे त्याला चांगले माहीत होते. तो ब्राह्मणाला म्हणाला, *‘माझ्या सगळ्या पुत्रांपेक्षा घर्मराज अुत्तम आहे. त्याच्या मनात कधी राग येत नाही, अर्जुन हाच त्याचा विधेय आहे. पण भीमाचा स्वभाव भिन्न आहे, तो महाबली असून त्याला चटकन क्रोध येतो. वरन्तू वचनबद्ध धर्मराजाविरद्ध तो कधीच काही बोलत नाही, मन मारून गप्प रहातो, माझा पूत्र दुर्योधन दृष्ट वृत्तीचा आहे, त्याची बुद्धी वक आहे. त्याच्या अन्यायांमुळेच बांडवांना इतका त्रास सहन. करावा ्ञागतोव. पुढे लो त्यांना अर्ध राज्य देअून टाकील, तर काहीही संकट येणार नाही, पण तो तसं करणार नाही हे मला माहीत आहे. पण ते त्याच्याच विनाशाला कारण होईल.’”

य ६ अचिकायाकडेत्वाने चाचा वर्न कारचे करी वनी सार या शमी सणाची माजा याने आज्या

कापत नि लागता, “हे कृष आहेत तरी फळे! «यकर शहत. नळ्या माणसांना गॉल बी “रो, हो’ गया आगतात ते.” पाप योना. तेका बेषकनी १९ शातीकत कृष हो हो’ तते,भा थो कह गुशतात.” अन तो स्म्तःच धोटा वेळो घो ही सोता, लाचे कोर! पावत ण ॥भीनदारणे ते प्र याने नसीनराता री आती रिमी. दिवाणाला बोटापूत बनोनरार ‘जॅपफणीला भतचाध्रा माली असावी, किशा त्याच्यावर कोणी करणो फेलो ५साती, तुम्ही ताबडतोब तिये बागून पहा. आणिनि्वप्या

गाने त जागुन शतय अपरतीक तोषशंवरर सात ग.

गभरल्या सपा मरणाला,

ऑॉतस्बितो ताहिली. घायसलाव पन्हा तोरे दिसो षत पा त्यार शत्र्कारनेशना,

नगूताई गोरे

“्यान्दोबा’

पुरवणी - ९९

आपल्या देशाची बृक्ष संपदा

केळ्याचे ड्याड

आं आ, फणल ब केळे हो मुल्य फळे मानली ‘आतात. त्याचप्रमाणे केळे, आंबा, बोर, मुंबर व चिंच हे पाच प्रमुख वृक्ष मानले आता. यांच्यासंबंधी एक विचित्र कथा प्रचारात आहे, एका काळी हे याच वृक्ष मानवरूपात पाच बहिणी होत्या, खूप ब्ेर्यन्त त्यांचे विवाह झाले ताहोत. देवाने एक दिक दर्शन देजून त्यांना ‘बिवाहाला तयार भाहात का?” असे विचारले. चारजणोंनी होकार दिला. सरवात धाकटीने नकार दिला, पण तिला अपत्य मत्र हवे होते, देवाने त्यांना वृक्षरूप दिले अन्‌ सांगितले की जे पृश्‍्ष सरकत पा झाडांवर चडतील ह्यांच्याशी यांचे निताह होतील. बा कथेक्रूत आपणाला कळेल, की आकी चार आदांवर चढणे शक्‍य असते, पण केळीवर (सर्वात ल्हान बहीश) मात्र कोणी चढत नाहो. केळ्याला ल॑स्कृतमधे ‘मोचा’, ‘कदली’ महणतात. हिन्दोत ‘केला’, ६ंगजील ‘बनाना’, *वटित’ किंवा ‘ऑडम्स अपल’ म्हणतात, अनेक रतीय भाषांत केळ्याला ‘कदलो’ म्हटले जाते. तमिळ ब भल्वाळोत ‘वाळे’, तेतुगूत ‘अरटि असे म्हणतात. बौ केळ्याला पतित्र मानतात, साहित्यात गुहेखलेले ‘मोचापाता’ केळ्यापासूनच जनवतात. हनुमान हिमालय आह्तातील कदलोबनात (केळ्याचो आग) रहात असेल्याचा पुराणात मुलेल आहे. (७ केळ्याचे फूल, फळ ज खोडाचा आतील मजू. आंग खाद्य पदार्थात नुपयोगात आणले जातात. १. कल्च्यो फळाचा रल हिरवा असतो. परंतु काही कळे पिकल्यानंतर हिरवी, पिवळी व लाल असतात.

आकारात लहान मोठे असे प्रकार भलतात. वेळ्यांच्या ५००० जाती आहेत असे म्हणतात. परन्तु सर्वब फळे गोड व स्वादिष्ट असतात,

केळीची पाने चांगल लांब व रन्द असतात. दक्षिण भारतात जेवण या पानांवर वाढले जाते.

किाहादि शुभकार्यात मांडव केळीच्या लुंटांनी ब पानांनी सजवण्यात येतो. याचे तोरणही बांधले जाते. हे सर्व शुभप्रद मजले जाते.

कळे पिकाथला लागून लंगर काव्यावर झाड कापून टाकले जाते. कापलेल्या खोडाच्या चारो आार्जूनी पसरलेल्या कल्दांतून नती झारे वाइतस असतात.

नो शिक्त रहाण्याची आहुतेकांचो इच्छा असते. मरण जवळ दिसत त्रसतानाही आणखी जगायचो इन्छा नैसर्गिक आहे, परन्तु अशी इच्छा एकाद्या भुज्तत कारणासाठी असेल, तर ते अधिक त्यायमंगत होय, पंडित अशी इच्छा ‘योग्य* मानतात. सश्षरषोमधील भरद्वाज मुनीची कथा पाचे सुंदर भुदाहत्ण आहे.

अरड्राज अविक्क्रींचे पुत्र, आदिकाब्य रामायणाचे रचयिता वाल्मिकी मांचे ते. शिष्य, त्यांच्याजवळ यांनी ब्ेदाध्यमन केले. पण त्यांची जञनपिपासा शमली नाही,

नी इल्द्रादि देवांचा आशिर्वाद मिळवला अन्‌ सुदीर्ष काळ जिनन्त राहिसे, संपूर्ण जनन त्यांनौ अध्ययत व जाम पातच बेचले, मृत्यु सथीप दिसल्यावर ‘भरडाजांती पुन्हा इल्द्राचे ध्यात कशन आपले आयुष्य वाढवण्याची बितन्ती केली. रता प्रकट होभून भरद्राजांना भपणाबरोबर चलायला सांगितले, थोडे अतर गेल्यावर त्यांना तीन अच भुंच् पर्बत वृरवर दिसले, इन्ाने भरडाजांना

आपली मूठ भुघडायला सांगितले व तीन मुठी माती .

त्यावर धातलो. भरद्वाज मौनच राहिले,

“दुर दिसणार्‍या त्या तीन पर्वतांच्या तुननेत तुझ्या मुठीतच्या मातीचे प्रमाण काप?” इन्हाने निवारले,

*‘कारच अल्प; तुलताच नाही होणार.’’ अरड्ाज भत्तरते. “मग तू जे वेदजञान मिळवलेस तेही असेच आहे. तू केलेलं आनार्जन मुठभरच आहे. तुला आणखी जे जाणायचंय, ते या पर्वतांसार आहे.’’ इत बोलला.

क बोलण्याने घाबरून जाभून ‘मिळवलेले जान

‘ुरेले आहे’ किंवा अहंकाराने ‘मला तर्व काही माहोत. आहे” असे तो म्हणेल, अशी इन्द्राची अपेक्षा होती. पण थोडा वेळ मौन राहिल्यानंतर अरदाज नकषतेने ‘ज्ञान इतके भुभ्रत्त असेल, तर मला वे पूर्णळ्पानं मिळवायचं आहे. आपला आशिर्वाद असेल, तर या तीन्ही पर्वतांबर विजय मिळवण्याचा भो प्रवल करोन,

भरडाजांच्या स्पिर, भकिचिल आत्मविश्‍वास आणि अुपत ध्येयाचे इत्रात्या अत्यन्त नाशवर्य वारले, आण आणली एक! नपर्ण आयण्याची दणगो देून इतर अत्तर्धात पाबला,

दर… ‘कोमनवेल्य’ चे प्राचोन जार

‘लाजमहन आबा शहरात आहे. ‘मगरवन’ बहन हे ना पडले, याचा अर्थ काव?

१९७२ मधे वाघाला ‘राषट्री पाणो’ शोत केले गेले. तयापूर्नीचा आपला.

राष्ट्र प्राणी कोणता!

‘मुकिबुर रहमान बांगला देशे ‘रष्टपिला’ मातले गेले. त्यांची कन्या ‘जेल हतीना’..

सध्या प्रधानमन्यो शु्ार्तो . शकून अधिकार पर्त करण्यासाठी त्यांशी कन्या लढत आहे.

हिचे नाव काय?

‘आदताे एचानम्ती वेवेगीला कटिक पान्ताचे भाहेत, पण कोणया जिल्ह्याचे?

हितेश, नागप्माकीवर बॉम्ब प्वार जपानने पराजय कूल केला, अन्‌ पुढ संपले,

कर एवम नागासाकीवर बॉम्ब टाकायचे ठरले तनहते. कुठे टाकापचा होता?

‘सामान्ित: स्वयंपाकपरात रिसणारा एक किडा बॉम्बचा आघात सहन करूनही जिकनत राहू शकतो.

लो बोचता किल?

आफ्रिकेत ओबेत छबशवा कुटे आहे?

ऑनिचिक प्रश १८९६ अशे सुर भाल्या, तरी भलिपिक शपयेचा पात नतर

सुरू झाला. केक?

आप्या देशात एक.

_.__ जोकव्यात आतली? एकू. मुलांना खूप थावरणार्‍या परतूचा शोध कटालो सालिंधोनीने लावला, तो शोध कोणता? ११.८) होळीस ८७१ मधे अमेरिकेत सुर झालो ए नंतर आणियाह पसरी, पा कीडेचे नात काव?

सेस (९६० पासून सुरू श्ञाली, कोणतो दोन भाहरे खारे

. पहिली ठेल्ट तेनवरी’ कोणत्या भारतोष बेळाइने निळवत्ी? हा. ही ल्याल, कयवताणण भाते पसन भिर लोण १. लि कमिशन पचत शोता के आयोजित साले? प्रवम गुा४क दोण?’

चान्व्केबा” च्या बातम्या

लॉलीपॉस्स आकाझातून

ताथबान (फार्मोसा) चौ राजघानी तायपीथ नगरात अचानक हेलिकॉंप्टरचा आवाज ऐकू आला जन्‌ अराषरातून मुत बाहेरयेजून आकाशाकडे पाहू लागलो. बोीपीपच्या आकाराचे एक लाल हेनिकॉटर फिरत असलेले त्यांना दिसले. ते साली आले तेन्हा त्यात कोशी

चालक नसल्याचे दिसते, रेियो लहरींच्या आधारे मोट कंट्रोल दरारा ते फिरवले जात होते. भुलॉना आश्चर्यात टाकणारी भाणली एक गोष्ट नन्तर घडली. ते बोडा वेळ आकाशात फिरल्यातन्तर जाताजाता बरे लातीपाप्सा ॥हतभर बालो टाकत तिघून गेले. सर्वात मोठा बानर

एद्स हा भयानक रोग काही वर्षांपूर्वीच लक्षात आल्ञा, याला औषध अस्तित्वात नाही. त्यापासून वाचण्याचा एकच मार्ग हणजेत्याना बळी पडण्यापासून स्वतःला वाचवणे व जरूर ती सावधगिरी जाळगणे, साात्य लोकांना या भयानक रोगाची माहिती करून देणे अत्यावश्यक आहे. हे सत्य सर्व देशांच्या घ्यानात आले आहे. त्यामुळे एड्स पासून आपले रक्षण कसे करावे पासषंबंघी माहितो टी>व्हो,, रेडियो व पत्रिका यांशारस्ा प्रचार माध्यमातून मोळ्या प्रमाणावर दिली जात आहे. पण. खळबळजनक विष्षप असा की, दिवसेंदिवस एडस्‌ च्याधीगस्तांची संख्या वाढतच आहे.

आ सोगाचा प्रसार रोखण्यासाठी जगभर ₹ डिसेंबर हा दिवस ‘एर्स्‌ दिवस’ मानला गेला. मुंबईत मागच्या एदसदिवसाआधीच्या दिवशी १०,००० लोकांनी एक मोठी मिरवणूक काढलो, त्यासाठी एक मोठा वानर. ककडून आणून त्यावर एइसबरलचे अर्शत लिहिले व त्याला मिरवणुकीच्या अग्रभागी मिरकते गेले. त्याबरोबरच लोकांनी एदसयहन घोषणाही दिस्या. वा वानराची लांबो माहीत आहे? -३.५ मौट्शी जवात आनपर्यन्त प्रदर्भित करण्यात आलेले हे भर्वात गोठे चानर होय! बा वानरामुळे अनेकांना एस्‌ संबंधी माहिती मिळाली वात भकाच नाहो. धन देणारा सान्ताकळॉज

बर्लिन विश्‍व विद्यालयात एका विशेष वर्गाची सोप करण्यात आलो. त्यात ज्या ज्या लोकांनो भाष घेतला, ते सर्वच त्या किशवविद्यालयाचे विद्यारयीच होले. एत सर्शसश त्यासाठी मावताकलीजसारचा वेष करून आहे होते. सफेद दाढी लावून म्हातारे बनले होतेत त्यांनी असे काकेले? मान्वाकनीजची भूमिका

कशो करावी हे त्यांना शिकायचे होते. खिसमसमधे सान्ताक्‍लांजचा (सेंट निकोलस) अजिनय करणारांना

झुरोण्च्या काही सस्था पारितोषिक देतात. अशा पकारे काहो मुत्साहो युवक क्रिसमसूमधे बोडाता. पॉकेटमनी जमवतात.

स मीरला तीन मुलगे ३ एक मुर्गी होती, सर्वात लहान सत्यवती तीन वर्षांची असतानाच भुलांचो आई कसल्याशा ‘बिषबाधेने मृत्यू पावली, त्यायेळी समोर च्याप्ाराच्या निमित्ताने बाहेर गावी गेलेला होता, काहो दिवसांनन्तर ‘

जेंव्हा हे समजले तेंव्हा मुलांना कवेत थेून सो. जोरजोराने रहू लागला. नंतर घरात नोकरचाकर असूनही तो मुलांची देखरेख स्वतः केळ लागला. व्यापारात त्याचे लक्षच नसे. त्यामुळे त्याची संपत्ती कमी होः लागली, हिऱ्यांच्या व्यापारात माणसाला फार दक्ष रहावे लागते. त्याला जाता वाटू लागले ‘की आपूण दुर्लक्ष केल्यामुळे आपला व्यापार मागास लागलाय.

पुन्हा व्यापाराकडे नोट लक्ष द्यावेसे समौरला वाटू लागले. त्यासाठी आवश्यक ती तयारीही त्याने केली. त्यावेळी गोदावरी

दुष्कर मुत्सब चालू होता, आपलो मुलगी सत्यवती हिला बरोबर घेभून तो पुष्करमधे स्नानाला गेला. तेथून पर्त घेळत घरात पाभूल ठेवल्याबरोबर समीर जोराने रहू लागला, तीन्ही मुलांनी सत्यवतीबद्रल विचारल्यावर, ती उत्सवात हरवत्त्याचे त्याने सांगितले यानन्वर काही आठवड्यांनी मुलांचौ जबाबदारी नोकरांवर सोपवून समीर जहाजातून परदेशी गेला, १ बहा वर्षे निघून गेली, तीनही मुलगे मोठे झाले. या दहा वर्षात समीर जात्तीत जास्त दहा दिवसही घरी राहू शकता ताही, राजंदिवस त्याला समुद्रावरच रहावे लागे, एकदा मुलांना भेटायला घरी आलेला समौर त्यांना जवळ बोलावून म्हणाला, “मुलांन मी हिऱ्यांच्या व्यापारात फार

अडकून गेलोय. मला जास्तीत

समुद्रातच माझा मृत्यूही होईल, तस॑ घडलं, तर्‌ तुम्ही एक काम करा, वरच्या मजल्याच्या भुत्तरेकडच्या दालनात. एक लाकडी जुनी येटो आहे, ती भुघडून पहा, पण एक लक्षात ठेवा की त्या दालनाचा दरवाजा माझ्या मृत्यूनन्तरच भुघडायचा आहे. आणखी एक गोष्ट नीट ऐका. कोणत्याही प्रकारच्य त्यागासाठी तयार रहाणं हा अुत्तम धर्म मानला जातो,” इतके सांगून त्याने त्या दालनाची किह्लौ मुलांच्या हाती दिलो. काही दिवसांनन्तर तो पुन्हा व्यापारासाठी परदेशी निघून गेला, ज्या जहाजातून तो पवास करत वादळात समुद्रात बुडाले व सर्वचे सर्व प्रवासी बुडून मेले. केवळ दोनच नावाडी काय ते वाचले. त्यांनौ

बट

जहाजाच्या लाकडांच्या साह्याने’आपल्लेजोव वाचवले होते. त्यांच्याकडून समोरच्या मृत्यूचो बातमी मुलांना समजली.

मुलांना फार वाईट वाटले. थोरला बाकी दोघांना म्हणाला, *‘असं काही घडेल याचो. बाबांना आधीच कल्पना होती, म्हणूनच त्या अुत्तरेच्या दालनाची किल्ली त्यांनी आपल्याला दिली. त्या पेटीत काय आहे ते आता आपण जा्जून पाहूया, त्यांची इच्छा. पुरो करू.”

तिघांनीही त्या दालनात जाभून पेटी. अुपडली, ती तर अगदी रिकामो होती! त्यात धन त सोने असेल अशी त्यांची अपेक्षा होती, त एका कागदाच्या कपट्याशिवाय काहीच नव्हते. त्याबर जे लिहिले होते,

पाहून तिघेही निराश झाले. कागदावर समीरने लिहिले होते, **सिरपुरमधे माझा बालमित्र भूपती रहातो. त्याच्या कल्वेचा विवाह तुम्ही तिघांनी आपल्या कमाईलून कराना. माझी इतकीच शेवटची इच्छा आहे.

त्या रात्री तोन्ही भावांना झोप आली. नाही, थोरला मनोमन रागावून म्हणाना, “हे काय वडील झाले? एक पैसुद्धा न देता मह्न गेले. भापण कशाला कुणा दुसर्‍याच्या मुलीचं लग्न करून द्यावं अन्‌ घाकट्या भावांना अुपजोविकेचा मार्ग दाखवून द्यावा? मी काय इतका निर्बुद्ध अन्‌ कुचकामी आहे?’* असा; विचार करून तो घर सोडून कुठेतरी निघून गेला.

धाकट्या दोघांनो ओळखते की थोरला चर सोडून

म्हणाला; ‘*आता आपण दोघांनी का होईना, ‘पण नानांची इच्छा पुरी कल्या. हे घर विकून

टाकून त्या पैशातून भूपतच्या मुलीचं लग्न ‘कलून देजू. नंतर कुठे नोकरा पाहून आपल पोट भख्या,’

त्यांनी धर विकले अन्‌ ते धन घेजून ते

सिरपुरकडे निघाले. संध्याकाळपर्यन्त ते एका गावात पोचले. तिथल्या ग्रामाधिकाऱ्याच्या घरासमोर पंचायत बसली होती. दोन तरूण अन्‌ एक म्हातारी प्रमुखाचा निकाल ऐकायला अभे होते. या दोघांनी गर्दीतल्या एकाला विचारले की, *‘काय मामला आहे

तो म्हणाला, “’या म्हातारीचे हे दोथं मुलगे. शिवाय तिला एक अपवर मुलगीही आहे. बाप जिवन्त असेपर्यंत हे सर्वजण एकत्र रहात होते. पण त्याच्या मृत्युनंतर मुलांनी इस्टेट वाटून घेतली व निरनिराळे राह लागले. आई अन्‌ बहिणीची कोणीच पर्वा केली नाही. आई मुलांना म्हणाली की, *तुम्हो वडलांना वचन दिलं की, बहिणीचा विवाह करून देजू ‘पण आता नकार का देत आहात?” यावर मुलांचे म्हणणं असं की ‘लग्नाचा एवढा तर्च केला तर आम्हाला काय भुरेल? आम्ही आपापला संसार कसा चालवावा?’ ही अडचण कशी सोडवावो, याचाच पंचायत विचार करत आहे!”

‘दोघेही भानू तिथून निघून क्लानावळीत जेथून तिथेच झोपले. मधला विजार ऊ लागला, * म्हातारीची दोन्ही मुलं आपल्या बहिणीचं लग्न करून द्यायला तवार नाहीत. मग मो तरी, जिचं जन्मात तोंडही पाहिलं

चांदोबा

नाही, त्या भूपतीच्या परज्या मुलीचं लर का करून द्यावं अन्‌ आपला पैसा खर्चावा? त्यापेक्षा या पैशातून मी एकादा व्यापार सुरू करू शकेन ना? पैसा कमाभून आरामात आपलं आयुष्य घालवीन.’’ मुकाट्याने खनाची थैली घेअून मधला तेथून पळून गेला.

धाकटा सकाळी जागा झाला ते्हा त्याला दिसले की, धनही जाग्यावर नाही, अन्‌ भावाचाही पत्ता नाही! काय घडले असावे हे त्याने ओळखत्रे, आता तो करू तरी काय शकणार होता? सर्व काही भगबन्ताच्या मर्जीवर सोडून तो सिरपुरकडे निघाला.

दोन दिवस थायी चालून तो सिरपुरला पोचला व त्याने भूषतीचे घर शोधून काढले. घर म्हणजे चांगली चार मजली इमारत होती.

ती! आश्‍चर्यात बुडलेल्या त्याच्या मनात आले की, “इतकया मोठ्या पैसेवाल्याच्या मुलीचं लग्न माझ्या हातून कसं पार पडावं?’’

दरवाज्याजवळ जाजून त्याने हाक दिली, “भूपतीजी ५५!’’ जवळजवळ पक्नास वर्षांच्या एका धट्ट्या कटट्या माणसाने दार मुघडून म्हटले, मीच भूपती! काय हवं तुला?’”

*‘मी समोरचा धाकटा मुलगा. स्वत:च्या वैशांनी मी तुमच्या मुलीचं लग्न करून द्याव, अशी माझ्या बाबांची इच्छा होती. जे धन बरोबर प्रेतलं होतं, ते मधला भाअू भुचलून पळून गेला. आपण थोडा वेळ दिलाते, तर एकादी नोकरी कलून किंवा मजुरी करून धन मिळवेन अन्‌ आपल्या मुलीचा विवाह करून देईत. आपल्या पित्याची इच्छा पुरी केल्याचे समाघान मिळेत मला.’’

मोठ्या प्रेमाने त्याची पाठ थोपटून भूपती त्याला आत पेअून गेला. तो म्हणाला, “तुझा आप अन्‌ मी बालमित्र! त्याच्या मृत्यूची खबर ऐकून फार बाईट वाटलं मला, त्यानं तुम्हा तिघांच्या भविष्यासाठी फार सुन्दर योजना आखली, तो स्वत; जास्त करून परदेशात रहात असल्यानं, मुलीचं पालनपोषण

कदाचित नोट होणार नाही, अ तुझी बहोण सत्यवती हि शावर सोडलं. ती अजूनही माझ्याकडेच रहात आहे, पण त्यानं तुम्हाला मात्र असं सांगितलं, की ती पुष्कर अुत्सवात हरवली. व्यापारात मिळवलेलं लाखो रुपयांचं धनही त्यानं माझ्याकडे सुरक्षित ठेवलंव. त्यानं दृढपूर्वक मला सांगितलं की, ‘माझ्या मरणानन्तर, माझ्या तीन्ही मुलांपैकी जो तुझ्या घरी पोचेल, तोच माझ्या परीक्षेत यशस्वी समजावा. त्यालाच माझी सगळी इस्टेट दे अन्‌ सत्यवतीची क्षरी हकिकतही सांग,” आपल्या पित्याच्या परीक्षेत तूच जृतीर्ण होजून बापाप्रमाणेच योग्य शाबित झालास. ठौक, आता प्रथम आपल्या बहिणीला भेट, तो फार. टू अुत्सकतेनं वाट पहातेय तुझी!” इतके बोलून भूपतोते सत्यवतीला बोलावले.

भूपतीचे बोलणे ऐकून धाकटा फारच आश्‍चर्यात पडला. इतक्यात लक्ष्मीप्रमाणे । आभूषणांनी सजलेली आपली बहीण सत्यवती आपल्याकडे येत असलेली त्याला दिसती. | तिला पाहून त्याच्या डोळ्यातून आनन्दाधू झरू लागले.

‘भवानोनगरमधे जयवर्मा नावाचा एक मोठा व्वनवान माणूस रहात असे. त्याला तीनं मुलगे होते - जयपाल, विजय भाणि जय, रंग-कृप, विद्या-विनय अन्‌ आचार विचारात ते अगदौ एकसारखेच हो बोडक्यात म्हणजे तोन्ही भाजू सदाचारी ‘होते. एकमेकांवर त्यांच्रे फार ग्रेम होते. त्यांच्यात आपसात कसलीही गुप्तता नसे. वण फक्त एकच गुप्त गोष्ट होतो, की ‘ज्याबाबत तिघेही गप्प असत, तिघांनीही ती गोष्ट आपापल्यापुरतीच सीमित ठेवलो होती, जुळे वाच्यता करत नसत ते.

‘ती गुप्त गोष्ट म्हणजे तिघांचेही अंवानीतगरच्या राजकन्येवर प्रेम होते! ‘तिघांचाही दृढ निश्चय होता की, ‘तिच्याशौच विवाह करायचा. परन्तु तो

< त्यांनी कोणाजवळही बोलून दाखवला नाही. संध्याकाळी तिघेही राजवाड्याजवळच्याच

अुद्यानात फिरायला जात अन्‌ राजवाडूवाच्या व्हराड्यांतून फिरणार्‍या राजकन्येकडे एकटक पहात रहात. कधी कधी ती करत असलेले चीणा-बादनही कान देअून ऐकत्त असत/पण त्यांनी राजकुमारौबद्दल आपसात कधी चकार शब्दही काढला नाही.

असांच काळ जात राहिला, एके दिवशी जयवमनि त्तीनही मुलांना बोलवून जरा सावध केले, *‘मुलांनो, म्हातारा झालो मी आता. मी कमवलेल्या घनातून तुम्ही आपलं आयुष्य आरामात जगू शकाल, पश, हे काही पुरुष-लक्षण नव्हे. लग्नाचं वय झालंय तूमचे, लग्नानन्तर तिथं आपापला निराळा संसार थाटाल, मुलं होतील तुम्हाला, क्रमाक्रमानं पैसा कमी होत जाईल. तेंव्हा माझी इच्छा

अशी की, तुम्ह देशोदेशी फिरून व्यापार करून धन कमवावं. माझ्या दृष्टोतं हेच पुरुष-लक्षण आहे. नंतर लग्न करून

स्हाश्रमी व्हा.’’ घित्याच्या बोलण्याला तिघेही फार मान असत. त्यांनी घालून दिलेल्या मयदिबाहेर जाण्याचे धाडस त्यांनी आर कधीच केले नव्हते, त्याचा सल्ला मानून थोडेसे धन बरोबर घेबून तिर्धांनीही एका शुभमुहूर्तावर धर शोडले, संपूर्ण दिवस पायी चालल्यावर ते महावर नावाच्या बाजाराच्या शहरात पोचले. तेथे तिभांनोही बाजारातून मनपसल्त वस्तु खरीदल्या. त्या दिवशी

शिवरात्र होती, दुसर्‍या दिवशी सकाळी तिघे भाजू तोन दिशांना निघाले. निषण्यापूर्वी

शिवरात्रीच्याच दिवशी पुन्हा इथेच भेटायचे त्यांनी ठरवले. आठवडे अंन्‌ महिने नोटले.

पुन्हा शिवरात्र

क्क

आली. महावरच्या बाजाराला पुन्हा बहर आला. त्यावर्षी अगदी अपूर्व अशा वस्तु तेथे विक्रीस आल्या. असे पूर्वी कधीच घडले नव्हते. सर्वात घाकटा जब ठरल्याप्रमाणे बाजारात पोचला, भाजू पेण्यापूर्वी एकादी जपूवररचो उस्न्‌ सरेदी कराचे त्याने ठरवले.

अनेक वस्तु राशोंनी विकायला ठेवलेल्या होत्या, त्यातल्या एका वस्तूकडे तो फार आकर्षित झाला, ते एक निंबाचे फळ होते, पण ते साधे लिंबू नव्हते. भयंकर रोगाने ग्रासलेल्या व्यक्तीला रोगगृक्त करायची शक्ती त्यात होती! लिंबू कापून त्याचा रस रोग्याच्या तोंडात पिळला की झाले! तत्दाण रोग बरा होणार होता ! हजार अशशर्फ्या

४ देअून जयने ते लिंबू खरेदी केले. आणि

आपल्या भावांची प्रतीक्षा करू लागला. विजयही त्याच दिवशी पोचला. त्याने ब्यापारात खूप कमाई केली होतो. त्यानेही हजार अशर्फ्या खर्चून एक अपूर्व वस्तु खरीदली. तो एक गालीचा होता, तोही. सामान्य गालीचा नव्हता. त्यावर बसले की. हवे तिथे जात येत असे. सर्वात मोठा जयपालही त्या दिवशी. बजारात पोचला. त्यानेही अपार धन. मिळवले होते. त्याला कित्येक वस्तु. आवडल्या व तो त्यांची किंमत विचारत राहिला. शेवटी त्याला एका छोट्याशा दुकानात एक आरसा दिसला, दुकानदाराने त्याची किंमत हजार अशर्फ्या सांगितली. *“एका साध्या आरशाची इतकी किंमत २. यात असं काय विशेष आहे ?”’ जवपालने. विचारले,

आंदोबा

शि . . यामी

«“अहासय, हा नुसतंच सौन्दर्य दाखवणारा आरसा नव्हे. या आरशात तुम्ही स्मरण केलेली कोणतीही व्यक्ती, प्राणी ताजडतोब ‘दिखू लागेल. मग तो कोणत्या का स्थितीत असेना!” दुकानदाराने आश्रश्याचे कौतुक

जयपालला लगेच राजकुमारी निरुपमाची आठवण झाली व तिला एकवार पहायची इच्छा त्याच्या मनात आलो. त्याने

हजार अशर्फ्या देजून आरसा बेतला भन्‌ निरुपमेचे स्मरण करून त्याने आरशात पाहिले, दुसर्‍याच क्षणी त्याचे हृदय दुःखाने जड झाले!

कारण आरशात त्याला राजकुमारी मरणासन्न अवस्थेत दिसलो. वैद्याने तिला तपासून म्हटले, “राजकुमारी जगू शकणर नाहीत, त्यांचा मृत्यु निश्‍चित आहे. अगदी

जाईल!?* जयपाल स्वतः इतक्याशा अवधीत तिथे पोचू शकणार नव्हता, कारण पोचायला कमीत कमी एक दिवस तरी लागणारुचे होता.

जयपालच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. घडपडत तो पुढे जाजू लागणार, इतक्यात विजय आपल्या भावाला पाहून ओरबला,

*‘जयपाल दादा!” भावाचा आवाज ऐकून जयपाल जरासा

सावरला. ‘पहा’ असे म्हणून राजकुमारोची स्थिती त्याने विजयला दाखवली, अन्‌ दुःखाने म्हटले, *‘अशा स्थितीत भापण इतके दूर राहिलो, तिला वाचचू शकणार नाही.”

*‘तू घाबरू नकोस,” असे म्हणत त्याने आपला गालीचा जमिनीवर पसरत म्हटले, **यावर बसलो, की क्षणभरात आपल्याला पोचता येईल तिथवर,’’

जयपालला खूप अुत्साह वाटला, पसरलेल्या गालींचावर दोघे असणार, इतक्यात दोघांना हाका मारत जय तिथे पोचला, ‘‘बोलायला वेळ नाही आता. बस पटकन वा गालीचावर, निदान जिवन्त असलेली निश्पमा पहायला मिळेल,’’ विजय बोलला.

काही न बोलता जयही गालींचावर वसला अन दुसर्‍याच क्षणी ने राजकमारीच्या मृत्युशय्येजवळ पोचले,

जय आणखी जवळ गेला. लिंबू कापून त्याने तिच्या तोंडात रस पिळला.

दुसऱ्याच क्षणी आश्‍चर्यकारक जदलं घडला राजकुभारील ! ती चटकन्‌ अुठून बसली. अुपस्थित असणाऱया सर्वांच्या डोळ्यातून आनन्दाबरु झरू लागले. राजाने

ष्

तीन्ही भावांजवळ आपली हार्दिक र

प्रकट केली. त्यांचे हात पकडत तो म्हणाला,

मुलांनो, माझ्या कन्वेला जीबदान देणारे. मला स्वर्गलोकातून अवतरले्या देवांसारले आहात. माझ्या कन्येचा विवाह

तुम्ही

होईपर्यन्त तिघेही माझ्याचकडे राहन माझा पाहुणचार ग्रहण करा,’’ तिघांनी त्याला. मान्यता दिली.

आता एक गंभीर संमस्या भुपस्थित झालौ, “आपल्या कन्येला वाचवणाराभी तिचा विवाह करून देणाची’ राजाने घोषणा केलेली होती. त्यानुसार तिघा भावांपैकी एकाशी तिचा विवाह करावला हवा. होता, राजाचीही याला तयारी होतीच. त्याने

म्त्र्यावर निवड करायची जबाबदारी

सोपवली. तिघांचे बोलणे ऐकल्यावर, कोणाशी विवाह करावा याचा निर्णय मल्य्यालाही करता येईना. तो विचार करू लागला, *तिघांपैकी खर॑ कोणी वाचवलं राजकृमारोला ? जयपालने आरखा पाहिलाच नसता, तेर तिच्या आजाराबद्दल तिघांना कळलेच नसते, विजयचा गालीचा नसता, तर वेळेवर ते इथे पोचू शकले नसते. अन्‌ वेळेत येञून सुद्धा लिंबाशिवाय ती. वाचण्याचा प्रश्‍नच नव्हता!’’ १. अडचण सोडवण्यासाठी त्याने तिघा भावांना म्हटले की, “विवाह कुणाशी करून द्यायचा याचा निर्णय तुम्हीच ध्या.’ य पणापपकयी नाण झाले नव्हते, मतात कधी फरक पडला. नव्हता, पण आता मात्र प्रत्येकजण *राजकुमारी

आंबोचा

आपलोच पत्नी व्हावी’ असा दावा करू लागला.

‘हो परिस्थिती पाहून मन्तो राजाला म्हणाला, ‘“महाराज, हो अडचण कोणी ‘तर्कविज्ञचे सोडवू शकेल. सभा बोलावली तर तेच विचार करून निर्णय देतील.’ राजाने या गोष्टोला संमती दिली.

‘योड्याच दिवसात सभा बोलावण्यात आली. बरेच दिवस वाद-विवाद होभूनही अडचणीचे भुतर कोणो शोधू शकला नाही. परिस्थिती तशोच राहिलो. शेवटी स्वतः ‘निक्पमाच हस्तक्षेप करत म्हणाली, की ही अडचण सोडवण्याची संधी तिला दिलो जावी, सर्वांना आश्‍चर्य वाटले वी, जी अडचण आपण मोठमोठे तार्किक सोडवू शकलो नाही, तो एक स्त्री काय सोडवणार ?

‘निरपमा म्हणाली, ‘*मला वाटतंय की तुम्हा लोकांची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. तिघांपैकी कोणा भावामुळे मला नीवदान मिळालं, कोण जास्त जबाबदार हे शोधायचा तुमचा प्रयत्न आहे. ‘पण एक मुख्य विषय आपण विसरलात. जबपालच्या आरशाने, विजयच्या गालीच्याने

अन्‌ जवच्या लिंबाने मला प्राणदान दिलं हे मान्य. आता प्रश्‍न असा की, या तिचांपैकी माझ्यासाठी जास्तोत जास्त त्याग कोणी केला - इकडे आपण लक्ष दिलं नाहीत ? जयपालचा आरसा त्याच्याजवळ अजून सुरक्षित आहे. त्यात अजूनही तो दुसऱ्या कोणाला पाहू शकतो. विजयचा गालीचाही त्याच्या जवळ आहे; त्यावर बसून अजूनही तो हवा तिथे जाजू शकतो, पण जयचं लिंबू मात्र अस्तित्वातच राहिलं नाही! ते खर्च झालं. त्याचा वापर करून तो आता आणखी कोणाला मृत्युपाशातून सोडवू शकणार नाही, आता आपणच निर्णय घ्या, कि तिघांपैकी माझ्याशी विवाह करायची जास्त योग्यता कोणाची ? जास्त हक्क कोणाचा ?”’ राजकन्या निश्‍ुपमेच्या बुद्धिकौशत्याची सर्वांनी वाहवा केली, तिचा विवाह जयबरोबर मोठ्या थाटामाटात साजरा आला, सर्व बाबतीत साथ देणाऱ्या आपल्या भावांचा जयने खूप आदर-सत्कार केला. जयवर्माही आपल्या सुयोग्य पुत्रांना भेटूत खूप आनन्दित झाला,

1119111170 010001 ८1५५1 १1 -010॥00/.0:1..:1131) १५१५५०६५५५

10९७ ७५ शण

0७.) म ७७७५! काढ ०१0

9 0०१७ ००७

8७७९५ 4७०७6 (७९७४५७ 9॥ ४००७७९०0५ ७ छी७ ‘घण० ७७५१ ५९ ७५७१४७ 00०0५ 06.

ककमी

शा क्शक

0001000 ीची क का 00

00

‘मो वीस भाणि

बि्ेंटन हे चालू सताब्यीच्या अलेरचे अध्यक्ष आहेत. ‘ब पुहोन शताब्दीच्या सुस्वातोचे अध्यक्ष असतोल- हेच साने वैशिष्ट होय, बिल स्तन हे ममेरिकेचे करे वे अध्यक्ष होत आणि दुसऱ्या जागतिक ‘महायुडानंतर दुसऱ्यांदा निवडून आलेले डमो्रॅटिक अध्यक्ष होत हे ही त्यांचे आणली एक वैशिष्ट्य,

अमेरिमेत देमोद्लेट अध्यक्ष पून्हा दुसर्‍यांदा निवडून ज्याची घटना साठ वर्षापूर्वी घदलौ होती. १९३२ अधे ैकलिन डिनंनो स्वेट अध्यक्ष निवडले गेले आति पुन्ह. (९३६ मधे तेच निवडून आले. इतकेच व्हे, तर पुन्हा तित्यांदा व शौध्यांदाही (१९४५) (त्यांनी हे पई संभाळले. जागतिक महायुद्धाच्या ‘लसाशीच्या काळात, नरा एप्रिल, १९४५ रोगी पाकडे असतानाच त्यांचा मृत्यू ओडवला.

नोव्हेबर २२, १९६३ रोजी त्यांची हत्त्या केली गेलो. ‘त्वानंतर लिंडन बी जॉन्सन

__ [ेपोकेट) अध्यक्ष बनते,

त्यांच्यानंतर निवडून आलेले देमोक़रट नेता होते. ‘ब्रिमी कार्टर (१९७७- तीन

१९९२ मधे बिल क्लिंटन प्रयम अध्यक्ष म्हणून

निवडले गेले. २० जाने, (९९३ रोजी त्यांनी पद ग्रहण केले. शंभर वर्षांपूर्वो, म्हणजे चालू शतकाच्या

सुर्वातौला रिपब्लिकन पक्षाचे नेता विल्यम मंकृकिन्‌

न से हे अध्यक्ष होते,

१९९६ या डिसेबरमचे ज्या निवडणुका झात्या, त्यात क्लिंटन ४७ टके मते मिळाली. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी ुमेदवार राब लेल यांना ७ टके आणि स्वतंत्र भमेदवार रीस पदर यांना ८ टक्के मते मिळाली,

जानेवारो २! ला पदहणानंतरच्या आपल्या पहिल्या भाषणात त्यांनी देशाच्या एकीवर जोर दिला. ते म्हणाले की, पुढौल चार वर्षात याच बिषवाकडे अधिक लक्ष दिल्ले जाईल, त्यांनी भशी ‘घोषणा दिली की, अमेरिका, देश एक आहे, तिची प्रजा एक आहे आणि तिचे ध्येष एकच आहे,”’ पा पायावरच अमेरिकेची पुतरंचला केली जाईल. त्यांनी असेही सागिलते की, “माझ्या सरकारी कामात कसलेही अवहंबर नसेल व ते दृढ असेल,’’ त्यांती असे बचत दिले की, अनेशिकेण्या स्वातल्य- ज्योतीचा प्रकाश सर्ब जगभर पसरेल, किलंटत यांना आशा आहे की २! व्या शतकात ‘प्रजातंज जगा’ची स्थापना होईल.

वेन्द गोपाळपुरच्षा रहिवासी होता. बुद्धिमान होला तो. ह्याचे एक वैशिष्ट्य कोणीही जर आपल्मा बाकृचातूयनि किंबा हुशारीने कोणाला फसवले तर ‘फसवणाराला गोविन्द आपल्या चतुराईने चीत करत असे, त्पा माणसाला चांगलेच नुकसान सोसावे लागे.

एकदा सुशील पाएडे नावाच्या एका पुरोहिताने शद्रघर गुप्ाच्या ‘्ररात केदार अत करवले. व्रताच्या सांगतेनन्तर गुपाने वक्षिणा म्हणून पडिला फक्त सत्या रुपया नमस्कार केला.

दक्षिणा कडोसरोला लावत सुशील पांडे म्हणाला, *‘गुप्ताशेठ, आपण कमीत कमी चार रुपये दिले असतेत, तर बरे झालं असते, मौ संतोष मानला असता त्यावर, आपण दिर् सव्वा रुपया आपणासारख्या धनवन्ताला अगदीच क्षुल्लक ना |”’

युत हसून म्हणाला, | करणं, हो आमच्या पराण्यात चालत आलेली रीत आहे. आमच्या पूर्वजांपासून दरवर्षी है. ब्रतः केलं जात आहे. आपल्याला आवडेल कीच दक्षिणा द्यावो अशो रीत आहे. यामुळेच मी तुम्हाला सव्वा श्पवा’ दिला. गैरसमज नका करून घेऊ, पण बराण्याची परंपरा मोडणंहो बरं नव्हे ना ?”’ परंपरेची सब्रत्र सांगून वुध्ता खोटे ब्रोलत असल्याचे पांडेने ओळखले. पण अशा परिस्थितीत करणार तरी काय बिचारा ? तेथून येताना आपल्या घराबाहेरच्या कटट्यावर बसलेला गोविन्द त्याला दिसला, .

गुपताने दिलेल्या कमी दक्षिणेमुळे कौ दुःखी”

होता, त्यामुळे मुद्दाम होऊन तो गोंविन्दकडे जाऊन त्याच्या जवळ असला. गोविन्वंते ने. विचारताच त्याने अस्कून आलो.

७०9२१9 रन स त ही

“’क्ेच तर सांगायला आलो मा तुझ्याकडे, ‘ग्रुष्ता तर अगदी प्रेताच्या ाळूवरचं लोणी ‘खाणाय माणूस आहे. फारच हिशोजी आहे तो, शतका कंजूष प्राणी मी आजवर पहिला

  • सव्वा रुपयाच दक्षिणा देत मला म्हणाला की, -ही आमच्या घराण्यात परंपरेनं

जाही माझी |’’ अन्‌ घडलेला सारा प्रसंग ‘पुरोहिताने गोविन्द्ला सांगून टाकला.

त्याच्या बोलण्यावर खदखदून हसत गोविन्द म्हणाला, ‘‘सग तर गुप्तांना सर्व जिनसा आपले आजे-पणजे विकत, त्याच किंमतीत विकायला हव्यात, कारण ‘परंपरागत रोतीचं पालन करणं शुभ मानतो ना तो ? पण बाकी सर्व बाबतोत परपरेच भुह्लंषन करतोय तो ! फिंमती खू वाढवून विकतो की सर्व जिनसा ? त्याच्या आज्या- ‘पणन्याच्या जमान्यात शेरभर तांदूळ सव्वा ‘छ्यवात मिळत असे. पण आता दहा रुपये ह्याचे लागतात की नाही ? मुझाचं म्हणणं असले की, तुमचे पूर्वजहो केदार -अत केल्यावर इतकीच दक्षिणा घेत असत, अन्‌ तितकीच घेण्यात तुमचं आणि त्याचंही कल्याण आहे. जेव्हां आता तुम्ही एक काम करा

‘गोविन्द्चा सल्ला ऐकून पांडेला फार आनन्द वाटला. त्या दिवशा संध्याकाळी

चालत आलेली रोत आहे; ती तोडायचा इच्छा

गुपाच्या दुकानात गेला, शेरभर तांदूळ मागून ते पिशवीत धातले भाणि गुपाच्या हातावर सन्या रुपया ठेवला. आश्चेबनि ‘गुप्ताने ब्रिबारले, *‘हे हो काय शास्त्रीबुवा ! बरोबर किंमत द्याना तांदुळाची !’ *‘गुप्ताशेठ, तुम्ही माझ्याकडून आज्या- पणज्यापासून चालत आलेलं केदारवत करवलंत अन्‌ मला त्यांच्याच काळातला पुरोहित ठरवून सल्या रुपया दक्षिणा दिलीत. तुमचे पूर्वज तेवढीच देत होते ना ? तुमचं म्हणणं असं की. तुम्हाला. तोच रौत पसंत आहे. आता मीही स्वत:ला त्याच काळचा पुरोहित मातून: तीच किंमत देऊन शेरभर तांदूळ येऊन जातोय. आपला पुरोहित धर्म मी तरी का मोडावा २. असं करणंच मला कल्याणकारक आहे’!”’ पांडे बोलला.

“हजर असणारे सर्वजण हसू लागले ! गुप्ताने शरमेने मात खाली घातली, एका आठवड्याभरातच हा अमूल्य सल्ला दे गोविन्दच असल्याचे सर्वांना कळून चुकले. ते. सारे गोविन्दन्या अकलेची आणि व्यवहारमानाची स्तुती करू लागले.

पण गोविन्द त्यांना म्हणाला, *‘आपण कधी कधी फसवले जातो, य़ा मागे नेमकी काणली चाळ भाहे यी समजून घ्याला ट्वी. कोणत्या वळणावर आपण फसतो ते समजून घेऊत नेमकी तोच चाल आपण फसवणा- राच्या अंगावर भुलटवायला हवी, नोच चाल त्याला भडकवणारा फासा ठरेल.

एकदा मंगला नावाची विधवा आपल्या चोळ गुलीना घेऊन गोपाळपुरा आली.

पतिनिधनानन्तर ती आपल्या | लागली, पण वहिनी रोज तिला योजून बोलू

लागली, ‘‘घरात आरामात बसून खाताय- ‘पिताय ! तुम्हा दरिद्री भिकार्‍यांना किती दिवस मला पोसावं लागेल कुणास ठागूक !” तिचे हे वागूबाण सहन न होऊन तिने तिथे खानावळ मरु केलो. गोपाळपुरच्या बाजारा- साठी पंचक्रोशीतली माणसं तिथे मोठ्या संख्येने येत असत. मंगलेचा स्वयंपाक रुचकर असल्याने जास्तीत जास्त गिन्हाईके तिच्याच खानावळीत जेवायला जात,

पण त्याच गावात आधोपासून किरण नावाचा एकजण खानावळ चालवत असे, मंगलेमुळे त्याचा धंदा बसला. त्याने एक दिवस दोन माणसांना पैसे चाहून तिच्या खानावळीत पाठवले,

जेबताजेवता त्यांनी बरोबर आणलेले. झुरळ भाजीत टाकले. अन्‌ ते उचलून सर्वांना दाखवत ओरडु लागले, “अरे वारे बा! कस कलियुग आलंय पहा ! नेवण विकणे हे तर पाप भाहेच, भन्‌ बर ही शुरळं !”’ नंतर ते. दोघें पानावरून उठले. तेथे जेवणाऱ्यांच्यात खळबळ माजली ! मंगलाला रागावून ते म्हणूं. लागते की, स्वयंपाक करताना नीट काळजी न घेतल्यातंच असं झालंय !

किरिण आता गप्प राहिला नाही. त्याने पुन्हा त्याच पदतीने भाड्याची माणसं नंतर दोन-तीनदा त्या खानवळीत पाठवली अन्‌ मंगला न्‌ तिच्या खानावळीची बदनामी करत राहिला. एकाद्या दिवशी जेवणात खिळा तर एकाद्या दिवशी शाकाहारी पदार्थात मांसाचा तुकडा सापडे ! या घटनांमुळे मंगलाच्या

खानावळोचे गिर्‍हाईक कमो

“या खोड्यांमागे नकीच असल्याचे’ तिने ओळखले. तिचा देष करणाराच कोणी हे करत असला पाहिजे. एक दिवस गोविन्दकडे जाऊन तिने सर्व हकिकत तपशोलवार सांगितली आणि त्याचा सल्ला मागितला.

‘गोबिल्द तिला म्हणाला, *‘भिकार्‍याचा शत्रू दुसरा भिकारोच असतो, व्यापार्‍याचा शत्रू व्यापारीच. आपल्या खानावळोचं

‘किरणनंच था लोड्या करवल्या असणार, तुम्ही एक काम करा. मोटेरामशी बोलणे करा. त्याला आपलं असं कोणो नाहोय. दाहा चौस माणसांना तो एकटा सहज लोळवू शकतो. त्याच्यात तेवढो शक्ती आणि साहसही आहे. मजुरी करून तो प्रामाणिकपणे जगत असतो. त्याच्याकडून पैसे न घेता त्याला तृम्ही जेवण देत जा, तो तुमच्या रक्षणाचा भार भुचत्ेल.’’ मंगलाते मोटेरामला निरोप पाठवाला,

त्याला म्हणाली, *‘भाझी काळजो घेणारं ‘कोणोही नाहीय, त्यामुळे सर्वांच्या दृष्टोनं मी. एक असहाय अबला आहे. मला अन्‌ माझ्या खानावळीला जदनास करायचं कारस्थान ‘कोणोतरी करतंय, पदार्थात काही ना काहो

मिसळून इथे वेणार्‍या गि हाडकांला न्ववत आहे. तू माझा आधार बन. मी तुला फुकट जेवायला तर घालोनच अन्‌ शिवाय वर काहो. वैसेही देत जाईन.

मंगला आपल्याला “भाड्याचा गुंड’ बनवू पहात आहे, या विचाराने मोटेरामला प्रथम

नुकसान होत असल्याचं पाहून बहुधा

रागच आला. ‘पण गोविन्दच्या सल्ल्यानेच खरो आपल्यावर ही जब्रानदारी टाकत आहे’ हे कळल्यावर तो शान्त झाला. एका आठवड्याच्या आतच मोटेराम मंगलाच्या परी घेळन तेथेच राहू लागला, मंगलाची थोरली. मुलगी करुणा त्याला भावराली, दिवस नात. राहिले तसे ति तीही मोटेरामवर प्रेम करू लागली.

काही दिकसांनी किरणने पुन्हा एकदा दोन माणसे मंगलाला बदनाम करण्यासाठी पाठवली. जेवताजेवता त्यांनी पदार्थातून एक लहानशी पाल काढली, अन्‌ ती लोकांना दाखवून ते काही बोलणार, इतक्यात मोटेरामते त्यांचा गळाच धरला अन्‌ तो त्यांना बदडत विचारू लागला, “बोला, या प्रकारचा बोलवता धनी कोण आहे ? कोणी

रश

याठवलं तुम्हाला इथे ? खरं बोला, नाहीतर चामडीच लोळवीन पहा तुमची !’’ ते दोघेही खूफ धाबरले अन्‌ किरणचे नाव त्यांना सांगावेच लागले,

ताबडतोब चार माणसे किरणला पकडून घेऊन गोविन्दैकडे आली. गोविन्दने काही निचारण्यापूर्वीच किरण रडतरडत सागू लागला, ‘*गोविन्द, मला समजलंय की, तूच मोटेरामला मंगलाकडे पाठवले आहेस. ही गोष्ट तर खरीच की माझा व्यापार अलिकडे घटत चाललाय, त्यामुळेच मी ‘भाल्याचे गुंड मंगलाच्या खानावळीत पाठवून तिला बदनाम करत राहिलो, भाता तुम्ही जी शिक्षा याल, तौ कबूल आहे मला.”

*‘किरण, शिक्षा द्यावला मी गावपाटील थोडाच आहे ? पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव, दुसऱ्याचं नुकसान करणाराला परमेश्वर कधीच क्षमा करत नसलो. दुसर्‍याच भलं करणाऱ्याचे स्वत:चंही भलं होतं. जे घडलं, जे पाहून गावकरी तुझी पूणा करू लागतील” तुला दुष्ट समजतील ते. तुझे इतर लहान- मोठे जे व्यापार आहेत, तेही नुकसानीत जातोल नध. शाक्वात तुला पुन्हा बरं ताव

श्‍ क “स ह प्न

हवं असेल, तर एक कास कर, | दुसर्‍या मुलीशी आपल्या मुलाचं लग्र लावून देईन’ असं तर्वांना सांग अन्‌ असं जाहीर कर की, ‘मंगलानं आपला धंदा नोट जागरूकतेनं करावा हे समजावण्यासाठी आणि भाड्याच्या गुंडांपासून स्वत:ला कसं वाचवावे हे शिकवण्यासाठीच मौ हा सगळा द्राविडी प्राणायाम केला. असं झाल्यावर मगच सर्व काही ठीकठाक होऊन जाईल. लोक तुझ्या ‘औदार्याची स्तुती करतील.’’ रणने गोविन्दचा सल्ला अंमलात आणला. भाता मगलाच्या दोन्ही मुलीचे ‘विवाहहो अगदी सहजपणे पारं पडले. मोटेरामने मंगलाच्या थोरल्या मुलीशी विवाह करून खानावळीचा भार स्वत:च्या शिरावर घेतला. विघवा मंगला आता आराम कह शकत होती.

तिरणला नवी. सून मिळाली अन्‌ स्वत:च्या बदनामीतून अगदी धौडक्यॉत वाचला, अशा प्रकारे ही गोष्ट सुखान्त ज्ञाली. गावात गोनिन्क्चीही ‘ूप’ तारीफ आली.

‘हा भुवनगिरोचा हिशोब- कारकून, दिवशी तो घराबाहेरच्या कठ्रयावर बसूत हिशोब पहात असताना त्याची बायको खलिता तिथे येऊन म्हणू लागली, *‘भापल्या मुलोच्या ओटोभरणासाठी संध्याकाळी आपल्याला ब्याह्यांच्या गावी जायला हव ना! मग तिथे बायकांच्या वाटण्यासाठी मिठाई हवी. आज सकाळीही सांगितलंय मी एकदा, लक्षात आहे ना ?’’

“लक्षात नाही कसं ? आताच अुरकृत टाकतो ते. काम.’’ असे म्हणून भूपालने ललिताला घरात पाठवले. इतक्यात गल्ठीतून जाणारा शाम त्याला दिसला. शाम एक साधा शेतकरी, त्याला बोलातून हलक्या आवाजात भूपालने काहीसे सांगितले. थोड्या वेळाने पुन्हा समोरून जाणार्‍या रामूला बोलावले अन्‌ त्यालाही असंच काहो सांगून पाठवून दिले.

काळ. - ७. :- 71127:

ललिता पुन्हा एकदा बाहेर येऊन म्हणाली, ‘आपल्या कामात गुंतून मिठाई खरीदायचं विसरुन गेलातसे वाटतंय ‘’ नाही ! तेच काम चाललंय माझं,’ भूपाल भुत्तरला.

नंतर रस्त्याने जाणान्या आणखी दोघांना बोलावून भूपालने काहीतरी सांगितले, भन्‌ पुन्हा तो आपल्या कामात गुंतला.

आतून ललिता हे सर्व पहात होती. तिला आता ₹हावेना; ब्राहेर घेऊन ती’ नवर्‍याला म्हणाली, ‘‘रस्त्याने जाणारांना बोलावून त्यांच्याशी बोलताय पण मिठाई भाणायचा मात्र काही पत्ताच नाहोय ?’’ *दिसत नाहीय तुला ? ज्या ज्या लोकांशी मौ बोललो, तें सर्वजण मिठाई आणायच्या कामालाच तर लागलेत. (’ भूपाल हसत ब्रोलला. **मी काही मूर्ख नाहीय ! मिठाई

आणायला इतक्या सगळ्यांची काय गरज ? एक माणूस पुरेसा नाही का? माझा नाही विश्वास नसत तूमच्या बोलण्यावर ! आत्ता माझ्यादेखात कुणावर तरी खोपवा बरं ते काम ( तोबर हलणार. नाही मी इथून !’” ललिता हट्टाने म्हणाली.

भूपाल हसंत म्हणाला, ‘‘मला मिठाई घ्यायची तर आहेच, पण तो गुरुदास गुप्ता विकायलाच तयार नाहीय !’*

“हा तर फारच विचित्र प्रकार झाला ! अरे, आपण त्याचं घर थोडंच मागतोय ? मिठाई विकणं ह! त्याचा घंदाच आहे ।! त्यासाठीच तर दुकान भुघडलंय न॑ त्यानं ? तयार नाही म्हणजे काय ? भ्र काय ते नौट ललिता बोलली, ऐक, काय झालं ते ! मी गुप्ता दुकानात जाऊन मिठाईच्या विचारल्या, त्यानं स्पष्टच सांगितलं की, कोणतीही मिठाई मणभर घेतली तरी शंभर रुपयांच्या आत मिळणार ताही, मिठाई अुंत्तम अन्‌ स्वादिष्टही आहे, किंमत कमी करण्यासाठी मी एक भुपाय योजला, तो अंमलात आणण्याकरता मी था लोकांना

त्याच्या दुकातात पाठवल>. १ अशी कीं, जों जो जाईल, तो स्व मिठायांची . किंमत विचारून काही बोलेल अन्‌ चालू- नही पाहील. त्यानंतर त्यातले निरनिणळे दोष काढून टोका करेल. ते म्हणतील की, मेटाईल हलक्या दर्जावे पीठ

व “मिठाई शिळी आहे?’ ते असंही म्हणतील की, ‘वापरलेलं तूप-शुद्ध तूष-नव्हे, त्याला खवट वास मारतोय’ वगैरे, अन्‌ ते. सारे मिठाई न घेताच परत फिरतील. सर्वांची टोका ऐकून ‘आपल्या मिठाईत घरच काहो. दोष आहे’ असं गुप्ताला वाटू लागेल. मग ती विकण्यासाठी तो किंमत. अर्ध्यावर आणेल. तशी ती कमी झाली, की माझी. माणसं जाऊन मिठाई खरेदी करून आणतील” भूपालने सांगून टाकले.

इतक्यात शाम वैलीभर मिठाई घेऊन आला. तो म्हणाला, ‘*तुमच्या म्हणण्या प्रमाणे गुप्नांन॑ खरंच मिठाईचा भाव निम्म्यावर आणला. आज मणभराचा भाव पन्नासच !”’

नवयान असत्या बसल्या केलेला भुद्योग

(गससयच्या मरतो बगर मगणचा राना बनला उ त्यात बीपंश स्यापत बेला. बशसगुपनतर याणा पुष

शिखुसार हा राजा बनला. एके दिवशी एक दारिडी आहाण आपली कन्या सुभद्रा हिज्यास राजधानी पाटलीपुत ‘बेचेआला. कलेला राआच्या हाती सोपकत तो म्हणाला, ‘‘ज्योतिष्यांच म्हणणे आहे की, माझी कन्या महाराभो असणार आहे. शराता आप तिच्याशी किथाह कराचा,” शजाते ‘हो’ तर म्हटले; पण दाजकाजात गृततस्वामुळे तो. ‘हीोष्टबिकशन गेला. दोन षततर योगायोगाने शमर त्यावर लगेच शूवस्लापूर्वीच तिच्याशी विधाए करायचे

तयाने कने.) “पाक

शाजाच्या आज्ञेने नगरात घोषणा दिली रोली की, ‘महाराज बिन्युसार आजच सुभदेशी विवाह करत आहेत.’ नगरातले सगळे रस्ते केळीचे खुंट, आंब्याच्या पानांची तोरणे व कुले यांनी सजवण्यात आले.

केवळ भाग्य म्हणूनच, सुभद्राचे वडीलही बैमके त्याच दिवशी मुलीला भेटायला राजघानौत आले, तिचा विवाह केव्हाच होऊन एव्हाना ती अंतःपुरात आरामात रहात

साक

असेल असे त्यांना वाटले होते, पण ‘आजच ‘तिचा विवाह होत आहे” या बातमीने त्यांना आश्‍चर्य वाटले. राजभवताजवळ पोचताच त्यांना समजले की, ही शुभवार्ता देण्यासाठी शिपाई आताच आपल्या गावाकडे निघत आहेत. त्यांना महाद्वाराशी पहाताच मोठ्या आदराने ते आत घेऊन गेले. थोड्याच वेळात दरबारी ज्योतिष्यांनी निश्‍चित केलेल्या मुहूर्तावर सुभद्रा व बिंदुसार यांचा विवाह

श्या र. ४) साजरा, झाला, आपल्या वचनाप्रमाणे सूरयारितापूर्वी महाराजांनी विवाह घडवून भाणला. सुभद्वाच्या पित्म्राने वधुवरांस आशिर्वाद सुभद्देले दोन वर्षे दासीप्रमाणे शाजभवनात व्यतीत केली होती, आता ती महाराणी अनी, तिच्या बेषभूषेत तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता खास दासींची नेमणूक झाली भाणि रहाण्यासाठी एका खास महालाचीही व्यवस्था झालो, परत्तु तरीही ती खूश नव्हती. कारण राजाच्या अन्य राण्या अजूनही, संधी मिळेल य. पशा पण पण वसत दैत. तिच्या समक्ष त्या आपसात बोलत- ‘पाहिलेत ? एका भिकार्‍्याची पोर आपल्या भास्यांचा किती डौल मिरवतेय ?

कायापालट धडला.

शड

आह्मणकन्या आता लॉजलेळञा सोडून राजवाड्यात प्रवेश करू लागल्या, तर जाम्हा राजकन्यांचा नुपवोगच काय २ असत्या बायका आमचे अधिकार बळकावचू नाग्या, तर भमचं काय होणार ? आम्ही काय एकाद्या, दरिचाशी विवाह* करून तुत व्हावं ?’’ असेच काहीतरी नोलून त्या तिला

हसत रहात.

या बोचा भब्दांनी सुभद्राचे अंत:करण विदीर्ण होई, परत्तु तौ सर्व काही सहन करी.

अत आण्या भात एसमटत राही. परल्तु तिने आपल्या पतोजवळ याबद्दल कधी चकार शब्दही काढला नाही. तिंचा स्वभावच सहनशील होता. जे भाग्यात असेल, तेच घडेल अशी तिची द्धा असे. राजाही आपल्या राजकारभारात मग्न असे. अत्त:पुरातला तपशील जाणून घेण्याइतका वेळ तरी कुठे होता त्याच्याजवळ ? अंत:पुरातल्या एका वृद्ध सेविकेचे सुभद्रा वर प्रथमपासूनच प्रेम होतें, एकान्तात तडफडणार्‍या सुभद्राला ती म्हणाली, ‘‘त्या सर्वजणी जळतात तुझ्यावर म्हणूनच अशा सतावतात त्या तुः येईल ते बडबडत रहातात. त्यांचं ऐकून कष्टी. नको होऊस ! या राजवाड्यात तुम्हा सर्वांचे अधिकार सारखेच आहेत. वबाते त्या मोठ्या असल्या म्हणुन काय झालं ? मान सर्वांचा सारखाच.”’ सुभद्राचे सान्त्वन तिचे बोलणे ऐकून सुभद्रा हसून चुप राही. परन्तु ठिच्या त्या हसण्यात विषादाची छटाच अधिक असे.

एक वर्ष जुलटले. सुभद्वेने अया

एका गुत्दर पुष्षाला जन्म दिला. आपल्या तेजस्वी पुत्राला पाहून ती म्हणे, ‘‘तुश्या आगमनानं माझं दु:ख नाहीसं झालं बाळा ! माझा शोक वुरु करणारा ‘अशोक’ आहेस तू!” अन्‌ आपल्या हातात भुचलून ती त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव करी. तिने त्याचे नाव ठेवले-अशोक !

पाशा तस्णानी खाकी गोसा मिळून पाच पुत्र होतेच, सर्वात ‘सुशेस’ मोठा होता. लहानपणापासून लोक त्याला युवराज मानत, त्यामुळे राजवाड्यातले नोकरचावरही. त्याच्याबद्दल अत्यन्त आदर बाळगत. पण यामुळे सुशेममधे अहकारभाव वाढत गेला. आपल्या इच्छेविरुद्ध वागणारांना तो अत्यन्त कडक शिक्षा देई. कोणी थोडासाही विरोध दर्शवला, तर तो त्याच्यावर तुटून पडे. त्यानं

क्र

तो मारपीट करी. तरौही सर्वजण | अत्तराधिकारो मानत असल्याने कोणी शब्द काढत नसे.

सुशेम अशोकपेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. आता दोघांनीही तारुण्यात पदार्षण केले होते. एकदा दोघेहो राजोद्यानात फिरत होते, तेंव्हा तेथून जाणार्‍या एका माळ्याने. अशोकला प्रणाम केला मात्र, लगेच संतापून त्याला खाली पाइन कोघाने लाल होत सुशेम बोलू लागला, ‘‘माझा अपमान करू घजलास्र तू ?”’ हळूहळू ुठत माळी म्हणाला, “पण आपला अपमान का करावा मी प्रभु २”

“मंग या दासी-पुत्राला नमस्कार कॉ केलास तू ?’’ मुशेम गरजला, ज्येष्ठ बन्धो | जरा आदरानं बोला. तृमची माता मला मातेसमान आहे अन्‌ माझी माताही तुम्हाला मातेसमात आहे.’’ अशोक म्हणाला.

*“श्ञी: ! गप बस रे, पुन्हा कधी असलं. बोलू नको माझ्यासमोर. तुमी माता माझी माता नव्हे; ती होभूच शकत नाही माझी. माता ! माझी माता तुला पुत्र मानेल हौ. जन्मात तरी नशक्य गोष्ट आहे !’’ असे बोलून सुशेमने अशोकचो टर अुद्वली.

*“आपण दोघे ही निन्डुसार महाराजांचे वृज्न आहोत. माझ्या मातेचा अपमान हा महाराजांचाही अपमान होतो.” अशोकने संयत आवाजात समजावायचा प्रवत्न केला. *हुं, तुझा अन्‌ तुझ्या मातेचा अपमान करायला मला गंमत वाटते. काय करू शकशील रे तू ?’’ सुशेमने दर्षभररल्या

‘आंकोबा

आवाजात विचारते.

*‘तू असल्या अुडटपणाचो माझ्याजवळ क्षमा मागशील, तेव्हा ञानन्द वाटेल बघ मला” असे म्हणत अशोकने सुशेमचा हात वकडून जोराने पिरगाळला

“सोड, सोड !’’ म्हणत सुशेस ओळ ज्लागला, अन्‌ वेदनेने कळवळू लागला. पर* अशोक त्याच्या हात सोडेना ! माळी घावत बुद्यानाबाहेर गेला व तेथून जाणार्‍या मल्याला त्याने हकिकत सांगितलो. मत्त ताबडतोब तेथे येऊन ओरडला, ‘सोडा, मोडा त्यांना !’

सुशेमचा हात सोडून देऊत अशोक मज्याकडे पाहू लागला.

“’बोरल्या बन्थूशो अशी वागणूक टीक आहे का ?” मल्याने विचारले.

भ्यानं वुठे पोरल्या भावामारखी वर्तणूक केली ? एकाच्या अिवेकी *तुसारलं बोलत

राहिला तो. आपल्या मातापित्यांचा अपमान सहन नाहो’ होणार मला ! पुन्हा कधी त्यांच्याबद्दल तो अपमानकारक बोलला, तर नुसता हातच नव्हे, त्याचा गळा पिरगाळून टाकीन मो !’’ बोलताना अशोकचे डोळे आग ओकत होते.

अशोकवडे रागाने दृष्टिक्षेप टाकून सुशेमही बेंगाने तेथून निघून गेला, ‘हा याबद्दल केंन्हातरी नकीच सूड घेईल’ असे मन्व्याला वाटले, ‘अशोकविरुद्ध नक्तीच तो काही हालचाल करोल,

अस्दगुप्तने तस्दवंश वष्ट केला, मौर्यवंशाच्या स्थापनेत त्याला मदत करणारा चाणक्य त्याचा व पूढे निन्दुसारचाही साह्ागार बनला होता, दोन्ही राजपुत्रांच्यात धुमसणार्‍या सूडाच्या अग्नीबद्दल मल्धयाने एकदा चाणक्यला सांगितले.

*‘स्लृतिपाठकांच्या समूहात सापडून सुशेम

आपला भार्ग चुकत आहे. अशोक अजून किशोरवयीने आहे. भविष्यात तो चांगला ‘निपजाण्याचीं चिन्हे तर दिसत आहेत, पण पुढे तो सन्मार्गापासून श्युत होण्याची शक्‍यताही आहेच, हे सर्वच परिस्थितीवर अवलंबून आहे,’’ चाणक्य गभोरपणे बोलला. ‘तृमचं म्हणणे तर ठौकच आहे, पण मला शंका आहे की, खुद्द महाराजच सुशेमचं समर्धन करत असतात. त्यांचा कल त्याच्याकडे आहे, माझं अंतर्मन तर सांगतंय की, हा अहंकारी सुशेम सिंहासनावर बसला, तर मौर्य-सासाज्य संकटात येईल.’’ मन्त्री म्हणाला,

चाणक्य काही वेळ गप्प विचार करत राहिला. नंतर तो म्हणाला, ‘*तर मग आपल्या ज्येष्ठ पुजाबद्धलचा राजाचा श्रम दुर

रश

करणं फारच आवश्यक आहे. आपण गप्प रहाणे बरं नव्हे.’ चाणक्याला प्रणाम करून /

निघून गेला. एके दिवशी संध्याकाळी भवनाबाहेर फिरत असलेल्या राजाला चाणक्य भेटायला गेला, राजा बिन्दुसारचे त्याला प्रणाम करून म्हटले,”आपण निरोध दिला असता, तर मीच उपस्थित झालो असतो ना. आपणासमोर.’”

*‘जापल्या पुत्रांपैकी एकाला सिंहासनावर बमण्यायोग्य घोषित करण्याच अन्‌ त्यासाठी पुढे त्याला विशेष प्रकारे तयार करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे, महाराण ! या गोष्टोची आठवण देणं, हे आपलं कर्तव्यच समजलो मो !’’ चाणक्य बोलला.

राजाने एकदम दचकून विचारले, “महणजे ? माझा ज्येष्ठ पूत्र युवराज सुशेम॑ मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर बसायच्या लायकीचा नाहीय ?”’

'’ज्येष्ट पुत्र हाच सिंहासनाचा वारस असतो, ही एक आपली रौत आहे. पण शर्वाथनि ती योग्य नव्हे, जो जास्त असेल, कर्तव्यदक्ष असेल, राज्याभिषेक व्हावा, हेच बोग्य ऱ्ड राज्याचं कल्याण सामावलेलं असतं.” चाणज्याने आपला कतार स्पष्टपणे मांडला.

चाणक्य मितभाषी आहे, तो जे. ते पूर्ण विचार केल्यावरच बोलतो. पसा पण माण राते. ध्या ज्येष्ठ पुत्राबददल त्याने आपल्याला सावध करून राज्याच्या वारसाबदरल नीट विचार कराबचा इशारा दिलेला आहे. चाणक्यच्या या.

चांदोबा

कवतामागे तक्तीच काही सबळ कारण असावे है बिन्दुसारने ओळखले.

“सजा, वा विषयात घाईगडबड नको. दाबा कोण व्हावा, कोणाला नंतर सिंहासनावर असायचं आहे, याबद्दल अजून आपला निश्‍चित निर्णय झालेला नाहीय-हे सर्व राजकुमारांना नौट समजावे. ञ्ञापण त्यांची बर्तणूक व हालचाली पारखतो आहोत, हेही त्यांना कळावे. ज्येष्ठ पूत्र असल्यामुळे आपल्यालाच राजा बनायचा हक आहे-असं सृशेसला बाटता क्रामा नये. कधी कधो

ुद्धिमत्तेची परोक्षाही आपल्याला घ्यायला हती.”’ चाणक्य म्हणाला, आपण म्हणता, तसंच घडेल, अशी परोक्षा ताबडतोब घ्यायची असेल तर त्यालाही माझी काहीच हरकत नाही,’’ राजा सांगितले,

«आ तोही विचार करून आलोघ, अुद्या ‘सूर्मोदयाबरोबर आपल्या सहाही पुभांना नगराच्या भुत्तरेकडील शिवालयात हजर ‘होण्यास सांगा. तेथे येताना त्यांनी आपल्या ‘अुत्तम वाहनाचख्त यावे, त्यापूर्वी त्यांनी काही बलवर्धक आहार घेतलेला भसावा अन्‌ मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी मूल्यवान आसनावर बसावे.’’ इतके सांगून चाणक्य

स्ेथून निघून गेला. त्याने सांगितत्याप्रमाणे राजाने आपल्या पृत्रांकडे निरोप रवाना केला.

वया सूरयॉदयापूर्वीच राजा

चाणक्य, मल्निगण, काही

असे सर्वजण शिवालयाच्या

प्रांगणात हजर आले, सूर्योदय होताच एक एक राजपुत्र तेथे येऊ लागला.

युवराज खुशेग दोन पो्यांनी सजवलेल्या रथातून आला. दुसरा राजपुत्र दागिने घातलेल्या हलीवर बसून आला. तिसरा एका मद, सदरशा घोड्यावरून भाला. चौथा व पाचवा राजकुमार पालखीतून आले. सर्वजण आल्यावर त्यांच्यापाठोपाठ कोणतेंच वाहन न घेता अशोक पायी चालत ठौक वेळेवर तेथे पोचला.

भदिराच्या भंडपात राजकुसारांनी आपापली आसने ग्रहण केजी, दोन राजपुत्र तर येताना जञापल्याबरोबर हस्तिदती सिंहासने घेऊन येऊन त्वाबर बसले, दोन राजकृमार मभू कापूस भरलेल्या गाद्यांवर असले. पाचवा राजपुत्र व्या्रचर्म पसरून त्यावर बसला. अशोक स्वत:बरोबर काहीच घेऊन आला नव्हता.

शश

अशोकला पाहिल्याबरोजर आकीचे राजकुमार: हसू लागले.

राजकुमारांना संबोधून चाणक्य म्हणाला, “तुमची ब्राहनं आणि आसनं आम्ही पाहिलीच. आता सांगा -येण्यापूर्वी सकाळी तुम्ही काबकाय खाऊन आलात ?

राजकुमारांनी जी जी पक्तान्ने बाली होती त्यांची नांवे सांगितल.

नंतर चाणक्याने अशोकला कारले, ‘*तू राजकुमार आहेस, तुझ्याजवळ कित्येक ताहने असतोल, तू त्यांचा भुपयोग का केला नाहीस ? पायोच आलास ?”’

*पितामह, आपला आदेश होता की, मी अुत्तम वाहनाचीच निवड करावी, मी ‘आपले पाय’ हेच भुत्तम वाहन समजतो, माझ्या मते माणसा जवळ यापेक्षा भुम वाहन असणे शक्‍य नाही.” अशोक भुत्तरला, आता सांग, निघण्यापूर्वी काय

“एक पेला दही,’’ अशोक बोलला, *मी तर काही बलवर्धक आहार घेऊत

येण्यास सुचवले होते. पण तू तर नुसतं दहीच

खाऊन आलास ?’’ आश्‍चर्बाति चाणक्यने

अलबर्घक आहार द्यावा हे फक्त माताच. जाणते, माझ्या मातेनं मला दिलेलं दही चुपचाप लाऊन आलो मी.’ अशोकने भुत्तर द्लिः

पुन्हा आश्‍चर्याने चाणक्यने आता. विचारते, ‘‘अन्‌ हे काय ? या कडक जमिनीवर कोणतंही आसन न घालता कॉ. बसलास तू ?

“महात्मा, आपण मूल्यवान आसनावर बसायला सांगितले होतं. ‘पण’ या पवित्रे भमोपेक्षा मूल्यवान असं दुसर कोणतं आसन चा जगात असू शकेल ? म्हणूनच तिला आपलं आसन बतवणं मला मुत्तम वाटलं,’” अशोक अत्तरला.

केले नाही, ज्या परीक्षा अुत्तीर्ण झाल्यावरच घ्येयसिद्धी होजू शकते, त्याच त्याच्या दृष्टीने खऱ्या परीक्षा होत्या, दुसरा कोणी असता तेर. आपली असमर्थता मनोमन कबूल करून आपल्या वाटेने चालू लागला भसता, पण ढॅनिश्‍चयी विक्रमने आपले अपयश ब

भुत्‌ अत्तर ।’’ मंत्री व राजकर्मचारी

भुदगारले. % बेताळाचे यश यांचा विचारही केला नाही.

हसून चाणक्य म्हणाला, ‘‘मो अभिनन्दन! ध्येय हाच त्याचा केल्द्रबिन्दू होता. तो पुन्हा करतो तुझं.’’ अन्‌ त्याने अशोकच्या पाठीवर: * एकदा त्या झाडाजवळे गेला व प्रेत खाली ब्रेमाने हात फिरवला, अुंतरवून आपल्या खांद्यावर टाकून तो

स्मशानाची वाट चालू लागला. तेव्हा प्रेतात वास करणारा वेताळ बोलूं लागला, ‘‘राजा तुझी दौक्षा आणि बत माझ्या मनात कृतूहल जागवत आहेत. तुझें हे कठोर श्रम ‘पाहूंन मला तुझ्याबद्दल सहानुभूती वाटू लागली आहे. एका देशाचा राजा असुनही एका सेवकामारखं काम तू करत आहेस. असं का

आपल्या पुत्राच्या बुद्धिमसेचे राजाला आश्‍चर्य वाटले व आनन्दही झाला, क्रमझम£

करत आहेस, हे खूप डोकं खाजवूनही मला. कळत नाहीय, स्वतःची गरज पुरी करण्यासाठी कदाचित माणलं असं असतील, पण तू तर गरजांच्या पत्निकडला आहेस! चुटकी वाजबताच तुला आवश्यक ते सर्व मिळण्यासारखं आहे. असं तर नव्हेना, कि तू काही शुद्र शक्ती प्राप्त करून आपली इ्छा पुरी करायच्या भागे लागला आहेस

पण सर तर-णुद् शक्तीच काय, पण देव शक्ती बराप् केल्यावरही त्यातून मिळणारा आनन्द हा क्षणभंगुरच असतो. माजी खात्री आहे की, या शक्ती शेवटी आपली मनःशांति नाहीशी करतात. भुदाहरणादाखल एका बिनडोक व मूर्ख राजकन्येचो गोष्ट माझ्या तोंडून ऐक. जन्मत:च ती अगदी कुरूप होतो. अनन्यसुंदर अनावची संधी तिला प्राप् झाली. पण जाणून

करत

र्क

त ता ष्ट

बुजून तिनं ठे भान्यही ठोकरून दिलं. तिची गोष्ट ऐकत आपला यकवाही घालव,’’ वेताळ ।

यशवर्मा रत्लपुरीचा राजा क्र क बुद्धीचा होता. महाराणी र लावष्यवेती होती. बऱ्याच वर्षानितर या. दंपतीला कन्यारल लाभले. हो कन्या अगदी कुल्प होती. 11 अशौं कन्या पाहून राजदंपतौला फार चाटले. तरोही त्यांनी वत्येला खूप लाडाकोडाने वाढवले. तिचे नाव ठेरं मंत्रिरी, वेव दयाळू आहे याचे प्रमाण म्हणने ही मैजिरी, रूप न दिल्ले, तरी भगवंताने तिला. मधुर भावाज बहोल केला, बाराव्या कयापर्यन्त ठी संगीतात प्रवीण झालो. तिने वोणावादनही शिकून येतले, वीणा वाजवत चो जेंन्हा गाझू लागे, तेन्हा रंक, राव सगळेच तह्लीन होजून ऐकत रहात. आपण जणू दुसर्‍याच लोकात विरत आहोत, असे त्यांना | बाटे. प पहाता पहाता मंजिरीने ताढ्ण्यात प्रवेश _ | केला, राजदः्पतीला भाता डोर. वज मोठीच समस्या बनून राहिली, 9 राजकुमार एकाद्या कुरूष राजकन्वेशी विवाहाला कसा तयार होणार? कन्येच्या ‘भविध्याबद्दल ते चिन्ताग्रस्त झाले… एका पौर्णिमेच्या यात्री मंजिरी एकटीच राजोद्यानात वौणा वाजवत गात बसली. होती. त्यावेळी तिचे मधुर स्वर जाकाशात विहार करणार्‍या वेदचन्दना नामक गंधर्व-. कन्येच्या काती पडले. मुम्छ होजून ती. अुतरनी अन्‌ राजकन्येजवळ जाजून

चांदोबा

तिचे अभिनन्दन करत म्हणात्गो. ‘किंती गोड गळा लाभलाय तला? आमच्या गर्वर्वनोकातही इतक्या मधुर स्वरात गायची देणगी कोणालाच मिळालेलो नाहो!’ अचानक गन्वर्वकन्या आपल्यासमोर मभी ठाकलेली पाहून मंजिरी वावल्न भुभी राहिल. निस्तेज होजून तिने गाणेही यांबवले. सुवर्ण प्रतिमेसारख्या शोभणार्‍या त्या ‘गंधवकन्येकडे मंजिरौ अपलक पहात राहिली, आश्चर्यात बुडालेल्या राजकन्येच्या मनातले भाव वेदचंदनाने ओळखले ‘हसतहसत आपल्या हातातली परवाळाची अंगठी काढून मंजिरीच्या बोटावर चढवत ती म्हणाखी, “राजकन्ये, ही अंगठी महिमामयी आहे. तो धारण करणारी स्गो टतराना भगदी माझ्याचसारखी लावण्याकृती दिसू लागेल हौ, पण तुला स्वतःला माज तू तुझ्यासारखीच दिसशील! आणखो एक गोष्ट कायम लक्षात ठेव. ही अंगठी बोटात असताना तू कधीही, कोणत्याही देवळात जाभू नकोस. तसं केलंस तर अंगढीचो शक्ती कायमचो नष्ट होून ज्ॉईल.’” गंजिरोला अशा प्रकारे सावघ करून बैदत्दना आकाशमार्गाने निघून गेली. आषण स्वप्नात आहोत की जाग्या, हे काही वेळ मंजिरीला कळेना, इतक्यात राजाराणी तेथे पोचले. अशोकवृक्षाखाली चमकत्या सुदर्णमूर्तीसारख्या अभ्या युवतीला पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले. प्रथम या धक्क्यातून सावरून राजा बशवमनि विचारले, ‘*पृत्री, तू कोण आहेस? आमची मंजिरी कुठाय?’” जवळ असणारी मंजिरीचो वीणा त्याने ओळखलो होतो.

आंदोचा

“हाहा!

आपले मौन तोडत मंजिरीने, ‘‘बाबा!’’ म्हणून पित्याला मिठी मारली. राजवम्पत्तीने कन्येचा आवाज तर ओळखला, पण पाबद्दल शंका भसल्याने काही न बोलता स्तैभित होनून दोघे तिच्याकडे पहातच राहिले,

मंजिराने गंधर्वकन्येच्या भेटीची वार्ता त्यांना खुलासेवार सांगितली, राणीने आपले कुतूहल न आवरून मंजिरीची अंगठी काढून

स्वतःच्या बोटात घातली. आता मंजिरी आणि बश्शवर्माला राणी गंधर्वकन्येसारख्ी दिसू लागली! टाळ्या वाजवत दोघेही हसू लागले, राजवम्पतीच्या आनन्दाला पारावार राहिला

कारण राजकन्येच्या कुरुपतेचा पश्न आपोआपच सुटलेला होता. महाराणीने अंगठी पुन्हा मंजिरीच्या हातात घातली,

दुसर्‍या दिवशी गंधर्बकन्या वेदचन्दनाच्या

शड

&प्तातल्या मंजिरीकडे पाहून तिज्या सस्या भापसात कुजबुजू लागल्या, ‘‘ही सुन्दर तरुणी महाराजांच्या नातेवाइकांपैकीच असेल, मुलगी असावी तर अशी| आमचीही राजकुमारी आहे की, पण काय भुपयोग? हिच्यात अन्‌ तिच्यात आकाशपाताळाचं अंतर आहे!”’

सख्यांच्या चेहर्‍यावरचे भाज पहाताच त्यांच्यात काय बोलणी चालली आहेत हे मंजिरीते ताडले. एक थंड श्‍वास ओढून आपल्या सल्यांना ती म्हणाली, ‘“अग मल्लिका, प्रफुल्ला! अशा निरखून काय पहाता

आहात्त? मी काय कोणी नवी आहे का तुम्हाला? इक्डे या बरं!” राजकन्येचा नवाज ओोळबून त्यांनी आपल्या चुकीबद्दल

क्षमा मागितली.

पण आता व लागन राटिली. इतराना तो जरी मुन्दर दिसत. असली, तरी स्वत:च्या डोळ्यांना तिचे तेच. जुने खरान रूप दिसे. आरशात पहावे तेव्हा. ही वास्तविकता तिला अशांत करी, आपल्या मनाला दुषणे देई तो.

अशातच तिचा वाढदिवस आला… नेहमीप्रमाणे महाराजांनी त्याही दिवशी करमणुकीच्या कार्यकमाची व्यवस्था केली. त्यात शेवरी एक जादुगार आपल्या तांड्यासह जादूचे प्रयोग करायला पुढे आला. त्याच्याबरोबर त्याचो तरूण मुलगोही होती. तिच्या गळ्यात एक ढोल लटकत होता,

जादुगाराने आंब्याची एक कोय खाल. डेवन त्यावर एक टोपली झाकली, आाणि मंत्र म्हणत तो आपली काठी त्याभोवती फिरवू लागला. मुलगी दोल पिटू लागली. योब्या बेळाने टोपली भुचललो तेन्हा त्या जागो. आंब्याचे एक रोप दिसत होते आणि त्याच्या. फांदीला लटकत होते एक डाळिंब!

दर्शक टाळ्या वाजवत, ‘अरे! ही तर नवीच जादू आहे!’ असे म्हणू लागले. जादुगार हसवत म्हणाला, *‘आंब्याच्या ज्ञाढाला डाळिंबाचं फळ आलं. आता याची चवही पहा बरं!”’ आणि त्याने डाक्तिंब फोडून त्याचे दाणे जवळच्या प्रेक्षकांना वाटले. दाणे बाताच. “वा, वा! काय आश्‍चर्य ! या डाळिंबाची चव. तर अगदी पेळ्सारखी आहे!” असे ओरडत ते. ळ्या वाजवू लागले, राजाजवळ बसत्रेली राजकुमारीही आस्तर्यचक्तित होून याळ्या ‘पिट्ट लागली. यानंतर जादूगा

जं १ कै आ र जं

झाखवले. शेवटी आपल्या मुलोकडे निर्देश करत तो राजाला म्हणाला, “महाराज, माझी एकुलती एक मुलगी आहे. लोकांना तों कुरूप वाटते. विवाहाचा एस्ताव केला तर॒ लोक तिला *कुरूप’ म्हणून पळून जातात. महाराज अन्‌ प्रेक्षक हो! आपणच पहा ना. माझी मुलगी किती सुन्दर आहे! ‘’ बोलता बोलता त्याने मन्त्र म्हणून आपली काठो तिच्या डोक्यावर टेकली.

दुसर्‍याचे क्षणी जाज्गाराती गाजत 2 ‘दिपतील अभी वस्रे ल्यावलेलो दिसू लागली. तिच्या डोक्यावर नागाच्या फणीच्या आकाराचा सुवर्णमुकुट होता. सुलगी विजेसारखी तळपत होतो. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट वेला

नम्रतेने वाकून जादुगाराने सर्वांना प्रणास केल्ला ब पून्हा एकदा काठीच्या स्पर्शाने मुलीला पूर्व्पात आणले. नंतर तो बोलु लागला,

“महाराज व प्रेक्षकांनो! मो आतापर्वन्त जे दाखवलं, त्यात सरं काहीच ताही! तो सारा जावूविद्येच्या मदतीनं उत्पन्न केलेला छम होता!”

जादृगाराची भरपूर प्रशंसा कलन राजाने त्याला सोन्याच्या हजार मोहोरा बक्षिस दिल्या. मंचावर राजाराणींसमवेत बसलेल्या राजकन्येच्या मनात मात्र एक विचित्रत्ला भावसंघर्ष मुत्पन्न झाला. प्रयोग संपल्यावर तिने एक निर्णय घेतला व आसनावरून ुतरुन ली जादृगाराजतळ आली. आपली महिमावाली अंगठी काहून त्याच्या हाती सोपबत तौ. म्हणाली, ‘‘ही. माझ्या वाढदिवसाची तुला भेट! तुझ्या जादू प्रमाणेच हिच्यात अतौकिक गंधर्यभाया तिहित आहे,’’ नंतर ती अन्त:पुरात निघून गेली.

इतकी गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, *‘राजा, गंधर्वकन्येन कुरूप

डॉजकुमारॉला द्ल्िली अंगठी म्हणजे तिला. सरोण्लरचं ‘करदालच होतं. तिच्या मदतीनं राजकन्या विवाह करून सुख्ली जोवन व्यतीत करू शकली असती, तसं न करता तिनं अंगठी जादुगाराला देजून टाकली. हा तिचा मूर्खपणाच नव्हे तर काय! तिची हो करणी पाहून असं वाटतं की, एक तर अचानक तिल्ला वेड लागलं असावं, किंवा एकाद्या नक निराशेच्या भोवऱ्यात सापडून ती गेली यामुळेच तिने अशी मूर्खपणाची वागणुक केलो. माझ्य

म वी ;

आता राहिला विवाहाचा पश्न! वा बाबतीत तिच्यात अन्‌ जादुगाराच्या मुलीत काहोच फरक नव्हता. जीवनात ती. नानकन्याही नन्हे, अन्‌. राजकल्या गंधर्व कन्याही नव्हे. एक जादूकला. तर दुसरी गंधर्वमायाच फक्त आहे, नावृप्रयोग पाहिल्यावर तिला पटले की पोट भरण्यासाठी’ जादुगार जादू दाखवः पतीला फसवण्यासाठी आपण गंधर्वमायेचा

अुपयोग करणार भाहोत, अशा प्रकारे ती मानसिक संघर्षात तडफडू लागली. मंत्र तंत्र

या शंकांचं भुत्तर माहीत असूनही गप्प ठी गावच्या सरहहीपलिकडे जंगलाच्या

रहायचं ठरवलंस, तर तुझं मस्तक फुटून र जगहाक पात, कज मातीच्या वी किनाऱ्यावर एक म्हातारी एवा झोषडीत

अत्तर देताना विक्रम म्हणाला, शाश्‍वत नव्हे, त्यामुळे. मातसिक सुख किंबा 011 अहह एझात बसे, रोज जंगलात ““गंथर्वकन्येन॑ राजकन्येला दिलेल्या आनन्द मिळणार नाही. हे तथ्य ओळखून तिने जागूत तो पळसाची पाने व झाढूच्या

गवताच्या काया आणी. पळसाच्या पत्रावळी बनवून अन्‌ काडयाचे झाड़ बतवून तै विकून ती आपला अुदर- निर्वाह चालवी. कधी कधी ती जंगलाः काटक्याही वेचून आणून विकी. तिचा मुलगा अगदीच निरद्योमी अन्‌ कुचकामी आईला तो मदत तर करत नेच; पण जुलट तिलाच सतावून तिच्याकडून वैसे घेई. भुगाजंच इकडे-तिकडे अटकत असे तो. म्हातारोने शेवटी त्याच्याकडे लक्षच देणे सोडून दिले अन्‌ तोही कंटाळून एंकदाःबरस्लोडून निघून गेला. ‘म्हातारो क्षीण होत गेली. एक कित ‘वेचचा-वेचता घेरी येजून ती

अंगठौतल्या शक्तीला काही मर्यादा > कुमारी मंजिरी हे कठोर सत्य कधोही बिसरली ताही की, आपल्या ज्या मनोहर रूपाची लोक स्तुती करत आहेत, ते आपलं स्वतःचं नाहीय; गंधर्वमन्येकहून भुधार मिळालेलं आहे. याशिवाय ती अंगठी घालून जून देवदर्शन

अंगठी जादृगाराला देअून टाकली अन्‌ आपलं ज्ञान व विशाल हृदयाचं पदर्शन केलं. असं कृत्य फक्त निर्मल अन्‌ पवित्र हृदयाची व्यक्तीच कळू शकेल.’”

अशा प्रकारे राजाचे मौन भंग झाल्यामुळे ेताळ पुन्हा प्रेतासह अदूश्य होजून झाडावर लटकू लागला,

राजः

खाली पडली. तेथून जाणाऱ्या एका तरुणाने ‘तिला पाहून, पानाचा द्रोण करून तलावातून थोडे पाणी आणले. ते तिच्या तोंवर शिंपडून त्याने म्हातारीला सावध केले.

अुढूत बसल्यावर म्हातारीने त्याला वेचारले, ‘‘कोण तू बाळा?’’

*‘अनाथ आहे मौ, माझें आपलं कोणीच नाही, कधी कोणी मला भापलं म्हणून जवळ ठेवून घेईल या आशेनं फिरत असतो मी,” नो तरुण बोलला,

म्हातारी मुठून लाकडांची मोळी मुचलून डोक्‍बाबर घेणार, इतक्यात तिला थांबवून तौ. आपल्या डोकयावर चेल तो तरूण म्हणाला, ‘‘चला आई, सी. पोचवतो तुम्हाला घरी.’* रो पोचल्यावर म्हातारी त्याला म्हणाली, “तुला कुठे बरीशी जागा मिळत

अडचण नाही होणार तुझी. मग तो दुसरीकडे कुठें मेला नाही. म्हातारौकडेच राहुन तिची सारी कामं करू लागला, त्याने म्हातारीला कधी; नाही होभू दिला म्हातारी आता कधीकधी पळसाची पाने अन्‌ गवताच्या काढ्या आणायला जाई तेवढीच. बाकी सारी कामे तो तरुणच करी, दोघेही यथाशक्ती कमाई करत असत. योडीफार बचतही होई आता. म्हातारीचा मुलगा एक दिवस अचानक येअून भुगवला! घरची आताची बरी स्थिती त्याने हेरली. पुन्हा तो पैशांसाठी म्हातारीला सत्तांवू लागला. पण म्हातारीने त्या? पैसासुद्धा द्यायला नकार दिला, म्हातारीचा हा सरूषा मुलगा आता वेळोवेळी त्या मानलेल्या मुलाला प्रास देश लागला, त्याला वाटे की, या तरुणाला धमकावून, घाबरवून घरातून हुसकून लावता आले की आई पुन्हा आपल्याला जवळ करील,

कसला त्रात

घेही घरात नसताना

लपवून ठेवलो, बरातल्या वस्त -| तिकडे पसरून टाकून स्वतःच जोरजौरानें व्य, त इतक्यात म्हातारीचा मुलगा आला, आपले धन चोरीला गेल्याचे तिने त्याला सांगितले. यावर तिला झिंव्या’ वेत. तो म्हणाला, ‘*पापो आहेस तू. मी विचारले; तर दिले नाहीस मला पैसे ! आता बर झालं, छान झालं! भोग आपल्या कर्माची कळे, तुझा चेहरा पाहणंहो पाप आहे. मी आता या घरात. क्षणभरही राहू इच्छित नाही!’’ अन्‌ तो वेगाने धून निघून गेला. प गणयवर टा तारोचा मानसेना मुलगा तेथे भाला आणि जे घडलं ते पाहून म्हणाला, ‘रडू नको आई! गेले वैसे तर गेले! त्यासाठी इतकं दु:ख कशाला? शेवटी भापण मिळवलेला पैसाच गेला ना? पुन्हा मेहनत. कून मिळवू की!”’

“अरे पैसे कुठे गेलेच नाहीत रे बोळा! वण हां, तो नालायक मात्र गेला घरातून [नन पिडा गेली एकदाची’ नापले थै सुरभतच आहेत बघ’ असे म्हणून म्हातारीने पसरे पणी कडुन वयाजा दाखवली.

कार महत्वाचे बन्दर मानले शाई. पाचव्या शतकापासून

समुद्रकिनाऱ्यावर सह - ९६ कोरेमोडेलच्या किनाऱ्या किनाऱ्याने

मार खाढो मागे. पोचतो. वाचे खरे नाव

हे नाव अमर केले ठिकाणे आहेत. बेलांगणीचे|

अक्र लेडी आफ हेर्थ नावाने प्रसिद्ध आहे. खूप! डुरवरून अनेक रोगी येथे येतात व साता गेशेधी 6 स्वास्यलाभासाठ प्रार्थना करतात. बरे झात्यानन्तर बहुतेक शेंगी बचा झालेल्या शरोराच्या त्या विशिष्ट भागाची बोन्याची प्रतिकृती अर्पण करतात. अशा सर्ब परतिषशी

अर्कपासून थोल्या भंत्रावर समुद्रतटावर मूळचे चर्च आहे. ही. डोन्ही अर्व

तीवर ायखलमधोल गोष्टी “७

अललांगणीहून काहो कि.मी, मुत्तरेकडे भाहे नागपट्टिनम,

आता जरी हे एक ज्ोटेते जंदर असले, तरो एकेकाळी ते रेसांगणीचे ‘चर्च ऑफ अवर नेही ऑफ देल

चोलराजांच्या नाविकदलाचा

आपणाला संगीताचे

असेल, तर तटापासून २४ कि.मी, पलिकडे असणार्‍या *_ लिह्वांख्टला अवश्य भेट दया. कलेटिक खंगीतजे तीन सहान

तक, मुत्तस्वामी

ब. श्वामस्वामी-हे तिचेही इथेच जन्मले होते. तिघेही समकालीन असून त्यांना ‘कॅनटिक संगोताची

कर्ताटक संगीताची त्रिमूतीं

असे म्हणतात, नो

‘शिसू्ती’ असे म्ह’ र

नागपट्टिनमुदन अुत्तरेकडे चार कि.मी. वर तागोर आहे, येथे मुसलमान संत दजरत मिथ बाबा १०० चर्षॉपूर्वीचा दर्गा आहे. त्याच्या दरशनासाठीहो दूरवरून सर्वमीय भक्त येतात, सोनेरौ घुमट भ पाच मिनाशांनी युक्त अशा या दर्ग्याच्या आवारात एक कुंड आहे. कुंडाच्या पाण्यात रोग निवारणाचो शत्ती असल्याचे सांगितले जाले. ।

नागोरमध्ये ताडाच्या पानांपासून टोपल्या, पिशव्या, ब्ये व जुडमीट करण्याचे पंखे वगैरे. कलात्मक वततू

बनबत्या जातात.

येथून पुढे अृत्तरेकडे गेल्यावर आपण कारिक्तल मेथे पोचतो. हेही एक ‘शचीन तीर्थस्थान असृत पॉडीचेरी राज्याच्या चार जिल्हांपैकी एकाचे मुख्यानव आहे,

महाव्या शतकातत येथे एक महान्‌ संत-माविका कारैकल अम्मयार घेऊन गेली, ती शिवभक्त असून अश्पुतत तिरक्‍्ताडी, इर मणिमाले व गुत्त-तिर्पाटिगळू या तिच्या प्रसिद्ध रचना होत.

कारँकल’अस्मयारचा विताह झालेला होता, पण तिच्यातल्या देवो शत्तींबद्दल भाहिती जात्यावर तिच्या पलीने तिचा त्याग केला, त्यामुळे दुःखो होऊन भर्िपटे रचत गात तो गावोगान फिल लागली.. तिची पदे आजही; मोठ्या श्देने गायिली जातात. कारिकलमधे तिले एक मन्दिरहो आहे. |

कारैकलाएत रभांती ओल्यातर भाषण लंगर टाकतो, तो तरंगबाडी किंवा ट्रॅकिनार’ येचे. हे भहर एके काळ हेत्मा्कच्वा ताब्यात होते. शन १६२ ते. १८४७ पर्यंत यंपूर्ण आशिवात इचांचे थासन फक्त शवेच होते. शहराचा मुख्य भाग त्यांनो बनब्याप्रमाे अगृत तसाच आहे, त्यात ग्रेक्षणोष आहेत. डेत्सबोर्ग घासाद ग किला, शहराचे २०७ अर्षांपुतींचे एवेशद्रार 4 येथोस’ व्हाईसरॉय जोहान्स गेहॅलिंगचे (१८२३-१८४९) घर “सेहतिग्स या’, हो सर्व तरंगबाढीच्या इतिहासाचो स्मृतिचिन्हे. आहेत. मुरोपियत. मिशनऱ्यांनी सर्वप्रथम जेथे जेणे छापबाने अधदले त्या त्यानांपैकी तरंगबाडी किंवा. ड्रॅकिबार हे एक होय.

डेन्सबोर्श धरासाद मुखार पूम्पुहार आहे, हे. एके काळी कार

समृद्ध असे बंदर होते. पाच्या भश्वेतेचे वर्णनं संघम्‌ काळच्या तमिळ भहाकाज्यात आढळते, चोल राजांच्या .

काळात येथून संमुदव्यापार: मियानंमार (शर्मा), थोलंका, मलेशिया, इंडोनेशिया ब थेट चीनपर्यंत चाले. तमिळ महाकाव्य भणिमैज्रलेसधे एक भशी गोष्ट आहे. -पृम्पृहारमधे दरवर्षी इत््रपूजा भुत्सव साजरा होई. एका वर्षी नागरिकांनी हा भुत्सव केला नाही, समुदददेवी मणिमेखले यामुळे नाराज झानो आणि सिने समुद्रात अनरदश्त चाडळ अस्श्न केले. पा वादळाने पूम्यृहार शहर व बंदराचा चास वेतला ! पुरातत्ववेत्यांनो सन १९६२ मधे कावेरीपट्टिनमजवळ ‘िलैयुरच्या आसपास केलेल्या खोदकामातून या. गोष्टीला पृष्टि मिळते वी पृम्पृहार करोखरोच समुद्ाने गिळले होते. नंतर समुद्कटावर भोधाशोच केल्यावर

तरँगबाडीच्या भुत्तरेला कावेरीच्या

पात्याच्या आत दोन ओड त्तूपांचे सवसेष सापडे, बिस्तुतः “मशिमेखले’ महाकाव्य बाड एर्माच्या जसारासाठीच निहिले गेले होते. पुम्पुहारवरूत्त आपण नटराजा ‘लिदस्वरमृमघे -पोचतो. नरज हे भगवान शिवाचेच नान. त्याचे मन्दिर शहराच्या मधोमध स्थित आहे. कथा अशो आहे की-एकदा “आपणा दोघात नृत्यात “जास्त प्रवोण कोण’ असा शिवपार्वती. यांच्यामधे वाद स्वयोव देवदेवतांसमक्ष वुत्यस्पर्धा झाली. जोरी अनदी तोडीस लोड होती “कोणी कमीजास्त नव्हतेच ! जे ‘शिव कलन दाल्वेल ते पार्वतीही तितक्याच दक्षतेने करून , आणि जे पार्वती करेल ते शिवही अगदी शिवाने एक मुद्रा करून दाखवली, एका भे राहून आपला दुसरा भाय त्यांनी र्ांपर्यन्त

व्यतत.

मंदिराच्या आयताकार गाभार्‍यात असलेलो शिवमूर्ती याच मुद्रेत भुभी आहे. तो पंचधातूची म्हणजे काशाची बतवलेतो आहे. गाभाऱ्यात तांबे आणि सोन्याचे पे अहकनेले आहेत.

आता आपला पुढला मुकाम म्हणजे पांदोचेरी. वाचे खरे ताव ह आण, श॑ केखयावित पांडिचेरी प्रास्ताचो राजधानी आहे. मोठा जुता ब रंगित | इतिहास आहे या शहराचा. __ सुंमच्या वाचनात असेलब की आपण शुजांचे गुलाम असताना बॉडीअेरोवर &ेचांची टकूनत ‘होती. बरे तर पश्‍चिमेकडोन देशांशी पांठोजेरोचा संजरंध वहिल्या शतकापासूतच आहे. बहा इथे रोमनांचे म्यापारी केन्ट होते. काही शतकांनंतर पोर्तुगीज, केंच द डचांनो इथे आपल्या ्याषारी वलारी सुल केल्या. सन’ ६८१४ मधे केंचांनो इवला कज्जा

वु तो भारत स्वतन्च झाल्यानंतरही १९५४ पर्यंत चालू राहिला.

आपल्या स्वातेन्ययुद्धाच्या काळात वेळोवेळी बर्‍याच

घांडोचेरीत आश्रय सेतला. महान्‌ तमिळ कवी सुबरहाण्य भारती यांनो

इथे राहून भनेक देशभक्तिपर कविता रचल्या जाणि स्वातनध्यासाठी कास केले. कण्णत्‌ पाट, कुइल पाट, पांचाली शपम्‌ सारल्या काव्यांनी तमिळ साहित्यात नवे युग स्थापले. त्यांनी रकलेली भावपूर्ण गीते तमिळभाषी भोठ्या प्रेमाने गातात. भारती कवि रहात असलेले ई कोविल स्ट्रोटवरचे १० नंबरचे घर आता राष्ट्रीय स्मारक बनले आहे. बा फ्रेंच तसाहतौत आश्रय घेणारे एक महान्‌ देशभक्त होते श्र अरविन्द, सन १९१० मधे ते कलकत्त्याहून पांडीचेरोला आले ब १९५०७ मधे आपल्या मृत्युपर्वत्त येथेच आध्यात्मिक शाधता व लेखन कार्य करत राहिले. लाईफ किव्हाइन, सावि, गोता, भुपनिषदे व त्ेदांची व्याख्या या त्यांच्या प्रमुख्र €चना होत. अरविन्द आश्रम हा आध्यात्मिक साधनेचे मोठे केन्ड होय. प्रौिजरविन्दांची फ्रच मिष्या व साधनेत त्यांची सष्टयोगी असणाऱ्या मीरा अल्फांसा १९२० मधे पांडोचेरीला आल्या ब आथमाचे संचालन ब साधकांना मार्गदर्शन करू लागल्या त्यांना ‘मदर’ (श्रीमा) असे म्हणत असत… १९७३ मधे त्यांचे देहावसान शाने. श्री मरविल्दांी असे म्हटले होते की, ‘‘जगात अशी एक जागा असायो, की जिला कोशो आपनी मिळकत म्हणू शकू नये त जिथे सर्ष सद्भावताशौल ध संदाकांक्षी माणसे परम स॒त्पश्‍पी एकाच अधिकाराच्या बळावर विश्‍वनागरोकाच्या ल्पात स्वातल्यपर्वक जगू शकतोल,”* त्यांच्या पा स्वताच्या पूर्तीसाठी: १९६८ मधे पांढीचेरीपासून ८ कि.मी, अंतरावर ‘ऑरोपित* चो त्यॉपनॉ क्षालो. पा तावाचा अर्थ आहे-ुषानगरी.

पोणी औ अरबिन्द

ह… डू

/५/९५४)’

ऑरिवित्वधीळ मातूमन्वि

फार प्रेम करी, त्यांना मान देई. त्याची बायको अरुणाही घरी पाहुण्यांचा मनापासून शादरसत्कार करी. त्यांचे नातेवाईकही यामुळे या दोघांची खूप स्तुती करत.

अत्थुभाव दाखवण्यातच नव्हे, तर चरण इतरांशी बोलण्यातही पट्ट होता. ‘त्याच्याशी ओलताना वैळ कसा पट्कन निघून जातो, समजून आपलीच तारीफ करतो, इतर हिच कळत ताही’ असे लोकांना वाटे. कोणाला तो मोजतच नाही’ आदि सर्व तिने

अमापती अुग्रतगरचा रहिवासी होता. लूप ओळखले. वैशेबाला असूनही आपलं गाव सोडून तो करुणाला असे वाटले की, आपला नवरा कधीच कुठे जात नसे. त्याचा असा दावाहो गाब सोडून कुठे जरा बाहेर गेला, तरच त्याचे होता की, आपल्या आईशिवाय कोणी अन्य जगाबद्दलचे ज्ञान वाढेल. चरण हा तिचा महान व्यक्ती अन्‌ अुग्रनगरपेक्षा दुसरे चांगले दूरचा नातेवाईक, नात्याने तो तिचा भागू गाव जगात असूच शकत नाही. खूप वर्षे लागत असे. आपल्या नवऱ्याबरोबर आपण त्याला कोणी मुलगी पसन्तच न पडल्याने त्याच्याकडे जावे, असे तिने ठरवले, तोच ले. त्याची भुमापतीला सुधारू शकेल अशी तिची धारणा

बिबाहानंतर महिनाभरातच कश्णा आपल्या नवर्‍याबद्दल सर्वकाही जाणून चुकली, ‘हा, त्याला काही. विषयांचं ज्ञान आहे अन्‌ तो त्याचं प्रदर्शनही पुनःपुन्हा करत असतो; नवा कोणताही विषय जाणायची

लला मोठा

त्याचे. लब्नही फार मुशीरा ज्ञाले. बायको कणा सुंदर, चटपटीत, हुार आणि . होती. एक दिवस तिने दोघांनी मिळून

शिकता सनत त .्प्ी

। जावे असे भुमापतीला सुचवले. पण त्याने नकार दिला.

*“चपलपुर या अुगनगरपेक्षा हजारपंट चांगलं अन्‌ तुन्दर गाव आहे. माझा चुलतभाभू चरण तिथे रहातो, जगाबद्ल त्याला जितकी माहिती आहे, तितकी दुसऱया कुणालाच नाही.

  • असं लोक म्हणतात. आपण तिथे गेलो थांमधे कोण मोठा हे आपोआप
  • असे म्हणून तिने त्याला डिवचले,

भुमापती’ बोमुळे काहीसा रागावला व दुसऱ्याच दिवशी करुणाबरोजर चपलपुरला जायला निला.

चरण आणि अख्णाते’या दांपत्याचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले, पाहण्यांसाठी अर्णानें खाव खौर बनवली, कहणाने ख्िरीची खूप त्तारीफ केली.

यी. पण अमापतीनें मात्र त्यातून न म्हटले, “खिरीसाठी म्हशीच्या दाट. गरज असते. त्यात अुग्रनगरमधे काजू घालावे लागतात. माझी आई सुंदर बनवते! ज्याने ती चाखली. त्याला दुसरी कोणती खीर ही खौरच वाटणार!”’ त्याच्या या बोलण्याने अशणाला. वाईट वाटले. पण चरणने विषय ब्रदलत. म्हटले, ‘‘हांढ! दाजोंची आपण. जाबं अक्षी इच्छा दिसतेय. तिये आपण गेलो की फक्त खौरच काय, पण त्यांच्या आईच्या हातचे इतर स्वादिष्ट पदार्थही मिळणार आपल्याला!”’

त्या रात्री चरणने खूप छान मजू अँवरूण गाहुण्यांमाठी तयार केले, अुमापती त्याची तारीफ त करता अुलट म्हणाला, “हुः अुन्हाळ्याच्या दिवसात असल्या बिछान्यात काय सुखाची झोप मिळणार? आमच्या कात एक कध्या पकारचा कापूस मिळतो, मुळे शरीराला गारवा मिळतो.’ असल्या बोलण्याने चरणच्या मनालाही वेदना झाल्याचे करणाने हेरले. त्याला बाजूला बोलावून तो म्हणाली, *‘तू तर. इतरांच्या चुकांचीही स्तुतौ करतोस, घण माझा नवरा. इतरांचा फक्त अपमानच करायचं जाणतो. नसा माणस रागा भाहे, पण काप कल? त्यांचा हा दुर्गृण चालवण्यासाठीच इथें चेबून आलेय म त्यांना! तूच कर काहीतरौ अुपाव बाबा!

“बरं झालं, आत्ताच सर्व सांगितलंखे तू मला! आला पहा, मी काब चमत्कार घडवतो ते!’’ चरणने आश्‍वासन दिले.

दुसऱ्या दिवशो सक्काळी चरण आपल्या आवातेल्या मुकुन्दबद्दल भुमापतीला सांगत होता - “मुकृन्दन आपल्या मुलीचं लग्न केलं, तेव्हा त्याला मो पाचशे रुपये देजून मदत केली. त्याचं घर पडलं तेव्हा वासे वर्गैरे देवून चर पुन्हा मुभं करायला मोच मदत केली. मुकुन्दनं जेव्हाजेव्हा कमली मदत मागितली. तेंन्हातेन्हा मी त्याला सर्व प्रकारे मदत केली. ‘त्यानहहल कधी बरं बोलणं दूरच; पण तो भुलट माझ्याबद्दल अपप्रचारच करत असतो.’’ दोघे मुकुन्दच्या घरी गेले. चरणची दलल न घेता मुकुन्द फक्त भुमापतीशीच बोलत राहिला, चरणने मोठ्या नसपणे त्याच्याशी बोलावचा प्रयत्न केला, पण त्यालाच भुलट ‘कटकारत मुकुन्द म्हणाला, “जुद्या मी एक बैलजोडी घ्यायला जाणार आहे. पन्नास रुपये अमी पडतायत मसा. लगोन वहाणे नारी करायचे; लेवढी रक्रम तयार ठेवा, मुद्या घेबून लेथून आहेर पडल्यालर चरणनें अुभापतीला विचारले, “तुम्हीच सांगा, मौ. या कृतष्नाशी कशी वर्तणुक करावी? ‘ जरा विचार करून अुमापती भुत्तरला, *मुकुन्दला पाहून मला माझ्या गावच्या ‘गोवित्देचीच आठवण झाली. मी मुकुन्द आणि ललन न्रोलणं ऐकलं नाही, बिचार करत राहिलो मो. तुमच्यासारख्यांनी गोविन्दवद्दल माझ्याकडे क्राय केल्या. पण मला तर गोविन्दमधे कसलाच दोष आदळला नाहो. तो माझ्याशी चंगला वागतो. मला असं वाटत्तंय की,

सुम्हालाच लोकांशी कसं वागावं, हे कळत औ>. >

नाहो. लोकांशी कसं वागावं हे मला आपल्या आईनेच शिकवलं, श्रर्वजण चांगले वागतात माझ्याशी’ माझ कुणाशीच भांडण नाहीय,”

चांगला भुषाय सांगितल्याबद्न चरणने अुमापतीचे भाभार मानले. ‘‘मी भुपाय सांगितला? काय सांगितलं मी?” भुमापतीने आशकयाने विचारले. ‘दुसऱ्यांशी तुम्ही जसं वागता, तसंच मी मुकुन्दशी वागाजं, म्हणजे कसलीच अडवणे भुदूभवणार नाही, असाच होता न॑ तुम्ही सांगितलेला भुपाव?’’ चरणने प्रतिप्रश्‍न केला,

जर संकोचून अ्‌भापती म्हणाला, “हो; हो! बरोबर बोलाल तुम्ही!’’

नन्तर अमापतोला आपल्या गावच्या आंब्याच्या बागा दाखवत चरण सांगू लागला, “इथे गुरांच्या शेणापासून खत ननबतात,

कर

यामुळे इथल्या नांब्यांो चव वर्णनातीत छान असते,’’ पण ‘*असं म्हणतात, की शेण्षतामुळे शरोरावर फोड येताल; म्हणून आमच्या गावात कृत्रीम बतंच वापरतात. चवही चांगली असते अन्‌ तब्येतही छान रहाते त्यामुळे.’’ असे बोलून भुमापतीने त्याचे बोलणे लोडून कावले.

गावात जे जे विशेष होते, ते सर्व चरणने भुमापतौला दाखवले, पण आुमापतीने कोणतेही स्थान नोटपणे पाहिले नाही. करणाने सर्व ठिकाणांची स्तुती केली; पण अुमापती मात्र पुनःपुन्हा आपल्याच गावच्या ‘ठिकाणांबद्दल बोलत राहिला.

(एक आठवडा लोटल्यावर भुमापेती बायकोसह भुगनगरला परतला, तिपण्यापूर्वी केलेल्या पाहुणचाराबद्दल चरण व अरुणा: करणाने आधलो कृतशता व्यक्त केली. ती म्हणाली, ‘‘तुमचं आतिथ्य खरोखरच फार भुत्तम वाटलं. तुसचं गाव फारच छान आहे. शे येभून धन्य वाटलं मला!’’

केंव्हा जरा दुर भुभ्या असलेल्या भुमापतौकडे पहात चरण म्हणाला; ‘पोचल्यावर आपल्या नवऱ्यालाही सांग हे

सगळं. पुन्हा एकदा ये इथे. येताना. त. 1. स

पण घेमून ये हॅ! विसरू नकोस.’”

चकित होमून कल्णाने विचारले, ‘‘अरे असं काव बोलतोस ? तेहो आलेक्त की माझ्या बरोबर?”

तोही आलाय तुझ्याबरोबर? मला तर क्षणभरही असं वाटलं नाही, कीं तो भुग्रनगरची मीमा ओलांडून बाहेर आलाय. हे बोलणे ऐकून अुमापती एकवम चमकलाच! त्याच्या आता ही सत्य गोष्ट लक्षात आली की, एकसारखी आपण अुदनगरचो आठवण काढत राहिल्यामुळे चपलपुरला येअूनही आपण इथे काही पाहिलेच नाहो; कसली माहितोही करून घेतली. नाही. इये. येअनही न आल्यासारखेच आहोत आपण! बानन्तर अुमापती कच्ची कुठे जाई, तेव्हा आपल्या भावाबद्दल फार कमी बोले आणि दुसर्‍यांकडले नवे जाणण्याचो, शिकण्याची अत्सुकता दाखवी, त्याने स्वत:ला तशी सवयच लावून घेतली. नवर्‍यात झालेला हा. बदल पाहून कर्णा फार खूश झाली. व. मनोमन चरणचे आभार मानत राहिली.

इ. …निग ओन?

१ आढळते. क नैत्नद १६१५ पर्यन्त हिल्वान्या ज्ाण-लडुरतनी

१. अनि माकलेल् हा ज्यालामुखो? त्या देशची प्रथा याला विचर मानते, त्याची मुंची आहे ३,७४५ मोटर आल्तोत जास्त ‘रोटो काण्यात आलेला हा अगातला एकच पर्वत आहे,

_ जगातहेकोठे आढळेल?

अवे शोत,

या स्तुपाला गोल्डन पॅशोहा असते म्हणतात, हे चथकते बोड मन्दिर सोन्याच्या ८,८६८ पातळ पण्यांमी भववलेले आहे,

क 1

‘हेळपातलोुपरशिड पं आहे. ज्या भाणलाने हो लटक्ंण्याच्या | १ केसांच्या कामावर देखरेख केलो | लाज शेपटीचा गजे नाव वा पटेना शिळालेआहे. काहीजण अनेटोग्हणतातकी’ कृश बास्सरचे ताव

सस्तन प्राणी सेगूर?-काही

मिलियन टन विखल आणि हिरे खणून

काढले, थामुळे हा भोठा

सर्ज निर्माण भाला.

जमलो कुश अर क पक केलव,

(1

‘रमहेरली कथक तका करतात. मेल ! जे

र. सागू शकाल

मिस्टर होम्स, तुम्ही चूक केलीय!

‘ल्लसममच्या तुसर्‍्याच दिवशी सकाळी भो आपला. मिच शेर्लाक होम्स याला भेटायला गेलो, भेंगणी गाचे कपदे घालून सोफ्यादर बसून तोडात पाईप धरून बर्लमानपध काळत होता तो. जवळच एक काकरी सुरी असूत शिला एक जूनी, मळवी, करक अशी केल हेट लटकत होती. जवळ एक धुर्बिर च अन्य काहो बस्तृही होया. मी ओळरले की टोपीचे निरीक्षण करण्यासाठीच. त्या ही तिथे लटकाकली होती.

“तुश्‍्वा कामात काही भडचण तर माही ना आली माह्या येण्यामुळे?’’ असे विचारतच मी शोलीत प्रवेश कता

“मुळीच नाहो, भूनट माझ्या निरीक्षणाचे निकाल तपातण्यात पकषत करायला मिन अशी वेळेमर आलाप. तशो गोट गदीच मामुली आहे, पण धात फाी शमतीच्या गोष्टीशी आहेत.’होम्शम्हणाला.

अ?”

*बुला कमिश्नर परस माहीत आहेत ता?”

“ह तर!” त्यांच्याभोष संबंधित

भाहे.’ काय? ते हो. हॅट बाषरेतात?”’ “हहे! पण त्यांनी शोधून काढलीध हौ! वाचा मालक; कोण

‘होब’ *:ा जुन्या हटमभून काय कळणार आहे!” हेट हालात घेभून अर! फिस्वून पहात तो म्हा नागला,

“रकती, की हो १टयाफसशारामाणक आला बुडधिमान ने.

"’ेम्त चेष्टा करतोस काय माझो? मो काच झॉका केनकल ॥हे? शला काय म्हणायचंप हे कळत नाहि मला! हेट पापरणारा भोठा बुद्धिमान भ्रमला पाहिजे, हे. कर ठरवलंसर तू?” मी विचारे,

त्या प्रश्‍नाच्या भूत्तगदाखल होग्सने हट. शरोफन्फा तशात ठेवली. रोष्याकून पमशन तोत्याच्या ताकावर बेशूत थांबली,

““अमव्या बूदिवाच्या मेलूत काहो न काही नही असेलच शी.” तो म्हणाला,

(बनत गपस रक्त ‘२७ ५ कुंज नून]

४. ह तरूण पाण्याकर झोपून ह्लानाश( श्ोपण्ा

द.आलील शि (अ) कटमाक्षाचे (आ) िसनर माशाचे (त्र डि (६) आर माशाचे

न. आ) फान्भ तो्तभाल!

१, काला! अस्वले ऑरद्रेमियात आढळतात,

अत्यकस्येचा पुतळा कोणभहेशन बंदराच्या प्वेशस्वानी आहे. नढम दक्बातसुचे मेणाच्या पुतळ्यांचे शंग्रहालप लैबतमधे आहे. क

४ सुप जाराचा पुत भोलांशापचा अगेन तर ४भेरिकेतील मानफ्ान्थिस्कोला जावणा हे,

प्रश्‍नावलीची अत्तरे

.तिपांना सारख्या सार्या रोठ्या नि्लापच्या म्हणजे प यचे २४तुकडे झाले प्रत्येकाने तुकडे काहे. पाच

गोरीचे तीत सारे तुकडे कशधरनो हवेत. एकूण असलेल्याने त्याच्या १५ तुकड्यापैकी “खाजुन

आकीचे ७ तिसर्‍या एवाशाना ळे अन्‌ तीन तश्या असणाराने आपल्या नभू तुकडयाैकी स्वतः < बाजून

अ तित्त*

तेच-म्हणजे पेलुल देतात.

की मृत तक्तीच्या नावचे बाकीच्या आठ दिशांचे २. बलवन्त शमनि आपला दावा हात मुचसून दास्तक्ला,

५. पांढऱ्या मालाचे मोकळे टोक लॉन हमालाच्या मोकळ्या. चाबुक त्याचे टोक भ्दाच्या भावाजाच्या गतीपेक्ा जात्त गतीने चालते, ् ७. लास पाण्याने नव्हे, तर दसऱ्या कसल्या काने नरनेला आहे. कव्कभी

टॅ- आड दिवस शिट्टक अतताना पाचच्या विश पाणी सांडते पण कसलीही अडचण आली नाही. ा

याला दिला, अर्थात्‌ ८ नाण्यांपैकी पित्याला 94 पृसर्‍्याल ( च मिळणे न्याय्य होईल.

आधा.. ऱ

एकृण आठ लिटः पाणो त्या दिवशी सांडने. वती नजर . त्याने नुकसान धरपाई मुख्या

‘खांब्वांचा वृत्तान्त ऐकून धृतराष्ट्राला आपल्या अकर्मे्यतेबद्दल पश्चात्ताप होत असल्याचे आणि कौरवांच्या भविष्याबद्दल भीती वाटू लागत असल्याचेश्धाकु्ने*भोळखले. त्याने याबद्दल कर्णाला सांगितले व दोघे मिळून हासे धूतराष्ट्राच्या मन:स्थितीजद्दल शेते. सगळी हकिकत ऐकूत

दुर्योधन चिंतागस्त झाला. कर्ण दुर्योधनाला म्हणाला, ‘‘तुझ्या ळे तयात कष्ट ज्ञेलणार्‍या पांडवांनाच ॥ वाटायला हेवी, तू तर त्यांचं राज्यही लव घेतलंय अन्‌ इथे समस्त सुखं आहेस. तुला कसली जित्ता? पांडव सध्या द्वैतबनात आहेत असं ऐकतोय. ही एक भुत्तम संधी आहे. तू त्यांच्यासमोर आपल्या वैभवाचं प्रदर्शन केलंस, तर ते ईर्ष्येने जळू लागतील बघ. आपल्या कमजो रीवदल रडतौल ते. तुझ्या अंत:पुरातल्या राण्यांचं

11मातमा11

देशवर्य पाहत द्रीपवी मनातल्या मनात आपल्या दुर्भाग्याबद्दल कष्टी होईल.”

शकुनीनिही कर्णाला दुजोरा दिला, कर्णाचे सांगणे ताबडतोब अंमलात आणावे असे त्याने सुचवले. दोघांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून दुर्षोधन म्हणाला, ‘‘तुम्हा दोघांचं सांगणं पटले मला. द्वैतवनात जाभून पांडवांचे हाल प्रत्यक्ष पहावे अन्‌ त्याचबरोबर आपल्या कैभवाचं प्रदर्शन करता याब यासाठी तुम्ही काही युक्ती शोधून काढा. दुःशासनाजवळहो याबद्दल बोलणी कून अुद्या सकाळपर्यन्त मला निर्णय कळवा. भीष्म पितामहांचीही संमती मिळाली, तरचं आपला तिथे जायचा बेत शेवटाला नेता येईल. तेंव्हा असा काही मार्ग शोध की ते दोघं त्यात काही विध्न आणू शकणार नाहीत,”

दुसऱ्या दिवशी शकुनी व दुःशासताच्या अुपस्थितीत कर्ण दुर्योधनाला बोलला,

भभ

*‘आपल्या गायींची बिह्लार डैतवनात आहेत. त्यांच्या रक्षणाची जनाबदारी तुझ्या शिरावर आहे. ते कर्तव्य पार पाडण्यासाठी आपल्याला ड्ैतवनात जायला हवं असं म्हणलास तर धृतराष्ट्र महाराजांची परवानगी नक्ती मिळेल.

मग आपण मोठ्या थाटामाटाने द्वैतवनात जाथून पांडवांना आश्चर्यात टाकू.” कर्णाच्या बुद्धीची तारीफ करत सर्वानी

टाळ्या बाजबल्या, त्यांनी सर्गग नावाच्या आपल्या पशुपालकाला श्रोलावून म्हटले, ‘तू जासच्यातरोवर येथून महारागाना भाषली. तसह्लार हैतलतात भसल्याच धत र्‍याच्याऊर एकदा पहाणं आवशयक असल्याचं सांग, त्या चांडाळचौकडीसह धृतराष्ट्राकडे जाधून समंग बोलू लागला, ‘महाराज, आपली खिल्लारं सध्या दैतवनात आहेत.

शू

तिथेच पापा त साण्यामारखे पुतना आहे. तशी ती मुरक्षित आहेत, पण कर श्‍वापदांचं भय तर नेहमी असतंच ना? ह! रक्षणाची नीट व्यवस्था करणं जस्टीचं : हे सांगण्यासाठीच मी आपणाकडे आलोय.” तेंव्हा कर्ण व शकुनी पतत रागही र “दुर्योधन स्वतःच जाभून २ करील, तर छानच होईल. तिथे जामुन: य रानटी.जनावरांची शिकारही येईल ना. एका दगडात दोन पक्षी ! भपल्या खाण्या-पिण्यातत काही सुधारणा ही करतां वेईल. त्याला!” श्र आ डे *‘आपल्या जनावरांच्या रक्षणासाठी जायचा तुम’चा प्रस्ताव योग्यच आहें. पणे ह्ैतवनात जाणं मला प्रशस्त वाटतं नाही, हारलेले पांडव सध्या तिथे रहात आहेत. तुम्ही तिथे गेलात तर नकीच काही अखेदा ुंभा. कराल. कदाचित तुमची काही चुक होणारही नाही, पण तुमच्यावर भुगीच टीकेची चिश्रलफेक होईल अन्‌ आपली अपकीर्ती इतर पांडयांना भ्यायचं फारण नाही, पण भीम सूड घ्यायची संघी पहात असेल. द्वौपदीहो अशाच संधीच्या शोधात आहे. तुम्ही मुलंही भुतावळ्या स्वभावाची आहात. कसल्या ना कसल्या वादात अडकायची हौसच आहे तुम्हाला. तुमच्यात जर भांडण अदभकल, तर नुकसान तुमचंच होणार आहें, नुकताच अर्जन स्वर्गलोकातून दिव्याखे चेअून आलेला आहे. तुम्ही कोणीच त्यांच्या अरोबरचे नव्हेत. तेंव्हा, माझा सल्ला असा. की, गुरांच्या रक्षणासाठी तुम्ही स्वतः तिचे

न जाता दुसर्‍या कुणाला पाठवा.

‘सदृहेतूने म्हणाला. “तण शकुनी म्हणाला, “आम्ही तुम्हाला

  • खातर देतो की, आम्हो तिथे कसलाही त्रास ‘देणार नाही. पाडेव रहात असल्या ठिकाणी आम्ही जाणारच नाही. थोडे दिवस वनविहार करून, जनावरांच्या रक्षणाची व्यवस्था

1 चातिसेली मर्यादा ओलांडत नाहीत. आमच्याशी भांडायला येशार नाहोत ते, धर्मराज खऱ्या अर्थानं धर्ममूर्ती बाहे हे तुम्हाला माहीत आहेच.’’ ह्यांच्या ओण्यावर विश्‍वास ठेवून धक बोलला, “ठोक आहे. जा तर मग.” दुर्षोधनाला अतिशय आनन्द झाला. कर्ण, शकृनी, दुःशासन, कित्येक नागरोक व त्यांची कुटूंबे बरोबर घेअूत तो घोष-याजेला निघाला. हजारो रथ, घोडे, हत्ती, वैन्य, शै शिकार, भाट इत्यादी सर्वजण त्यांच्याबरोबर निघाले. गा्यांमधे सर्व आवश्यक सामगी लादण्यात आली. काही दिवसातच सर्वजण द्रैतवनात ‘योचले, शिबिरांची व्यवस्था झालो. त्यांनी आपल्या गुरांचे निरीक्षण केले. गायी, वेल व र» निरनिराळे केले आणि त्यांच्या पुढत्यांवर 1 ठदहिकडत केली, गुराल्यांना योगय सुचना दिल्या, त्यांना भेटवस्तू देजून त्यांन आयोजित केलेल्या मनोरंजन कार्यकमात भागही घेतला, गरजेनुसार दु, दही, लोणी इ. शिविरात आणवले गेले. शिकारा लोक शिकार करून मांस चेथून आले. दुर्योधन आपल्या राण्या, पुत्र व सित्रगणांसह वनविहार करू लागला. ‘निसर्ग सौन्दर्य पाहून तो फारच खूश झाला.

’ ‘गलल्मा

‘परत्त फिरू आम्हो! पांडवहो धर्मराजानं !$

डैतवनाच्या मधोमध असलेल्या सरोबराज येजून तिथे रहाण्याचा त्याने नि*षय केला.

त्या सरोवराच्या दुसऱ्या किनाऱ्यावर धर्भराजाचा आश्रम होता. दुर्योधन तेथे पोचला, तेंव्हा धर्मराज सध्यस्क नावाचा पश करण्यासाठी आवश्यक ती तयारी करत होता.

दुर्योधनांच्या आजेने त्याचें सेवक सरोवराकिलारी झोपड्या भुभ्या कराव्या कामाला लागले, त्यावेळी सरोवराच्या रक्षक गंधर्वाती त्यांना यांबवत म्हटले, अशी आजा आहे की.

सेवकांनी हे दुर्योधनाला सांगताच तो जिटून

क ज्या असता काही कौरव मेनापमूल घावत

गेले व त्यांनी सांगितले, , कौरव-राजकुमार न्‌. त्यांच्या जा कैद करून सारे गंधर्व त्यांना

आता त्यांचे रक्षण करू शकता.’’

चित्रसेनची परवानगी घेभून गन्धर्वाती. दुर्योधनाचे सैन्य पार घुळोस मिळवले. कर्ण दुर मुभा राहून हा सारा प्रकार पहात होता. ग आता दुर्योधनाची मर्जी संपादण्यासाठी तोही. | सवार तल पश अन्‌ काही गंबर्याता मरज नाही राहिली! आपत्तीत त्याने ठारही केले. परन्तु इतक्यात हजारोंच्या ‘चांगेल्या लोकांना परमेश्वर मदत संख्येने आणली गन्घर्ब तेथे आले ब त्यांनी. रू , ती अशी,’’ कर्णाला घेरले. त्याला वेढलेले पाहून त्याच्या क, यण भौमाला रागावत धर्मराज म्हणाला, अठला, त्याने मोठ्या ग्वनि, गेधर्वानाच तेथून मदतीसाठी कौरव राजकुमारही रणक्षेत्रात अरे ही काय असल्या गोष्टी करायची वेळ हुसकून लावायची आज्ञा दिली अतरले. लहानशा भांडणाचे पर्ववसात लढाईत. आहे? कौरव आता आपल्या आश्रयाला आले. गंधर्वाको जाभून सांगितले, “महाराज दुर्योचन झालेले पाहून स्वतः चि्रसेनही रगकषेत्राता । आहेत. त्यांचं रक्षण करण हे कर्तव्य आहे इथे विहारासाठी भालेले आहेत, येभून पोचला, आपलं, आपल्या बंधूंच्या पत्तींचा अपमान लोकांनीच शथूत निधूत जावे. न पे चित्रसेनने मावायुद्ध सुरू करताच होत आहे, हा आपलाही अपमानच नव्हे का? आ कौरवरौनिक पळून गेले. दुर्गोधनाचे शू. ही त स सका. त्यांना वाबवायच्या प्रयलाला लागले, केवळ । अर्जुन, नकुल सहदेव आपल्या लोकांना निर्भयपणे लढत राहिला. । ह जाजून गंघर्वांचा पाठलाग करा अन्‌ तु गंधर्वांनी त्याच्या रथाचे तुकडे तुकडे हा, स मची नाहोय, आमचे महाराज आहेत गंधर्वराज करून टाकले. कर्ण निरथ होनून विकर्णच्या ‘बिबार करू नका! जमेस. नित्ररेन! मुकाट्यानं जागा खाली करून रथातून पळून गेला. दुर्योधन गंधर्वांच्या हाती रानं आपलं कार्य साधा, गोड दुसऱ्य किनाऱ्यावर, किंवा धर्मराजाच्या सापडून कैद झाला. पण चित्रसेनने त्यांना त. त्यांची समजूत पाला. मगदी न जमलं आश्रमाच्या बाजूला तंतू गाडा तुमचे. हे मारता दोरांनी बांधून टाकले. इतर गत्थर्वाी द्र क टा

हवं होतं, तेच घडलंय नेमकं! शक्तीचा गर्व मिरवणाऱ्या कर्णाला

आणखी जुद्च पातळीवर सैन्य

र बायकांनी तरच युद्ध करा. पण अक गोष्ट चांगलोमनावर की न कमव प्र |. त वारलत लढायची वेळ आली तर सर्वाना कैद कल्न गन्वर्व त्यांना चेबूल अन्‌ आपण पाच आहोत; पण

टि ह भितच आपल्याशी लढू पाहतोल,

. गंक्वमादन पर्वताकडे नेत आहेत. आपणच

क ऐकून हर्षित ज्ञालेला भीम ‘] णाला, ““’गन्धर्वांनो चांगलंच केलंय. जे

‘धडा शिकवलाय त्यांनी. आता  

तर भाषण एकूण एकशे पाच आहोत!” आज्ञा पाळून कौरबपत्नॉंता सोडवून आणायचे त्या चौघांनी धर्मराजला बत्नन दिले, सर्वजण रथात बसून गंधर्व गेल्या दिशेने वेगाने निघाले, कौरव तैनिकांच्या जिवात जीव आला, मंधर्वांजवळ जाभून अर्जुन म्हणाला, “जन्धर्वांनो, ज्या दुर्योधनाला तुम्ही पकडून नेत आहात, तो आमचा भाभू आहे. तुम्ही त्याना ताबडतोब सोडून द्यावे अशी आमचा अग्रज धर्मराज याची इच्छा आहे. “आम्ही फक्त देवेन्द्राच्या आज्ञेचं पालन केलं नाहे. त्याची आज्ञा पाळणं हे कर्तव्यच आहे आमचं.” “’बायकांना कैद करून नेणं शोभत नाही गंधर्वराजाला! ते अनुचित आहे. भामचं ऐका, अन्‌ दुर्योधन आदि आणि त्यांच्या पलींना सोडून

’ या; तसंकेलं नाहोत, तर आम्हाला तुमच्याशो ‘नदयवं लागेल. आमच्या लोकांना आम्ही नक्तीच

त्याप्रमाणेच पांडवांनाही घेल्न पकडायचा त्यांचा विचार होता. परन्स्‌ त्याची टी दाल. ‘बांडवांसरमोर चालू शकलो नाही. अर्जुनाने आपल्या बाणांनी गंधर्व सैनिकांना लुपच घायाळ केले. त्यांनी फेकलेला असेही त्याने मधेच सहजपणे तोहून टाकली. युद्ध करता करताच चित्रसेत म्हणाला, *‘अर्जूना, ‘ओळललं नाहीस तू मला? मो तुझा मिष ‘चित्रसेन! हा दृष्ट दुर्योधन तुम्हाला अन द्रौपदीला आपरख बैभव दाखवून भ्रपमानित करण्यासाठी घोघयांत्रेचं निमित करून इथं आलेला आहे. त्यांच्यावर यासाठीच रागावून देवेन्द्राते याला पकडून भाणायची आम्हाला आज्ञा दिली आहे. आम्ही फक्त त्याची आज्ञा

अर्जुन म्हणाला, “हा दुष्ट असला तरी आमचा नातेवाईक आहे, बाला सोडवून

आणावा आमच्या अग्रज धर्मराजाजी. आम्हाला आज्ञा आहे. त्यांच आजञापालन’करणं ज्ञा आसचा धर्म आहे. तुम्ही स्वत: धर्मराजांना भेटून ते म्हणतील तसं केलत, तर चांगलं होईल. तुमचा मित्र व शिष्य असल्यामुळे माझी तुम्हाला ही विनन्ती आहे. ‘कित्रसेन पाडवांना बरोबर घेजून आश्ममात

ग्रेला व घडलेले सर्व त्याने धर्मराजाला संबिस्तर सांगितले. सर्व अैकल्यावर धर्मराज म्हणाला, ‘/गन्थर्वराज, आपण दुर्योधनाला माळून टाकलेलं नाही, हे आमचे सौभाग्यच! आमचा वंश एका मोठ्या संकटातून वाचलाय यामुळे! आपणाला भेटून भला फार आनन्द आलाय, आपण कृपा करून दुर्योधन आदींना सोडून द्याव!”

कौरवांना सोडन देअून चित्रसेन आपल्या परिवारासह परत फिरला.

दुर्योधनाला जवळ बोलावून धर्मराज नंतर त्याला म्हणाला, *‘बस्ध्रो! भविष्यात पुन्हा असलं दुस्साहस करू नकोस. यापासून सुल नाही प्राप्त होणार! जे घडलं ते विसरून जा हस्तिनापुरला परत जा,’’ क्रमशः

मदर थेरेसाचे पोस्टाचे तिकी ट॒ मदर थेरेसांना १९७९ चे नोबेल शान्ति पारितोषिक मिळाले, भारत सरकारनेही सर्वात ी पारितोषिक देबून सरकारने त्यांच्या नोबेल पुरस्कार मिळाला, तेंव्हा स्वीडननेही त्यांच्या नावाने डाक तिकीट काढले होते. आता मध्य इटलीच्या संपूर्ण जगातल्या अत्यत्त प्राचीन अशा गणतल्कराच्या नावाने प्रसिद्ध असणार्‍या शानमरीनोने मदर येरेसांच्या सन्मानार्थ ‘ुरोपा’ नावाचे पोस्टाचे तिकीट काढले भाहे, या तिकिटावर शुप्रसिद्ध

सिने अभिनेत्री गिना लोलोब्रिजिडाने काढलेले मदर थेरेसाचे वित्र अंकित केनेले असून त्यावर ‘तिची सहोहीं आहे. ‘मदर बेरेसा डी कलकत्ता’ या नावाने निघालेल्या तिकिटाची किंमत आहे.

७५० लिरा. १९७९ मधे अंतरोषट्रीय न वहत परल्हच मिरिस पदकाकरही एका बाजूना मदर बेरेसाचे चित्र अंकित केलेले आहे. ‘सर्वाना आहार’ हे धर्येय असणारांना हे पदक दिले जाते. हे पदक धारण करणारे लोक भुकेचा प्रश्‍न सोडवण्यासाठी कसून प्रव करत असतात. विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या

कलकत्त्याची ‘मांजुथ पॉइंट हायस्कूल’ ही. ळा चाळीम व्षपिज्ञा थोडो अधिक जुनी आहे. १९५४ मधे ती सुरू झाली तेव्हा तिची. विद्यार्थीसं्या फक्त (७ इतकीच होतो. पण आज तिथे १२,००० विद्यार्थी शिकत आहेत. सिनेमाचे वेड

मुंबईतल्वा एका मोठ्या हॉरेलातला. स्वयंपाकी मिथुन देवांगण याने नुकताच एक: लोकप्रिय हिन्दी सिनेमा एकाच चिएटरमधे. लागोपाठ दोनशे वेळा पाहिला. याकरता ज्याने क्रिती लर्च केला माहीत आहे? पाच हजार रुपये! अजूनही जमेल तेव्हा तो हा सिनेमा पहातो. बिलक्षण ख्रिसमस

पौर्गिमा आणि ख्रितमस एकाच दिवशी आले, असे कचितच घडते. गेल्या डिसेंबरमधला ‘ब्रिसमस असाच एक विलक्षण ख्रिसमस होता. . गेल्या बीस शतकात असे ख्रिसमस केवळ सत्तर वेळाच आले. विसाव्या शतकात पाच वेळा,

९०१, (९२०, १९३१, १९७३वदटशइ.

मधे खिसमस व पौर्णिमा एकत्र अने आ आणखी एकदा पौर्णिमेच्या रात्री ख्रिसमस प त करण्यासाठी आपल्याला एकोणीस वर्षे, म्हणजे १५ पर्यन्त वाट पहावी लागेल,

६.

काजू,

संपूर्ण जगात जज काजू व काजूच्या तेलाच्या ‘ब्यापारात भारत अग्रस्थानी आहे. नव्वद टकके व्यापार आपल्या देशाच्या हातात आहे. जवळजवळ चारशे वर्धांपूर्वो पोर्तुगीज ब्राझिलमधून आपल्या देशात काजू घेभून आले. दक्षिणेकडील परान्तात काजूची लागवड जास्त असली, तरी मुंबईपासून किनारपट्टोत काजूचे पोक जास्त येते. देशभराच्या भृत्पन्नात सत्तर टक्के भुत्पन्न तेथेच मिळते. जेथे जास्त जुष्णता किंवा जास्त थंडी नसेल अशा वातावरणात रेताड जमिनीत काजूचे जुत्पादन होअू शकते. पंधरा मीटर अंच वाढणारे हे दाट वृक्ष तीस*चाळीस वर्षे जगू शकतात. यांची पाने ८ असतात, पिवळ्या व लाल रंगांची ते. मार्च पर्यंत गुच्छांनी मार्चमधे तो पिकतात. फळे ६०-३० दिवस लागतात. काजूचे बी. फळाच्या बाहेर असणे हा वृक्षशात्रातला एक चमत्कार भानला जातो. बीजावर सर्व बाजूंनी जाड कवच असते. कोमल असताना त्याचा रंग हिरवा असतो. पण जसजसे ते पक्के होते, तसतसा त्याचा रंग मुदी होभू लागतो. काजूची पिकलेली

फळेही लोक खातात. साधारणत: हे झाड एका क्रतून ३०-३५ किलोचे भुंत्पन्न देते. काजू मधे लोह, ए व्हिटॅमिन आदि पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. काजू कच्चा किंवा भाजूनही खाल्ला जातो.

बंगालीत काजूला ‘हिजली बादाम’ हिन्दी-मराठो व गुजराधीत ‘काजू’, तमिळमधे ‘मृत्री’, तेलगूत ‘जीडिमामिडी’ ब मल्याळीत ‘काषुअंडी’ म्हणतात.

काजूच्या कवचापासून काढले जाणारे तेल ज्यापारी दृष्टीने फार मूल्यवान असते, काजूच्या लाकडाचा अपयोग जहाज निर्मितीसाठी १ मेट्या बनवण्यासाठी केला. जातो.

डि

प्रमाण, हा अडथळा नव्हे. अंग्या-एवद्या आकाराच्या या देहधारींची संख्या वीस हजार आहे. हे सर्व मृतिकृमार एकाच वेळी झाडाच्या फान्दीला भुलटे लटकून तपस्या करत असत.

एकदा कश्यप प्रजापतीने वज करायचे ठरवले, तो यज्ञ सफल करण्यासाठी मुनी व इत्यादि देव तेये आले व त्यांनी वथाशक्ती मदत केली. भालविल्यही आपणाकडून होईल तितकी करायला आले. यज्ञासाठी आवश्यक अशा ल्या समिधा व फुले गोळा करून ते घेभून आले, भंगुष्ठमातर आकाराच्या या कुमारांना ते साहित्य आणताना खुप भास होत होता. ते पाहूत इन्द्र खदखदून हसला. यामुळे वार्लखरित्यांना फार दुःष ज्ञाले. चिडून त्यांनी या गर्विष्ठ इत्द्राविरद्ध आणखी एका इन्द्राचे सूअन करायचा संकल्प केला व त्यासाठी धोर तप आरंभले,

हे पाहून इतर घाबरला. त्यांचे तप कमेही कढून थांबवायची त्याने कश्यर्षांना विन्ती केली. कश्यपाने इच्छा व्यक्त के शशवर वालसिल्यांनी तपस्या थांलवली. परन्तु तोपर्यंत त्यांच्या तपस्येमुळे पाप्त झालेले ‘बिनतापुत्र गरुडाने स्वीकृत केले.

पुढे गूड जेंव्हा अमृत आणण्यासाठी स्वगत गेला, तेव्हा इन्दाने त्याला रोखण्याचा जबरदस्त प्रकल केला, परन्तु तो सफल झाला ताही. अश्या प्रकारे इल्द्राला काही मवादिपर्यन्त पदच्युत करण्यात बालखित्य सफल झाले.

एके दिवशी गरूड एका वृक्षावर | ह्याच वृक्षाच्या फांद्यांना लटकून वालखिल्य तपस्येत मद्र होते. गर्डाला ते भाहीत नव्हते. काल्दी तुटली व त्याच क्षणी मरडाच्या ही गोष्ट घ्यानात आली. वालल्रिस्थ अॅमिनोबर, व्ण्यापूर्वीच भरारी मारून भरडाने. फांदी पकडली व ती घेभून तो आकाशात मुदत राहिला. शेवटी कश्यपाच्या आजे बन वाल्यसिल्यांचे तप भंग त करता तो फांदी गरहाने मोठ्या सावघगिरोने मंधमादन पर्वतावर पोचवली.

. रशियावर तीनशे दषपिक्षाही अधिक राज्य करणाऱ्या राजघराण्याचे नाव काय? _ रै. कोणत्यांदेशाची प्रजा शिंटो धर्माची अनुयावी आहे? . _ संयुक्त राष्ट्रसंघाच्या झेंड्यात कोणकोणते रंग आहेत? देवमाशाच्या तोंडात करिती दात असतात? ] , अधिकृत ‘पव्त्रि वायबल’ गरल्व प्रथम कोणत्या वर्षो अुपयोगात आला? डेन्यूज नदी कोणत्या सागराला मिळते? ७. आपल्या देशातली सर्वात अधिक मुंचीवरील सडक कोणती?

आर्वभट्र कोण होते? ते कशाबद्दल प्रसिद्ध आहेत? भारतातील पहिली स्त्री-राज्यपाल कोण?

ते कोणते? फ्रेंच राज्यक्रान्तीचे घोषवाक्य काय होते?

५ क कळ 9५0०७ ४्वुक ४४ ७ “४2 ३9 भक य. ०६०१ केचा ा्ीक

मान्त्रिक महंकाळी

र “र मंग काय करोल तो ? शास्त्रात

‘बु्ेहिलेलंच आहे की, पूर्वेकडे असणाऱ्या त काता बुडून मरणारांच नक्कीच भूत तं.” असे बोलून. महाली वळूनः पहाता तियून भराभर. चालत्य झाला. मान्तिकाने “मालतीला भुत्तानं पछाडलं ‘आहे’ असं म्हटल्यापासून सर्वांना तिच्यात तशीच लक्षणं दिसू लागलो. हे सर्व ऐकल्यानत्तर गावचा एक मास्तर रुमांनाय याने मालतीच्या नवर्‍याला सल्ला दिला, ‘“भूत अन्‌ वैद्यांच्या विचित्र गोष्टोवर विश्वास नका ठेवू ! त्यात खरं असं काहीच नसतं ! तिला तीन्ही वेळा नीट जेवाखायला

पळून जाईल॑- सग एका दिवशी. रात्री घरासमोर कठपुतळ्यांचा खेळ करवला गेला, तो रामावणावर आधारित होता; थोडा वेळ देळ पाहिल्यानंतर आंजनेमांचा भाग मुरू होण्यापूर्वीच मालती धरात तिधून गेली, दुसर्‍या दिवशौ एक डोंबाऱयाला बोलावण्यात आले. त्यानं आपलो माकडं तीन तास नाचवली. आजारी मालती त्यांचा खेळ वहात खूप हसली. तिचं हसणं पाहून लोक म्हणाले, “ही मालती नव्हे, तिच्यातलं भूत हसतं आहे !’’

नंतर मालतीचा एक शुभचिंतक आणि तिचा नवरा असे दोघं महंकाळीला भेटायला

भरतपुरमधे मालती नावाची एक बाई रहात असे. तिचा नबरा एक सामान्य शेतकरी होता. तीत मुलं होती तिला, नवऱ्याला ती परमेश्‍वर मानी आणि सासू-मासर्‍यांची मनापासून सेवा करी, कसलीही काळजी नसल्याने आरामात दिवस जात होते तिचे.

एकदा अचानक मालती आजारी पडली. अुपास हाच सर्वोत्तिम भुपाय मानून घरच्यांनी तिला पलंगावर झोपवून ठेवले पण त्यामुळे ती खूपच अशक्त झाली, तिच्या प्रकृतीत सुधारणा होईना. जवळच्या गावातल्या गंगाराम वैद्याला बोलावण्यात आले. त्याच्या काढ्यांनी किंवा गोळ्यांनीही काही फरक पडला नाही,

अशा स्थितीत न बोलाबताच एकदा महेकाली नावाचा मान्जिक तिथे आला, काहीवेळ मालतीकडे एकटक पाहून तो तिच्या नवऱ्याला म्हणाला, “तुझ्या

बायकोला भुतान श्ञषपाटलं आहे, ही पिशाचोण दुसर्‍या कुठल्या गावची नसून आपल्या गावची सखूच आहे ! हा कसला रोगबोग नसल्यानं औष्धघांचा काहीच अुपयोग होणार नाही हिला !”’

ससूचं नाव घेतल्याबरोबर तिये हजर असणाऱया सर्वासह मालतीच्या नवर्‍चाचाही भयानं थरकाप झाला ! ही सखू सहा महिल्यांपूर्वी रात्रीच्या अंधारात तलावावर पाणी आणाबला गेली होती अन्‌ नन्तर ती. परत आलीच नाही. सकाळी तलावात तरंगत असलेले तिचं प्रेत सर्वांना दिसलं । गावच्या काही लोकांनी *ही आत्महत्त्या आहे” नसे म्हटलं, तर काहीजण म्हणाले की, *तौ शेवाळावरून पसरून पाण्यात बुडाली असावी.”

मालतीचा नवरा यरयरत म्हणाला, “म्हणजे काव सखू भूत बनलौ ?””

जमल ]

‘मोलतीवर कोणी भुपाय करू शकेल तर तो महकालीच’ असा त्यांना विश्‍वास वाटत होता. त्यांना पहाताच महेकाली म्हणाला, ‘‘एक ना एक दिवस तुम्ही माझ्याकडे येणार, हे माहीत होतं मला!

चाला अन्‌ पहा- थोट्याच दिवसात हिडरमिर त्याच्या झोपडोत गे लागेल ती !”’

‘पण हा मह्ला कोणालाच पटला नाही, ‘एका नातेवाइकाने सांगितले, ‘*आंजनेथाचं नाव घेतलं की पिशाचोण कित्येक क॑

तुम्ही आला नसता, तर आता मौच येणार होतो, ६तका मोठा मी माल्विक गावात असून अगदी डोळ्यासमोर पिशाच्च कोणाला सतावत असेल, तर वयापेक्षा मला अधिक अपमानकारक ते दुसर काय ?’”

*‘काली, बाहुल्यांच्या खेळात हनुमा- नाला भिऊन माझी बायको पळून गेली नाही.’’ मालतीच्या नवर्‍याने काळजी व्यक्त क्वेली,

“इतक्‍या लहान बांबतीत हनुमानाचं त्तांव घेणं बरं नव्हे. तो पिशाद्यांवर आपल्या शक्तींचा प्रयोग करतो, आपली शेपूट वळवून त्यांना दूर पळवतो;. पण. आपल्या गावच्या डोकीण सखूवर तसा प्रयोग कसा करील ? तुमच्या अज्ञानाची तर हददच !’? असे म्हणून ल्रांच्यावर एक

वड

र्बैली | महंकाली त्यांच्या मागो- माग चालू लागला. धरी पोचताच मात्त्रिक जोरजोरात लागला, मैलीतून त्वानं हळद, कुंकू: |लिबं काढलो, जप्रिनीवर कसलीशी र ‘काढलौ, पाट मांडून त्यावर मालतीला

बसवले, अन्‌ नन्तर लोकांना अनाकलनौय असे कसलेसे मन्त्र म्हणू लागला, लिंब कापून

त्याची छकलं मालतीच्या डोक्यावरून त्यानं इकडे-तिकडे फेकलो आणि निबाच्या डहाळ्या घेऊन तो मालतोच्या डोक्‍यावर आणि पाठौबर मारू लागला,

आपल्या ताईच्या तब्येतोचो खबर | शहरात शिकणारा मालतीचा भाळ नेमका त्यांच वेळो तिला भेटायला आला आणि हे सारे कांड पाहून ‘थांबा, यांबा”. असे ओरडू लागला,

अर्जुनच्या ओरड्यात॑ घाबरलेल्या महंकालीनं निंबाच्या ढ्हाळ्या खाली टाकल्या अन्‌ त्याच्याकडे गुरकावून पहात म्हणाला, “जहरचं शिक्षण तरुणांना बिघडतं, याचंच हे भुदाहरण ! ठौक आहे, मी पुन्हा भु याच वेळी येईन’’ नंतर मालतीच्या तो म्हणाला, ‘‘उद्या दक्षिणा अगदी काळी -कळकुळीत कोंबडी ‘ विसरू नकोस. एकही पोस कुठे वाहिजे.’’ वैलो खांद्यावर टाकून शेला, नो गेल्यावर अर्जुनने च मेहुण्याना नोट वित्वारून घेती. मखू भूत बनून मालतीला सतावत. गोष्ट गावकर्‍यांनी त्याला सांगितली,

त्या रांत महंकाली पुन्हा आला. त्याने आपल्यावरोबर

कडूनिंब्राच्या मोठाल्या व्हाळ्याही आणल्या आतर चैलीततलं सगळं साहित्य जञोतत तो जोराने म्हणू लागला, ई ये! राख बनलेलो सखू, निघून जा इथून ‘ माझो लाडकी सखू, मालतीला सोडून दे बाई !’’ असे बोलत तो मालतीला डहाळ्यांनी मारतही होता. दुसऱ्याच क्षणी अर्जुनाने वेगाने तेथे प्रवेश केला. त्याच्या दोन्ही हातात चिंचेचे मोठे कोक होते. तो जुळ्या मारत म्हणाला, “अरे कालो, तू ज्या भूत-पिशाच्यांना बोलवत आहेस, त्यातलं नव्हे मी ! मो नाहे अम्दा ! सखू माझी बहीण आहे. ती तलावात बुडत असताना तू मजेत पहात होतास, ते पाहिलंय मी ! ससू आता तुझ्या झोपडोला भाग ‘लावावला गेलीय, पहाटेचा तारा निघायच्या आधी तू गाव सोडून पळाला नाहीस, तरु या ‘बिंचेच्या जळत्या लाकडांनी तुला भाजून खाळन टाकीन बघ !’’ अर्गुनचं हे बोलणं ऐकून महंकाली धरवर ‘कापूं लागला आणि दाराकडे सरकत म्हणू लागला, ‘“नमस्कार अंबे, नमस्कार ! माफ कर भला !” अन्‌ तो बाहेर पळत सुटला |

त्याला थांबवून चिंचेच्या फोकांनी अर्जन चांगलं वडवलं, अत्‌ पाठलाग करून त्याला पळवून लावलं,

तिथे हजर असणारांना आश्‍चर्य वाटलं. त्यांना हा प्रकार .समजेचना ! ‘दमलेल्या अर्जुनने परत येळन पाणी प्यायलं आणि तो आपल्या ताईजवळ बसला, त्याच्या मेहुण्यानं विचारलं, “अरे अर्जुन, सखूबरोबर तिची बहीण अंबाही भूत बनली की काय ? तिनं तुला का झपाटलं सांग बरं ?’’

**दाजीबा ! विश्‍वास ठेवणारे मूर्ख असतील ना, तर मेलेले सर्वजण भुतं बनतात, घरातलं इतकं सारं काम माझ्या तार्हला निभेनासं झालं, शिवाय नीट आहार. न घेतल्यानं ती आजारी पडली, अशक्तपणानं रोग झाला तिला, आपल्या थोरल्याचं लग्न करून घरात मदतीला सून आणा आता. ती पाहौल सारी कामं, मी ताईला भुद्याच शहरात घेऊन जातो, चांगले वैद्य आहेत. तिथे. एका महिन्यात ट्णटुणीत होऊन येईल ती इथे परत !’’

“ह! तू अन्‌ तुझो ताई ! करा हवं ते. आता (“’ प्रेमानं मालतीचा नवरा म्हणाला,

खुप जुनी गोष्ट जमीनदार भूपती राय बहोदुरने आपल्या पुत्राच्या राज्याभिषेकाची घोधणा केली. हा अत्सव चार दिवस चालला, भेटी मिळवण्याच्या आशेने कित्येक कवि, पंढीत, पुरोहित, कलाकार इ. सहकुट्म्ब तेथे आले.

जमीनदाराने त्यांच्या -त्यांच्या योग्यतेप्रमाणे ब प्रसिद्धीप्रमाणे एक यादी बनवली व॑ कोणालाही न सोडता सर्वांचा योग्य प्रकारे आदर-सत्कार केला. परन्तु पुरोहितांची यादी प्रसिद्ध झाल्यावर पसनपुरच्या प्रगत्भशास्त्रीला अगे वाटले की, आपले नाव यादीत दाखल केलेच गेले नसावे, आपल्याला वास्तविक खूपच पुरस्कार मिळावला. हवेत! मनातल्या मनात याचा राग येभू लागला.

सत्याचे नाव घोषित झाने, तें युवराजाजबळ जागून त्याने मिळणारी चार

प्रगल्भ्शारत्रींचे पंचांग

रुपये दक्षिणा हाती घेतलो व युवराजाला म्हटले, “महाराज, आपण मला काही भेट. द्यावी, म्हणून काही मो इथे चार दिवस वाट पहात राहिलेलो नाही! आपल्याच गावात. पंचांग घेअन तिथी, वार, नक्षत्र सांगत फिरलो, तर मला यापेक्षाही अधिक दक्षिणा मिळेल, वाईट वाटून घेमू तका, पण आपल्याच एका गावचा पुरोहित म्हणून आपण जी दक्षिणा दिलीत, ती मौ आपणालाय भेट म्हणून देत आहे, - शतायु व्हा!’” आशिर्वाद देत त्याने रकम युवराजाच्या हातावर ठेवली!

तेथे हजर असणार्‍या सर्वांना प्रगल्स- शास्त्रीच्या गर्वाचा राग आला. ‘परल्तु. जमीनदार शान्तपणे म्हणाला, ‘*जमीतदार हा नदीसारखा असतो, नदी ज्याप्रमाणे, प्रत्येकाला त्याने. आणलेल्या पाबांच्या. प्रमाणात पाणी देते, त्याप्रमाणेच आम्ही

बत्वेकाच्या योग्यठेज्या. आधारे दिली. आर्पणाला याहून मोठी भेट मिळायला हवी असा दावा असेल तेर तो व्यक्त करायची हं पद्धत नव्हे, पाणी कमी समेनून ते कोणी परत नदोत ओतले, तर. नदीचं काय नुकसान? काही असो, पण आपली ही वर्तणूक अत्यंत अनुचित चे अक्षम्य आहे. आता प्रगल्नशास््री लरजित झालो व सरवाक्षिमक्ष त्याने क्षमा मागितली. जमौनदारानेही त्याची परीक्षा घेडुन, दोग्य उरवून त्याचा जुचित आदर-सत्कार केला. ‘राज्याभिथ्ेक समारंभ संपल्यावर शास्त्री पवनपुरला परतला. गर्विह्ठ शास्त्रीनुवांनो चूक केली भसली, तर युवराजाला दक्षिणा परत करून त्याने मोठेच साहस केले याचे सर्वाना कौतुक वाटले. सर्वब्रण त्याची प्रशंसा कळू लागले. तो गावचा

एक प्रमूब व्यक्ति मानला जाजू क्ोगज्ा, पण त्यामुळे त्याचा गर्व अधिकच वाढला व जमीनदाराचा थिक्तार कलन त्याच्याकडून आदरसत्कार करून चेभून आपण कृत्तकृत्य झालो असे तो मानू भागला,

त्या दिवसापासून गरीब-श्रीमंत फरक न करता सर्वाकडून सारक्रीच दक्षिणा घेजू लागला, लग्न असो वा कुठले व्रत असो, जास्त रक्कम भुपटू लागला. आपण पुरोहित असून आपल्या काही मर्यादा आहेत, हे ही तो ब्िसरला,

अशातच पवनपुरमधंल्या्च कवि आनेन्दच्या पित्याचे देहावसान झाले. आनन्द जभीनदाराचा दरबारी कवि असल्याने अकराव्या दिवसाच्या कर्मकांडासाठी स्वतः जमीनदार तेथे आला,

कार्य समाप्तीनंतर आनन्दच्या चिंताग्रस्त याकडे पहात तो म्हणाला, ‘‘पंडीत

चेह

आहात आपण. ज्ञानी आहात! पित्याचा अभाव भरून येणार नाही. तरीही आपण इतकं दुःली होणं बर॑ नव्हे!’’ आनन्द यावर, म्हणाला, “प्रभु, माझ्या पित्याने मोठ्या कष्टानं हे घरं भुंभं केलं; म्हणूनच मो त्यांना इथेच अखेर पर्वन्त ठेवून सेवा केली. पण त्यांच्या मुत्युसमयी नक्षाच चांगले नसल्याने शास्त्री बुवांचं म्हणणं असं की, चारं महिने आम्ही बा घरात राहू नये, ‘जे घर कष्टात बांधलं त्यात या बर्‍याननाईट नक्षत्रांच्या प्रभावामुळे मरायचाही माणसाला हक्क नसावा’ या विचारानं चिंतित आहे मी.’’ प्रेमाने त्याच्याकडे पाहून जमीनदाराने प्रगल्भशासत्री व गावच्या काहो प्रमुलांची एक्कत्र सभा बोलावली. तो म्हणाला, “मला तुम्हा लोकांची मदत हवीय, वास्तुशाखाच्या टीने आनन्दचं घर ठौकच आहे, मला काहो रहायचंय, इथे येभून मला मनःशान्ती मिळालीय, माझ्यातली अशांती अन्‌ अतृप्ती नाहीशी झालीय,’* नंतर तो शाखीबुवांना म्हणाला, ‘‘आपण आनन्दला इथं रहायला मनाई केल्याचे ऐकलंय, याला

प्रगल्भश्ञासगी बोलला, ‘‘शास्त्र, । आणिं-संप्रदाव आदि मूलकार्क’ अ मुनी आहेत. ‘देशकाल स्वितीप्रमाणे सर्वात आपण बदल करू जञकतो’ हे त्यांचे म्हणणे आम्हाला मान्याआहे. कवि आनन्दने मुदकशांत केली, तर घराचा दोष नाहीसा. होईल अनू तें र्हाण्यायोग्य बनेल,’’

‘हसत- हस त्याच्याकडे पाहून जमनदाराने. त्याच्याकरवीच भुदकशान्त केली क॑ पर्तण्पयापूर्वी तों प्रगल्भशास्त्रीला म्हणाला, *।जापल्या रोतीरिवाजात काही अनागरीक अन्‌ आजच्या काळाच्या पद्धतीविरद्ध असेल, तर * त्यातून सुटका होईल अशा मार्गाचा आपल्या. पंचांगात प्रवेश करा, त्याचं स्पष्टीकरणही द्या. तसं केलंत, तर मो आपला मोठ्या प्रमाणावर सत्कार करून पुरस्कार देईन,

अशा प्रकारे कवि आनन्दला घर सोडावे. लागले नाहो. प्रगल्मशास्त्रीने अन्य पँडिता- बरोबर दीर्घ चर्चा करून शुभ-अशुभ कार्यामधे सोप्या परिवर्तनाला आपल्या पंचांगात स्थान दिले. जमीनदारानेही आपल्या म्हणण्याप्रेमाणे त्याचा अुत्तम सत्कार केला.

॥:….. मल्य 1001)

टन कुब्ेरपुरचा मोठा प्रसिद्ध कापड-

होता. त्याची पत्ली विमला खर्‍या अर्थाने धर्मपत्नी होतो. त्यांची मुलगी लक्ष्मी हिचा विवाह शेजारगावचा धान्य-व्यापारी सीताराम याच्या मुलाशी मोट्या थाटामाटाने साजरा झाला.

‘या विवाहानत्तर भुपेन्द्रने व्यापार आपला पुत्र राधेश्याम याच्या हवाली केला, लक्ष्मीही आपल्या सासरी सुखाने नान्दू लागली. राधेश्याम व्यापारात लक्ष केन्द्रित करून सो यशस्वीपणे चालवू लागला. अशा प्रकारे भुंपेन्ह आपल्या जबाबदारीतून मुक्त झाला,

आयुष्यात यशस्वी झाला. भूपेत्द् अशाप्रकारे निश्‍चिंत झाला होता. आता त्याने आरामात हातावर हात ठेवून

जगायला हते होते. पण तो अुलट दु:खी होता. चिंताग्रस्त अवस्थेत तो एका खोलीत बसून राहू लागला,

हळुहळू त्याची भूक मन्दावली. ततो वेळेवर जेवेनासा झाला, रात्री त झोपता तो काहीबाही बड्जडत राही, बायको किंवा मुलगा त्याच्याशी काही बोलू लागले तर तो त्यांच्यावर चिडे, त्याची अवस्था पाहून विमला घाबरून गेली, बोलावलेल्या सर्व कैद्यांनी त्याला तपासुन त्याला कसलाही रोग चगैरे नसल्याची ग्वाही दिली. त्याला एकाद्या भुताने पछाडले असावे अशा शंकेने विमलाने आंत्रिकही बोलावले. त्यांनी मंत्र-तंत्र कशून त्याला ताईत, गंडेदोरे इ, बांधले, पण काहीच फायदा होईना.

आपल्या तीर्थयात्रा मुरकून भूपेन्द्रचा व्याही रतत हा एकदा सहज त्याला भेटायला. आला. त्याला पहाताच विमला रडत म्हणालो, **पहाना, इल्ली तुमच्या व्याह्यांची तब्येत पार बिघडून गेली आहे. मला तर ते जुने दिवसच बरे होते असं वाटू लागलंय.

निक पका.

आम्ही या गावात नव्यानं भालो, तेंव्हा ते कापडाचे तागे डोक्यावर घेअून रस्तोरस्ती फिरून कापड विकत असत. एका लहानशा घरात आम्ही भाड्याने रहात असू, मिळकत कमी पडली तरी ऑम्ही संतुष्ट असू. पुढे भाग्यान॑ हात दिला. कापडाचे दुकान भुघड्नं कमाई केली. आता मुलानं व्यापार सैभाळलाय भन्‌ चांगली प्रगतीही केलीय. मुलगो तुमच्याकडे सुखो आहे, खरं तर आता कसली समस्याच नाहीय त्याच्यापुढे! कसलो कमतरता नाहीय.” अशा प्रकारे विमलाने सारी परिस्थिती व्याह्यांना स्पष्ट सांगितली.

रतननेही विहिणीचे ब्रोलणे लक्षपूर्वक ऐकून म्हटले, ‘‘तुम्ही चिन्ता नका करू. धोर. सोडू नका. सध्या तुमच ग्रहमानच ठोक

कश

नसावं, पण माझी खात्रो आहे. की. सर्व काही ठीक होईल.’’ नंतर भूपेनद्रथी थोडे बोलून तो आपल्या गावी निघून गेला.

यानंतर पंचरा दिवसही लोटले नाहीत; तोच एक दिवस आपली मुलगी लक्ष्मी, रडत रडत माहेरघरी प्रवेश करत असलेली ‘विमलाला दिसली,

पट्कन पुढे होत, ‘*काय झालं बाळा? काही न कळवताच अचानक आलौस? काय. झालं सांभ तर श्वर? आपलं सासर सोडण्या सारखी काय चूक धडली तुझ्या हातून?” असे विचारत आईने लेकीला जवळ घेतले.

“काय सांगू आई! तुझ्या जावयाला ब्यापारात मोठी खोट बसली! कर्जदारांच्या दवावामुळ धरून निघून जाभून ते बैरागी बनलेत! परत कधी घरी येणार नाही, असं

संवाद अैकला आणि रागाने येभून तो गरजू लागला, “’तुः हातावर हात ठेवून बसून गाहानाव की काय? तो काय म्हणतोय शेवटी?’’

“काय सांगू बाबा तुम्हाला तरी? तै. म्हणतायत की, मौ तुझ्या बापाला तोंड. दाश्षवावच्या लायकीचा राहिलो. नाही! त्यां. दिवसापासून आपल्या खोलीत तोंड लपवून बसलेत ते! नाहेरच येत नाहीत, ‘’ असे सांगत * तौ जास्तच स्डू लागली. व

“रडू तको लक्ष्मी! घरात जा, तुझ्या नवर्‍याला आणायंचं माझ्याकडे लागलं!’* असे म्हणून’भाड्याचो गाडी चेभून.

सी

भूपेदद व्याह्याच्या गावो जाला निघाला. ।_रतनच्या घरी पोचताच त्याचे नाव घेऊ ‘भुपेन््ध ओरडू लागला. खोलो-बाहेर आलेल्या ब्याह्याकडे तो पहातच राहिला, ‘‘लक्ष्मीन सांगितली सारी करतूत तुमची! पुर ‘करावला हवं, ते विसरून कांबळ ञोठून नुसते पडून काय रहाता खोलीत? अशानं काम होईल का? चला दोघं मिळून शोधूया ह्यात्रा!”’ असे म्हणून रतनला बरोबर घेजून रो जावयाच्या*शोधाला निघाला. जवळपासच्या गावांतून जितके आथम, मठ वगैरे होते, तितक्या सगळोकडे त्यांनो शोध घेतला. शेवटी बैरागी बनलेला जावई त्याला एका मठात सापडला, र॒तन आपल्या मुलाला काही बोलणार, इतक्यात मधे दखल देत भूपेन्द जावयाला म्हणाला, ‘“आथवम, मठ या जागा भक्त लोकांसाठी असतात; व्यापारात सर्वस्व ‘गमावलेल्यांसाठी नव्हेत! व्यापारात नफा- नुकसान होणं नैसर्गिकच असतं; म्हणून काय ‘कोणी घरदार, बायको सर्व सोडून पळून जातं? पुन्हा धान्य श्ररीदून व्यापार सुल करा. जे धन पाहिजे, ते देतो मौ! कर्ज

समजा हवं तर!’’ असे समजावून त्या बापलेकांना भूपेन्द्र आपल्या घरी घेथून आला.

बैराग्याच्या वेषात का होईना, पण परत आलेल्या आपल्या नवर्‍याला पाहून लक्ष्मी फारच खूश झाली, भूपेन्वरने जावई व मुलीला नवीन वस्त्रे दिली अन्‌ रतनच्या हातावर रोख पंचवीस हजार ठेवत’ तो म्हणाला, “’ब्याहीबुवा, हे धन घेअून आपल्या मुलाला पुन्हा व्यापार सुरू करून द्या, तुम्हीही गप्प राहू नका, माझ्या जावयाला मार्गदर्शन करत रहा. त्याला एक यशस्वी व्यापारी ब्रनवा, अजून तो क्या आहे व्यापारात असं वाटतंय मला.”

हसत हसत रक्कम भूपेन्ट्रला परत करत रतन म्हणाला, ‘‘माझ्या मुलाचं व्यापारात नुकसान वगैरे मुळीच झालेलं नाहीय, तुम्ही मुलाला व्यापार सोपवल्यानंतर चिंतेत दिसू लागलात, शब्दाशब्दावर चिट लागलात तुमची बायको बिचारी घाबून गेली” तुमच्यात बदल घडवून आणण्यासाठी आम्ही तिघांनी मिळून है नाटक केलं भाणि त्यात यशस्वीही झालो बघा!”

1५०6४ ७०७०७१ ०|008–890 9543045%ला-) डळ९ तो १४,११५ 0५०५७

9579०009९7 64 0965 (820009 ७१४१ 0010011 ॥0550075, 0७

तश्ेथशी७0/७५०१७४ 90 ७५७॥१9 ७9/0000 00३७७ 0000000) (क ढाकाण णा०१०0 5000052 2 त मटण, ड9785 011०4१ १00 |ा०//6092001 पहाड. हा 11 151908905 १ 8भाझता १००. नैव 255 ४०० 5)85लाप0 ७030185 ७७: ००॥०॥ १०8४०६8 188 ॥ 5), 8040 ॥॥०१5-600 025

ककी । बगलादेशाचे “न्न ॥ हरताच देशाचे

राष्ट्रपिता

‘प॑चवोस वर्षांपूवी बांगला देश अस्तित्वात भाला. त्या. ‘निनित्ताने त्या देशात रीप महोत्सव लाजरा बरण्यात आया. अुत्सब संपल्यावर दोन महिन्यांनी देशाच्या स्थापनेलाठी नढतेले नेता शेकत मुजिनर रहमान यांना *ष्पिता’ म्हणून घोषित करण्यात आले. आपल्या डेशशाच्या स्वातन्यासाठी आन्दोलन कलन मुजिबूर त्यात यक्स्वी झाले. सार्‍या जगात त्यांची कीर्ती पसरली.

९५७ मधे बापल्वा देशाचे विभाजन जाले. था. आन्तात मुसतलमानांचो संख्या अधिक होती, म्हणून ह प्रान्त पानिस्तानचा भाग बनला. याला ‘पूर्- ‘काकिस्तान’ असे म्हणत असत. परल्तु पहिल्यापासूनच “आपण पाकिस्तानपासूत निराळे व्हावे य ‘सोनार बांगला’ चो स्थापना व्हाथी”’ असे तेथील जनतेला. बाट्त अते.

परन्तु पाकिस्तातने त्यांची हो इच्छा ठोकल्न हिलो. पाषिस्तानविरु केलेल्या या आन्दोलनाचे नेता. होते शेक भुजिबूर रहमात. अशा नेत्यांना पाकिस्तान सरकारे तुरुंगात कोंबले. आणि त्यांची चळवळ दाबून अाकावला सुरवात केली. पश त्यांच्या बा प्रवललांमुळे ‘्रजा वैतागली अन्‌ स्वत:च्या बयातासाठी पा प. बंगाल, त्रिपुरा, मेषालय, आसाम आदि प्रान्तांकडे अरणार्थी म्हणून वूत्व करू लागलो. भारताने त्यांना आथय दिला. परन्तु त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जेली आणि हो समस्या सो्वण्यासाठी शाश्‍वत मुपाय शोधणे आवश्यक झले. भरणारथॉना परत त्यांच्या देशात पाढवावचे तर तेथे पोग्ब वाताजरण असणे आवश्यक होते. यासाठी भारताने बांगला देश मुक्ति सेनेशी हातमिळवणी केली आणि पाकिस्तानशी सग दिला. नाइलाजाने दाचा वापर वावा लागना.

१९७१ मे झालेल्या पंधरा दिवसांच्या या भारत-

पाकिस्तान युद्धात १६ डिसे, रोजी पाकिस्तानला आपला पराभव कबूल करावा लागला, पूर्व पाकिस्तान, पाकिस्तानपासून स्वतन्ज होभून बांगला देशाची स्थापना झाली, शेख मुजिवूर रहमान यांना मुक्त करण्यात आले, १९५२ मधे ते देशाचे भध्वक्ष बनले, परल्तु १९५९ मे तयांच्या क्टम्बीयांसह त्यांची हत्या केलो गेली. त्यावेळी जर्मनीत रहात असलेल्या त्यंच्या दोन कल्या तेवढ्या वाचल्या. दोघोपैकी थोरल. शेक हसीना वाजेद १९८१ मधे स्वदेशी परतत भाती व राजकारणात अुतरली. पित्याने स्थापलेल्या अवामी लोग पार्टीची सूत्रे तिते आप्या हाती घेतली, १९९$ जूनमधे तेथे सार्वजिक निवदणुका क्षाल्या, अबामीलीमचा जय झाला व त्यांना प्धातमतत्री प नळाने.

आंगला देशच्या सरंविधाताच्या चौथ्या संस्करणात शेष मुजिबूर र्हमात यांा *राष्ट्रपिता” घोषित करण्यात आले, परंतू (९५९ मधे लष्करी सरकारने हे संस्करण स्ह॒ ठरवले. तरीही जनसेच्या मनात अगूनहो ते वंगबत्धु होते व जनता त्यांन ‘रा््रपिता’ च मानत होती, ांगला देशच्या संविधान सभेने (९. केब्ू. ला. घोषित केले की त्वांना देण्यात येणारी अतादराची वागणूक म्हणजे ‘संतिधानचा शिकार” मानला जाईल.

बांगलादेशने मागच्या १६ दे, ला ह्वातल्याचा रौप्यमहोत्सव साजरा कैला, १९७५ मधे ज्या ठिकाणी शे मुजिकूर रहमान यानी त्वातल्याची घोषणा केली, त्याचच स्थातावर वर्तमान प्र्नानलन्भी शेख हसीना, चाजेदने स्वतंचता स्मारक स्वूपाचौ स्थापना केली. त्याच दिवशी आपल्या देशात “विजय दिवस’माजरा केला गेला. रा्ट्रपतौ जॅ. शंकरदयाल शर्मा यांना लष्करी सलामी

च तूर, विदुर, व प्रवर या नावांचे तिघे

होते. पित्याच्या मृत्यूनंतर आपल्या विशाल घराचे तीत भाग करून ते आपले आयुष्य कंठू लागले, दिवस जात राहिले पण या तिघांच्या आयुष्यात कसलीही सुधारणा आली नाही; त्यांची काही प्रगतीही झाली नाही, अर्थात्‌, त्या दिशेने त्यांनी प्रयत्नही

केले तन्हते. ‘कसेतरी दिवस निघाले, म्हणजे पुरे’, इतकीच त्यांची अपेक्षा’होती.

णाच्या बायकोने आपल्या नवऱ्याला, ‘अमूक केल्याने लाभ होईल’ असे सांगि- तले,तरी.तो तिकडे दुर्लक्ष करी. बायका बिचाऱ्या आपल्या विवशतेमुळे मनातल्या भनात दुःची होत. पण यामुळे सर्व ‘जसे होते तसेच’ राहिले,

एके विवशी एक बैरागी त्यांच्या घरासमोर अुभा राहून ‘भिक्षांदेही’ म्हणत ओरडू लागला.

त्यावेळी तिघेही भाभू काही कामासाठी शेजारच्या गावी गेलेले होते. तिघी जावा बसून आपसात गप्पा भारत होत्या. आवाज तेकून त्यांना वाटले की, ‘हा कोणी नवा ‘मिकारी असावा; नाहीतर वा घरासमोर मुभा राहून तो भगा भोरडलाच नसता. घर बोणार्च आहे, हे वाला माहीत नसावं.” इतस्यान वैरागी ‘भिक्षादेरी’ म्हणून पून्हा एकदा ओरडला. तिघी बाहिर येजून त्याला म्हणाल्या, “हे पर कुणाचं आहे, ते माहीत नाही का तुम्हाला? इथे भिक्षा नाही ‘मिळायचो.’

ओता ब्रैरागी म्हणाला, तुम्हालाही माहीत नसावं.

निराश न॑ ““पणमी कोण हे

म्हणूनच तुम्ही अस्‌ बोलताय, मला भिक्षा द्यायला नकार देताय. तुमचं भाख्य आज चांगलं आहे, म्हणूनच मौ. तुमच्या दारी, आलोग्. सरवकिडे भिक्षा मानायला जात.

नसतो मी! मला जिज्ञा दिलीत, तर कल्याण होईल तुमचं.”

तिचींना असे वाटले की हा कोणी सामान्य जैरागी नसावा. पण मनातल्या भीतीमुळे त्या काहीच बोलल्या नाहीत. कुणास ठाबूक, कोणत्या बिळात, कसला साप आहे - या विचाराने थोरली म्हणाली, भिकारी कित्येक असतील. जे कल्याण’ म्हणतोयस, ते काय हे सांग बरं! भिक्षा मिळावी, म्हणून खोटं तर नाही बोलत “तुमच्या घरामागे श्वन सापडेल, असा अपाय सांगेन बघा!’’ अैरागी बोलला. धनाचे नाव काढताच तिघी जावांच्या मनात आशा अत्पन्न झालो! आता वैराग्याला (मिक्षा देण्यात यानी भराह दण्ववळा, बैराग्याने त्यांची सगळी माहितो विचारून घेतली अन्‌ म्हणाला, *‘घर तिघा भावांचं म्हणजे पर्याचान तुम्हा तिघोचही माहे, तुमये अधिकार सारखेच आहेत. आता एक काम करा. एकीनं घरात भात शिजवा, दुसरीनं भाजी, तर तिसरीनं दह्याची व्यवस्था करा, आपापल्या घरात, तिथी मिळुन मला पोटभर खायला घाला. नंतर सांगेन तुम्हाला धन कुठे अन्‌ कसं मिळेल ते!’ मोठ्या आतुरतेने तिघींनी एकदमच विचारले, ‘*पण धन कुणाऱ्या घरामागे

अुत्तरला, ‘“तिघौंनाही आपापल्या हिश्याच्या घरामागे धन मिळेल.’’ तिघोंनी अराम्याल्या भरपूर जेवण दिले. ेकर देत तो म्हणाला, “मौ खूप संतृष्ट झालोय, तुमचे

आांबोबा.

‘तृ्यासारले नि

पती परत आल्यावर त्यांना सामान्य माणसाचं भलं होईल,असं एकादं चांगलं कास करायला सांगा, तिथं जेव्हा अशी भली कामं करतील, तेंव्हा त्यांना आपल्या घरामागे आपल्याला आवडेल तिथे खणल्यावर धत मिळेल, मी अजून तीन दिवस याच गावात असेल माझ्या म्हणण्याप्रमाणे धन न मिळालं, तर भेटा मला.’’

त्याचे बोलणे ऐकून तिथी जावांचे बेहरे निस्तेज झाले. त्यांना असे चिंतित पाहून बैैराग्याने कारण विचारले.

**तिघा भावांचा स्व्रनाब एकसारखाच आहे. परोपकारापासून दूरच रहातात ते. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याकडून एकादे अलं काम करवून घेणं अशक्यच! नुसतं आम्ही तुम्हाला भोजन दिल्याचं कळलं तरी

श्र

आकाशपाताळ एक करतील ते! आम्हाला शिव्या देतील, तोंडाला येईल ते बडनडून चांगला भुदार करतील आमचा! ते कुठं आहेर गेलेत, म्हणून इतकं तरी धाडस करू धजलो आम्ही!” थोरली जाभू म्हणाली.

क्षणभर विचार करून बैरागी म्हणाला, *“माझ्याजबळ सदबुद्धीच्या गोळ्या आहेत. तुम्हा तिघोंना एक-एक देतो मी. रात्री झोपण्यापूर्वी गोळी पाण्यात विरघळवून आपापल्या नवऱ्याला द्या. सकाळी अुठल्या- अुत्त्या त्यांच्यात सदजूडी जागी होईल. त्या गोळीचा परिणाम सूरयस्तापर्यन्त टिकेल. कयेकी्या हातावर एकाएक गोळी ठेणृत बैरागी तेथून निघून गेला.

तिघे भागू परत आल्यावर रात्री त्यांच्या बायकांनी त्यांना न कळत पाण्यातून गोळी

श्र

दिली.

दुसर्‍या दिवशो चतुर खूप लवकर मुठला. दरवाजा जुघडल्याबरोबर त्याला असे’ दिसले की, तिथे काही शिपाई अन्‌ राघव जुभे आहेत. राघवला जोरजोरात रडताना पाहून चतुरने त्याला कारण विचारले,

शिपाई म्हणाले, ‘“यानं सूपजणांकडून र्जे घेअून शेत आणि घर घेतलं. घर बायकोच्या नावे अन्‌ शेत मुलांच्या नावे. ते कर्ज चुकवायला आता याच्याजवळ काही अुरलंच नाहीय, सावकारांनी तक्नार केल्यावरून आम्ही याला तुरुंगाकडे नेत त.

“अरे पण तृर्गात डोजलन, तर कर्ज कस चुकदू शकेल तो? बाहेर राहिला, तर काही मार्ग शोधेल, प्रय्न करील होय ना?” चतुर बोलला,

कर्ज वेशाराला वाटे वडाप असेच, तर शंभर अशर्फ्यांचा जामीन द्यायला हवा. त्याची बायको अन्‌ मुलगा द्यावला तयार नाहीत. याच्या स्वत:जवळ तर तितकं घनही नाहीय. मग आम्ही तरी काय करावर महणूनच आता तुरुंगात नेतोय याला.’” एका. शिपायाने सांगितले.

चतुर ताबडतोन म्हणाला, “केवळ शंभर अशर्प्यांसाठी एका सज्जन माणसाला तुझुगाची कोठडी? सोडा राघवला; हवं ते धन मी देतो.’” अन्‌ आत जागून शंभर अश्या आणून शिपायांच्या हवालो करत तो म्हणाला, ‘*माझीही आर्थिक स्वितौं विशेष चांगली नाहीय. मी दोन बैल घेण्यासाठी हे पैसे जमवले होते. बाजारात जाभूनही

आंदोचा

मनासारखी खरेदी होजू राघवचं भाग्यच म्हणायचं हे!**

अशोर्फ्या घेबून अन्‌ राचवला मोडून देडून शिपाई निघून गेले. नंतर चतुरने राघव, त्याची बायको, त्याचे मुलगे अन्‌ सावकार अशा सर्वांना एकत्र बसवून भृपदेश केला; राषवच्या कुटुंबाला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. सावकारांनी चतुरचे जामीनकीचे घन परत केले अन्‌ संतृष्ट होभून निघून गेले. तेंव्हा रावची बायको म्हणाली, “तुम्ही अन्‌ माझे पती बर्‍याच काळापासून एकमेवांचे शत आहात. यात दोष माझ्या पतीचाच असल्याचं मला छान ठाबूक आहे. असल्या आपल्या शजूला आज तुम्ही मोठौच मदत केलोत. तुम्ही फार भुत्तम हात, पती तृरुगात आताना मी. याबद्दल मला दोष नका देभू त्यातली सरी गोष्ट जाणून घ्या. यांचा हट्ट होता की, *तुहंगात जाईन, पण कर्ज आमच्याकडूनही त्यांनी तसं. वचन घेतलं; म्हणूनच आम्ही गप्प राहिलो. शत्रलाही आज तम्ही जी चागली वागणूक दिलीत, त्यामळे आज पाऱ्यातही परिवर्तन झालंय, आता यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही कर्ज परत करू. आमच्या चुकीबद्दल आम्हाला पश्‍चात्ताप वाटतोय. कणी आहोत आम्ही तुमचे!”

राघवही चतुरला म्हणाला कि, *आजपासून शत्रुत्व संपवून आपण दोस्त बनू.” चतुरही संतोषाने घरी परतला.

त्याच दिवशी विद्रलाही दुसऱ्याला मदत करायची संधी मिळाली. तिघा भावात तोच

अधिक बलवान श्षणायचे काम चालू होते. एक मोठा दगड अडचण अनून राहिला होता. तो फोडणंही शकय होत नव्हते. काही लोकांचा भसा सल्ला होता की, पाच माणसांची शक्ती वखटलेल्या माणसाच्या हातूनच हातोड्याच्या दणक्याने तो फोडता येईल. विदुरच्या कानी ही गोष्ट पडली. पण त्याला तर ताबडतोन शेजारगावी जायचे होते. त्याच्या जवळचे नारळ त्या गावचा माणूस चांगल्या किंमतीला खरोदायला तयार होता. नारळ ताबडतोब दिले नाहीत तर संधी हातची जाणार होती; अन्‌ कमीत कमी शंभर अशर्फ्यांचे नुकसान होणार होते.

समोरच्या घरच्यांची अडचण दुसरीच होती. चार मजूर तीन दिवस ही विहीर

र्श

ख़रणायचे काम करत होते, आजचा शेवटचा दित्रस होता काम सोडून ते निघून गेले, तर खणलेली विहीर पुन्हा मातीने भरून जायची शक्‍यता होती, अन्‌ आतापर्यन्तचा सारा खर्च बाया जाणार होता. त्यामुळे घरमालक चिन्तित होता. काय कराचे हे कळत नव्हते त्याला.

विषय कळल्याबरोबर विदुर तेये गेला. पुर्‍या बळाने चारपाचदा हातोद्याचा प्रहार केल्याबरोबर पत्थर फुटला अन्‌ ताबडतोब बिहिरोला पाणी लागले. हे काम संपल्यावरोवर नारळ घेभन शो शैजास्गादी गेला अन चांगल्या तिमलोला तारळे तिठूनही आला.

प्रनरच्या हाती आणखी एक निराळी संधी. -आलौ. मेहनती वरुणला साप डसला.

तश

ऱ्ह वसोठतमी एत (दस जाणार होता. अत. ॥ त्या अवधीत जे घडायला नको,

गाववैद्याने औषध सांगून म्हटले की, ‘या

औषधाने तो वाचेल.” एक दिवसाच्या आत याला अुरगगंघ लेह खायला घालायला हवा, तसं न केल्यास याचे पाय कामातून जातील. अन्‌ नंतर ते कधीच बरे करता येणार

हे औषध शहरातल्या प्रमोदजवळच मिळण्यासारखे होते, तेथे जाण्यायेण्यात

, ते घडून जाणार होते.

गावपाटलाकडे एक आुत्तम घोडा होता. त्यावर बसण्यासारखा घोडेस्वार सुट्टी घेभून सासुरवाडीला गेला होता, आता एकटा प्रवरच काय तो भहरातूग भोषध घेभून येण्यासारला घोडेस्वार गावात होता. पण महिन्यापूर्वी झालेल्या पोटदुखीमुळे वैद्याने त्याला घोड्यावर बसाया मनाई केली होती, त्यामुळे त्याच्या जिवाला अपाय होता. तरीही वहूणला वाचवण्यासाठी प्रवर घोड्यावरून प्रमोदकडे गेला. आताना वरूणलाही त्याने बरोबर नेले. प्रमोदने वरणला औषध दिले अन्‌ प्रवरच्या परोपकार- बुद्धीची तारीफ करून त्यालाही कायाकल्प नावाचे. औषध देभून ‘हे औषध घेतलंस तर तब्येत अगदो ठणठणोत होईल’ असे सांगितत्रे. वरुणला सुखरूप शहरातून परत आणल्यावर गाववऱ्यांनीही प्रवरचो खूप स्तुती केली.

आपल्या नवऱ्याच्या या सत्कार्यामुळे तिथी

जावाही फार खूष झाल्या. वैराग्याच्या, .

सांगीनुसार आपापल्या घरामागे खणत्यावर

आंदोचा

प्रवरला तांब्याच्या नाण्यांनी भरलेला घडा, ‘विदुरुला चांदीच्या नाण्यांचा, तर बरला सोन्याच्या नाण्यांचा घडा मिळाला.

चतुरची बायको आनन्दाने वेडीच झाली, पण बाकी दोघांच्या बायका मात्र मन मारून गप्प झाल्या. त्या बैराग्याला शोधायला गेल्या.

बैरागी भेटल्यावर प्रवरच्या पत्नीने सगळी हकिकत सांगून रडत विचारले, ‘‘तुझ्यामुळेच तिघांच्यात सद्‌भाव जागा झाला. मग तिघांना फळं मात्र तिरनिराळी कशी ‘मिळाली?’*

*‘माझ्या गोळीचा प्रभाव तात्पुरता असतो. पण फळ मात्र ज्याच्या त्याच्या बुद्धीवर अवलंबून असतं.’’ बैरागी भुत्तरला,

“यण सर्व भावांची बुद्धी तर सारखीच आहे!’’ बिदुरची बावको बोलली.

बैरागी म्हंगाला, *‘नाही, प्रवरन॑ काम तर चांगलं केलं; एका माणसाचा जौव वाचवला. पण गोळीचा प्रभाव नाहीसा झाल्याबरोबर त्याला वाटलं की आपण केलं, ते बरं नव्हे! पुन्हा कधी असं काही चांगलं ‘काम न करायचा निर्घारही केला त्यान!

त्यामुळेच त्याच्या परिश्रमानुरूप फळ त्याला मिळालं. चांगलं काम केल्यानंतर विदुरला वाटलं की, असल्या कामात आपण आपला वेळ का वाया घालवावा? त्यानं ठरवलं की, असली कामं पुढे कधीकधीच करायची. त्यामुळे त्याला थोडं अधिक फळ मिळालं. पण चतुरला मात्र ते काम करण्यात आनन्द वाढला अन्‌ पुढेही अशी कामं करत रहायचं ठरवल त्यानं, त्यामुळे त्याला सोन्याची नाणी मिळाली,”

इतके सगळे बैराग्याने सांगूनही त्या दोघी जावा काहीशा असंतृष्टच राहिल्या, त्या जेंव्हा आपापल्या घरी पोचल्या, तेंव्हा त्यांच्या नवऱ्यांनी आपल्याजवळची सोन्याची नाणी दाखवत त्यांना म्हटले, ‘‘चतुरचं असं म्हणणं आहे की या घरात जे काही मिळेल ते तिथांनी सारखं बाटून घ्यावं. त्यानं आम्हालाही त्याच्या नाण्यांत सारख्रा वाटा दिला.’”

आता सिद्ध झाले की तीन भावात चतुरच सर्वात मुभील १ सदभावना राखणारा आहे. पर तपल्या वावाणाली कह सवर की सदुबुद्धिवाल्या व्यक्तीलाच सोन्याची नाणी कशी मिळाली,

कुसमपस्गावातदरवर्षी निज मूल्यवान पारितोषिके दिलो जात. प्रत्येकाला वाटे की हे पारितो चिकु त्याज्य! प्रतिष्ठेचे चिन्ह आहे.

या. वर्षीही चिकलास्पर्धा भायोजित झाल्या, देशातल्या सर्व ऑर भेपुत विककामुम्ळो हापासल्या ‘चित्रांलह कुमुमपुरला पोचली. डड त

‘सुगंधपुरचा निश्‍वास नावाचा एक तरुण चित्रकारही आपल्या चिचांसह स्पर्धेसाठी कुसुमपुरला पोचला. तो जेव्हा परत सुगंधपुराता गेला, तेन्हा त्याच्या मितानी विचारले, “काथ रे, मिळाले का तुझ्या एकाच्या चित्ाना पारितोषिक?”

जरा चित्ता प्रकट वरत विश्वास म्हणाला, ‘‘मला फक्त ‘परोत्माहून-पारितोषिक’च मिळालं.

यावर मित्र म्हणाले, ‘“भरे प्रोत्साहन - पारितोषिकच मिळाल्यानटल बाईट वाटायचं काय कारण? कित्येक असेही चित्रकार असतील, की त्यांना हे पारितोधिकही मिळालं नाह. ‘’ अशा प्रकारे त्यांनी विश्‍वासाचे सान्वन केले,

*‘अरे, पण मला त्याबहुल वाईट नाही वाटत आहे! मला पुरस्कार म्हणून मिळालेलं पुरत पाहूत बाईट बाटतेंम|’’ विश्‍वासने सांगितले.

“कलं ृस्तक भाहे पाहू!’’ मित्रांनी विचारल्यावरन त्याने पुस्तक दालकले.

त्या पुस्तकाचे नाव होते - ‘जिश्र कसे काढावे?”

ड्‌

हत

ज्र यी एक दिवस अशोक आपल्या आईच्या इच्छेनुसार सूर्योदयाच्या वेळी फुले, फळे इ. चेभून नगर-मध्यावरील मन्दिरात गेला अन्‌ पूजा अुरकून तो बाहेर आला. पक्ष्यांची किलबिल अन्‌ मन्दिरांतल्या घंटांचा नाद त्याच्या कानात गुंजत होता. आकाशात ‘विहरणारे पक्षी, मुदयभानुचे किरण अन्‌ त्यामुळे सोनेरी आभा प्राप्त झालेल्या ढगांची शोभा न्याहाळत तो महालाच्या दिशेने चालत

((्ढ्यशने चाणनथा७1!५६शीनिनन्दाना पराजितकेले भाणिगधराज्व एत्तगतकेने, पाटनीपुक्‍ला आपलो. रागधानो अनजून मौर्य १शा_ची र्थापना केली. त्याच्यानन्तर त्याचा पुक निन्युसार सिंहानायर ध१ला, निन्दुतारने मोठ्या बक्षेने शज्यकररभार धावला. तोन राण्या धसताता एक बाह्मणण्या सुभा अला. तिने अशोकला जन्म दिसा. तिद्या अन्‌ विवेक-संपभ्न अशोक, ज्ये तुभ शुशेम याला मुळीच भावत नले,

बरोबरही विवाह

होता. इतक्यात पाठीमागून अचानक दौडत येणार्‍या घोड्याने त्याला खाली पाडले अन्‌ खूप वेगाने तो पुढे जाभू लागला. घोडेस्वार होता सुशेम.

दुसर्‍याच क्षणी अुठून अशोकनेही वेगाने घावत घोड्याचा पाठलाग, केला अत्‌ :तो टप्प्यात आल्याबरोबर भुसळीं मारून अशोक घोड्यावर चढला. सुशेमच्या हातून लगाम ज्ेचून त्याने घोडा थांबवला. सुशेम खाली

चान्दोबा” ्ु

जश

मुतरला. ‘मी आपल्या वाटेनं मुकाट्याने जात होतो तू मला-त्याली का पाडलंस? अशोकने विचारले: ‘घोड्यानं पाडलं तुला.” म्हणून सुशेम घोड्यावर चढू लाभला. त्याचे मनगट घट्ट पकडून, *‘माणसांची अजिबात रहदारी नसणाऱ्या या-मोठ्या रस्त्यावरून तुला नोट जाता येत नाही. असल्या अयोग्य माशसाला घोडयावर बसायचा अधिकार कोणी दिला?’’ अशोकने अस यारतस याण,

“तू कोण माझा अधिकार विचारणारा? मी कोण, माझं पद काय, हे माहीत आहे. तुला?” सुशेम गरजला. कसं नसेल? नालायक अमेंडखोरा! तू माझा ज्येष्ठ बन्धू आहेस, म्हणून सोडून देतोय या लेघेला, नाहीतर असा घडा शिकवला असता, की जन्मभर आठवण राहिली असती!’’ अशोकने ठणकावले.

“पुढे राजा बनणार्‍याला धमकी देतो आहेस?” क्रोधाने सुशेमने विचारले. ‘‘राजा कोण होणार, याचा निर्णय झालेला नाहीय अजून!’’ अशोकने माहिती पुरवली. “नीट साचली सतपाना सगोच साहीर्‍या जाही वत नकोस. महाराज अन्‌ अन्य प्रमुखांचा निर्णय कळलेला आहे मला. मीच होणार आहे

  • गर्वाने खदाखदा हसत सुशेम

असे

“हेच जर खरं असेल, तर तुला जास्तच सावधगिरी बाळगावला हवी. तू खोटं बोलत आहेत, हे मला चांगलं-ठाजूक आहे. अन्‌

तसा निर्णप झालाच असेल, तर मीही जोरदार विरोध करीत त्य़ाला!’’ अशोक गंभीरपणे म्हणाला. **‘तू महाराजांच्या निर्णयाला विरौध करणार?’’ म्हणत सुशेमने त्याला मारणगाशारी हात तगारला.

अशोकने लो हात पकडून आवळला. सुशेमने हात सोडवून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण त्याला ते जमेना, दोघांच्यात ताणाताणी सुरू झाली, त्यांच्या ओरड्याने मंदिराचे आवार दणदणू लागले. प्रजाजनही इकडून तिकडून येभून भोवती जमू लागले.

दोन्ही राजकुमार काही दूध पिणारी मुलं ‘ती! चाणक्याने काही वर्षापूर्वी त्यांची परीक्षा घेतली होती. आता तो जिवन्त स्वता. साशा विल्देशार वळ लाला होना. तत्वाचे स्तरास्थ्यही हरवत होते. दोन्ही

श्र

राजकुमारांचे शतृत्व जनतेला ठाभूक होते पण आज ते ममदिबाहेर जाभू पहात कृणी मनातही आणले नव्हते की, मौर्य बंशाच्या संस्थापक चन्द्रगुप्तचे नातू अन्‌ त्याचाच योग्य भुत्तराधरिकारी असणार्‍या निन्दुसारचे दोन पुत्र सुशेम व अशोक असे आुघड्यावर एकमेकांशी भांडतील! त्यांच्या आबाजामुळे प्रजा धावत तेथपर्यन्त आली, धण त्यांच्या जवळ पोचायचे धाडस भात कुणाच्यातही नव्हते! दुरूनच सर्वजण आश्‍चर्य व भयाने पहात राहिले!

भाग्यवश त्याच वेळी *भल्लाटक चोड्यावल्न तेथत जाव होता. चाणक्याततर भल्लाटक मगध राज्याचा प्रधानमन्वी बनला होता. त्याला पाहिल्याबरोबर दोघा राजपुत्रांनी एकमेकांना सोडले अन्‌ ते दोन

बाजूंना मुभे राहिले. “असं सार्वजनिक रस्त्यावर, जनतेसमक्ष तुम्हा दोघांचं एक- दुर्भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या पित्याना - महाराजांना - हे कळले, तर त्यांचा किती क्षोभ होईल! तुम्ही याची काही कल्पना तरी केलीत?’* मल्त्र्याने त्यांना बिचारले.

अशोक यावर गप्प राहिला. पण सुशेमने चक्‍ताळून ‘‘कुणाला भिजून पळून जायची गरज नाहीये मला! आपणच सांगा, मोच भावी राजा आहे ना इथला?”’ असे मल्याला निचारले,

*“राजकुगार, गलाइतकंच माहीत आहे, की याबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीय. राजाचे ज्येष्ठ पूत्र आहात. ुम्ट नात्याने भुदाततेनं वागण

तुमचा धर्म नव्हे. का?’’ मल््याने काहीशा कडकपणे विचारले, “वण यानं माझ्या पदाचा आदर करावा, यावर मी जोर यात काही चूक आहे. गाझी?” मुशेगने विचारले,

“दुसऱ्यावर जोर देभून किंवा त्याचा अपमान करूनच तुम्हाला कोणी आदर नाही देणार! आपल्या मदन्ययहार अन्‌ मदाचाराने सर्वांचा मान मिळवायचा प्रयत्न करायला हवा दया दाखवायला हवी, महनशक्तीची सवय करून घ्यायला हवी. ते. सर्व सोडून बारीक-सारीक गोष्टीवरून भांडण करणं बरं नव्हे! याला कोणी सद्व्यवहार नाही. म्हणत; दुर्व्यवहार म्हणतात!” प्रधानमन्वी. गोभीर्पणे बोलला.

“केवळ योगायोगानंच वाचला हा माझ्य़ा

हातून. नाहीतर आज या घमेंडखोराची ‘चामडीच लोळवली असती मी. या पोरट्यानं माझ्यावर हात अचलावच्या केलेल्या साहसाबददल त्याला शिक्षा मिळाली.” सुशेम तरीही ग्वने म्हणाला.

**राजकुमार, आपल्याच भावाबद्दल असं बोलणं अयोग्य आहे. तेही तुमच्याचप्रमाणे युवराज आहेत; तुमच्याच पित्याचे पुत्र आहेत.’’ मन्ज्याने त्याला समजावायचा प्रयत्न केला.

“शकय आहे की, हा माझ्या पित्याचा पुत्र आहे, पण याच्या आईनं विवाहापूर्वी अंतःपुरात माझ्या आईच्या सेविकेचं काम केलंय, बाकीच्या राष्यांचोही दासी होती ती! म्हणून मो याला युवराज मातायला तयारच नाही.’ सुशेमने आद्यता प्रकट केली.

त्याच्या या बोलण्यामुळे मात्र अशोक त्याच्यावर तूटेतच परणार होता. पण मळ्यात त्याला अडवले.

““युबराज मी, की तू, हे काळच ठरवील! माझ्या आईचा अपमान केला आहेस तू. मी याचा कधीतरी सूड घेईनच पहा! प्रधानमन्त्री अन्‌ इवे अुपस्थित असलेल्या जनतेला साक्षी ठेबून प्रतिज्ञा करतोय मी! मगध सिंहासनावर असणारा तू नव्हेस, पण…’’ वाक्य पुरं होण्यापूर्वीच मन्त्र्याने अशोकच्या तोंडावर हात ठेवला. तो मधेच म्हणाला, **महाराज बरिरुसार यांचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हा दोघांना इथून निघून जायची आज्ञा देत आहे. अगदी या क्षणी, ताबडतोब राजवाड्यात निघून जा!” अन्‌ मग त्याने सर्व लोकानाही तेथून निचून जावला सांतिले.

तेथून मन्त्री सरळ आपल्या घराकडे निघाला. घोड्यावरून भ्रुतरून राजभवना- समोरून जताना मुख्य द्वारातून बिन्दुसारचा मु्य सल्लागार बाहेर येअून नमस्कार करत म्हणाला, *‘महाराज, आपणाला भेटू इच्छितात.”

*‘ढौक आहे, चला.’’ म्हणत मन्त्री आच्यामागोसाग शोजारयाल गेला. राजा ज्या एकान्त दालनात आराम करत होता, तेथे मन्त्री पोचला. राजा बिन्दुसार त्या विशाल दालनातल्या मोठ्या मसनदीवर बसलेला होता. समोर दुसरा एक अधिकारी अुभा होता. मन्त्याने प्रणाम करताच त्याला अका आसनावर बसावचा राजाने संकेत केला.

मत्त्री बसल्यावर राजा म्हणाला,

“भह्लाटक, एक वाईट बातमी कानी आलीय,

त्याचं विवरण तक्षशिलेह्दन आलेले हे अधिकारी सांगतील,’’

मन्भ्याला प्रणाम कळून अधिकारी म्हणाला, *‘मन्बिवर, महाराज चत्दगगुप्तांनी तक्षशिला प्रान्त जिंकून घेतला होता हे आपणाला ब्रिदित आहेच. त्यांनी आपला एक अधिकारीही तेथे तैनात केला होता. तेंव्हापासून आजपर्यन्त कसलीही अडचण न येता तेथला राज्य-कारभार सुरळित चालू आहे. पण आता मौर्य-अधिकाराला धिक्कारून तक्षशिलेत बंडाची ज्वाळा भडकू लागली आहे. मगध राज्यातून निराळे होण्याचे प्रवल चातू झाले आहेत.”

प्रधानमन्त्री म्हणाला, *‘ही तर मोठी विचित्र अन्‌ ताबडतोब हालचाल करावला

ज्र

लावणारी बातमी आहे!** आपण तक्षशिलेच्या जनतेवर कसला अन्याय केला नाही, त्यांचं कसलं नुकसानही न केल्यानं आपणाला त्यांचे हँ प्रयत्न विचित्र वाटतील. पण आपल्या राजप्रतिनिधींना त्यात कसला विचित्रपणा वाटत नाहीय. कारण आम्हाला असं कळलं आहे की या बंडामागे कांचा हात आहे. चत्तरगुप्त महाराजांनी त्यांना ब त्यांच्या सैन्याला तेथून हाकलून देजून तिथून घालवलं. पण आता ते आपल्यावर आक्रमण करायच्या तयारीला लागले आहेत. मगध राज्य विच्छिन्ल होत असल्याची स्वप्नं

दिसतात त्यांना!’’ अधिकाऱ्याने तपशील सांगितला, श्रधानमल्त्र्याने विचारले, ‘*बंड कशा

प्रकाराने मुरू होणार आहे?’’ ‘“बंडाचे नेते भूमिगत आहेत. ते अुधद्यावर येश्लू इच्छित नाहीत. व्यापारी आणि प्रमुल नागरीकांना ते बंडासाठी प्रवृत्त करत असतात. मगध राज्याच्या अधिकार्‍यांची घरं जाळणं, लुटालूट करणं यासाठी सामान्य जनतेला प्रोत्साहन देत असतात. आमच्या काही सैनिकांना ठार केलं जनतेनं. दिवसें दिवस प्रकरण चिघळत चाललंय,’’ भधिकाऱ्याने एकूण परिस्थिती कथन केली.

“ते जर हिसामार्गावर भुतरले असले, तर आता भुशोर करण्यात अर्थ नाही. सर्व शक्तीनिशी त्यांना दाबून टाकायला हवं. तोच एकमेव मार्ग आहे.’’ राजाला संबोधित करून मन्त्री म्हणाला, “महाराज, सेनापतीला आज्ञा द्या कि तक्षशिलेवर ताबडतोब सैनिक’ कारवाई करा.’’

आंदोचा

“असामान्य शक्तिमान अन्‌ पराकमी अशा माझ्या प्रित्यानं स्थापलेलं मौर्य सामाज्य माझ्या नजरेसमोर छिन्नभिन्न होणं कधीच शक्‍य नाही. माझ्याच्यानं ते पहावलं जायचं नाही, सहन व्हायचं नाही. त्या बंडसोरांचा बोमोड करायचा मीच विडा अुचलत आहे. माह्या नेतृत्वाखाली बंडखोरांचा विनाश केला जाईल.’” बिन्दुसार आवेशाने फुसफुसत बोलला.

*‘जशो जपली इच्छा, पण एक विनन्ती आहे. आपल्या सहा पुत्रांपैकी कोणीतरी हे नेतृत्व करावं. हे काम पित्यानं केलं काय, अन्‌ पुत्रानं केलं काय, सारखंच नं?” प्रघानमल्याते सुचवले.

‘कशी कष्ट परित्िती अत्प्न झालीय! सुशेमला राज्याभिषेक करावा असा विचार करत होतो, तर नेमकी आताच ही अडचण अुद॒भवली.””’ राजा स्वतःशीच पुटपुटू लागला.

*‘राज्याभिषेक आणखी काहो दिवस लांबणीवर टाकणंच अचित होईल महाराज आपण तो विचार तात्पुरता रथगितच करावा, प्रथम सशेमन सैन्याचं नयत्व फरून वर सोइन परत वाव, म्हणजे जनतेचाही युवराजांबद्दल आदरभाव अन्‌ विश्‍वास वाढेल.’’ मल्त्याने सलापिस बिशप शण म्हणाला, “महाराज, माझी एक लहानशी विनन्ती आहे. प्रथम युवराजांना नेतृत्व

« करायला आपण सांगू नवे. त्याऐवजी आपण अशी परिस्थिती निर्माण करावी, की ते स्वतःच त्यासाठी पुढे येतील! म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आपण सहाही

‘चंबोबा

य॒वराजांना इथे बोलावू; त्यांना बंडाळीबद्दल तपशीलवार सांगू, त्यांच्यापैकी कुणीतरी सेनेचं नेतृत्व बरून बंडखोरांना नेस्तनाबूत करायची गरज कशी आहे, हे ष्ठ पुत्र असल्यामुळे सुशेमच बहुधा ईल. मगध राज्याचे भावी राजे आप्रणच आहोत अशी त्याची पूर्ण खात्री आहे. तेंन्हा अगदी आनन्दानं तो हा भार भुचलेल.”’

ब्रिन्दुसारला मल्त्र्याची ही कल्पना आवडली. ती अमलात आणायचे त्याने य्ख्वते, हु

त्याच दिवशी सर्व राजकुमारांना राजापुढे बोलावण्यात आले. राजाने सर्वाना नंबोचित करून म्हटले, “आता तुम्हापैकी कोणी किशोरवयीन नाही; सर्वांनी तारुण्यात पदार्पण केलेलं आहे. राज्यकारभारासंबंधीचं

वश

ज्ञान सर्वांना असायला हवं. शासन क्रमवार अन्‌ क्षमतेनं कसं चालवावं हे कळायला हवं, त्या दिशेनं तुम्हा लोकांच्या काय काय जबाबदार्‍या आहेत आदि गोष्टींची माहिती कलन घेणं आवश्यक भाहे, राज्यात कायकाय चाललं आहे याविषयी नीट माहिती करून घेणं तुमचं कर्तव्य आहे. आता यासाठी योग्य तुमच्यासमोर चालून आली आहे, अशी बातमी मिळालीय की, तक्षशिला भागात बंडाची भावना झृत्पन्न होत आहे. तिथली शांती भंग होत आहे. बंडखोरांना ताबडतोब दाबून टाकणं आवश्यक आहे. यानत्तर पुन्हा तेथे भांति व ुव्यवस्था स्थापन करावी लागेल, हे काम करायला तृम्हापैकी कोण तयार आहे बोला,

ब्रिन्दुसारला वाटले होते की सुशेम ताबडतोब पुढे येईल अन्‌ जबाबदारी संभाळेल. परंतु तो तर तोडात गुळणी घेतल्यासारला धुप होता! बाकी चारांपैकीही कोणी पुढे होईना, शेवटी एक पाअूल पुढे होत अशोक म्हणाला, ‘‘महाराज! आपलं आज्ञापालन करायला तयार आहे मौ. आपण सोपबलेल॑ हे काम सहज व्यवस्थित करीन

असा आत्मविश्‍वास आहे माझा! आज्ञा द्या. अगदी या क्षणीच सैन्यासह तकशिलेकडे निघेन मो! बंडखोरांचा नायमाट करून मी तिथं शान्ति व सुव्यवस्था स्थापन करीन.”

“कार प्रसन्न झालो मी पत्रा तुझ्यावर! तुझ्या साहस अन्‌ आत्मविश्‍वासाबद्दल अभिमान वाटतोय मला.’’ असे म्हणून बिन्दुसारने प्रेमाने अशोकची पाठ थोपटली. नन्तर आपल्या बाकी पुत्रांकडे वळून तो म्हणाला, “भ्याड कुठचे! आपापल्या निवास- स्थानी जामून लपंडाव खेळत बसा, जुंदीर जसं लोणी चोरून लात बसतात, तसे नुसाते पोटभर खात बसा.”’

पाचही राजपुत्र तेयून निघून गेले. भशोकने पित्याच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला व त्याचा आशिर्वाद घेभून तेथून निघून गेला.

“पूज्य गुरुदेव चाणक्यांचे शब्द खरे झालेत. त्यांनो त्या पहिल्या परीक्षेच्या दिवशीच सांगितलं होतं की माज्या सर्व मुलांच्यात अशोकच समर्थ अन्‌ लायक आहे.’’ राजाच्या मनात आले.

ला.

फान्दीवरील प्रेत त्याने आपल्या खांद्यांवर टाकले अन्‌नेहमीप्रमाणे मौन स्वीकारून तोस्मशानाची वाट चालूलागला. तेंव्हा शवातीलवेताळ बोलू लागला, ‘राजा, जगातसर्वतर दृष्ट, लबाड अन्‌

॥वेबाज लोक भरलेले आहेत. विवेकी माणसाला नाइलाजाने त्यांच्याशी बोलावं लागलं किंवा काही काम पडलं, तर नक्नीच खूप सावधगिरी बाळगायला हवी. खरं तर त्यांच्या पासून चार पावलं दूर रहाणंच बरं, पण गरज पडली की नाइलाजानं संबंध जोडावा लागतो

त्यांच्याशी. आपण सावधगिरी न बाळगली तर त्यांच्या चिकण्याचुपड्या बोलण्यात अडकायची अगदौ खात्रीच! तो पुरुष असो, वा. जरी बेपवर्हि बाळगली तरी ते आपली करतूत

खवून तुम्हाला बोटावर नाचवतील! स्मशानातल्या दार काळोश्षांत॑ इतके अगणित कवन भेस: म्हणून भभा दृष्ट शतींपासून

बचाव व्हावा यासाठी तुला जागरूक करणं हे कर्तेव्य समजतो मी आपलं! राजकुमारी मृणालिनीचा एका लबाड गब्धर्बाच्या हातून सर्वनाश झाला, तिची गोष्ट सांगतो मी तुला.” बेताळ गोष्ट सांगू लागला.

माणिकण्ठ नावाच्या गंधर्वाला एकदा भूलोक पहायची इच्छा झाली. एका पौर्णिमेच्या रारी तो आकाशमार्गाने भूमीवर अुतरला. त्या वेळी त्या भुद्यानात वैदेह देशची राजकुमारी

मृणालिनी आपल्या सख्यांसह विहार करत होती. तिचे सौन्दर्य पाहून मणिकण्ठ अवाक्‌

झाला. इतकी सुन्दर खरी त्याला आजवर गन्धर्व

लोकाततहो विसली नव्हती, मणिकष्ठलारहावेना. तिच्याजवळ जाभून

‘किचारले, “हे सुन्वरी, कोण आहेस तू?” त्याला पाहून नाशचर्यचकीत झालेलो

जद

राजकन्या म्हणाली, “मी वैदेहची राजकन्या मुणालिनी, वा मुद्यानात भापण प्रवेश कसा केलात? इये आत यायला मनाईजहे. शिवाय याची रचनाच अशी आहे की, कोणी आत येजूच शकणार्‌ नाही!”

‘*मी गन्वर्व जाहे. नाव मणिकण्ठ, आकाशात विहार करत असताना तुझ्या सौदर्यानं भुरळ घातली मला! स्वत:वर ताबा न॒ राहून मी इये भुतरलो’’ मणिकष्ठ भुत्तरला. हयाचे बोतणे ऐकून जेवून बुज्णणो बाबेरून महणाली, “आपण ताबडतोब निघून जा शयन, शिपायांनी पाहिलं, तर ते कैद केरतीत तुम्हाला!”

*।गब्धर्व आहे मी! माझी शक्ती अद्‌भुत अपार आहे. तुला माहीत नसल्यानं घाबरत आहेस तू. निश्‍्चिन्त रहा माझ्याबाबत.” असे म्हणून त्याने हवेत आपला हात फिरवला,

दुसऱ्याच क्षणी मृणालिनीच्या सल्या अन्‌ बरोबरचे सारे शिपाई बेशुद्ध होजून पडले. युवराणी हसत बोलली, ‘‘अदुभुत, महाअद्भुत!’’

तिच्या शाबासकीने मोहोरून जातमणिकण्ठ म्हणाला, ‘*मी अचानकडच्छा प्रदर्शित करतोय म्हणून रागावू नकोस. पण तृझ््याशी क्विह करावा अशी इच्छा आहे माझी! ती प्रकट केल्यावाचून वहावत नाहीय मला.”

आपादमस्तक त्याला न्याहाळून अन्‌ मस्तक झुकवून मृणालिनी म्हणाली, ‘‘माझेतातअऱ्याच दिवसांपासून माझ्या विवाहाच्या प्रयत्तातच आहेत, पण अजून कोणी योग्य वर त्यांना आढळला नाही. आता मीच पती म्हणून तुमची निवड करत आहे. पणं विवाहापूर्वी आपणाला

एक फार कठोग काम.करावं लागेल. अुत्मुकता दर्शवत मणिकष्टने विचारले, “काय क्राम आहे ते?”” ‘“वरसेन हा आमच्या

झेजारचा राजा माझ्याशी विवाहाला मृत्सुक आहे. पण मला तो आवडत नाही. तो तर वुद्ध कलूनही मला जिंकायच्या प्रयत्नात आहे. तो आमच्यापेक्षा बलवान असून त्याचंसैन्यही अफाट आहे. आपण त्याला पराजित केलंत, तर मी

अगदी आनन्दाने आपणाशी विवाह करीन.’”

*‘हा तर माझ्या हातचा मळच की! मी आत्ताच गन्धर्वलोकी जाअून राजा चित्रवर्णला सर्व सांगून परत येतो.’’ असे म्हणून मणिकंठ अदृश्य झाला.

मणिकण्ठ भूलोकीच्या एका स्त्रीशी विवाह करू पहात आहे, हे जाणून चित्रवर्णला अतिशय राग आला. त्याला अधिकात अधिक शिक्षा द्यायचा विचार करत असतानाच समजले की, आपली क मणिकंठवर प्रेम करत असून त्याच्याशी विवाहित होण्याचे स्वप्न पहात आहे.

सेंब्हा चित्रवर्ण मणिकंठला म्हणाला, “अस्धर्व मानवांशी असा संत्रंध जोडू शकत नाहीत; अन्‌ते योग्यही नव्हे. तू माझ्या कन्येशी विवाह केलास तर छान होईल. तिला नाकारू नकोस.”

परन्तु मणिकंठया प्रस्तावाला तयार होईना. मृणालिनीशीच विवाह करण्याबाबत तो अडून राहिला. आपला निर्णय अटळ असून त्यात बदल. ‘होणेअशक्य असल्याचेत्वानेस्पष्टसांगूतटाकले.

रागाने चित्रवर्ण आता शाप देत म्हणाला, “धतुज्ञा निर्णय अटळ असेल, तर तुला यापुढे गंधर्वलोकात जागा नाही. तुला भूलोकातच

जांदोवा

लागेल अन्‌ या क्षणापासून तुझ्या सार्‍या मत्वशक्तीही नाहीशा होत आहेत.’’

आपण शापग्रस्त झाल्याचे मणिकण्ठला जरासेही दुःख वाटले नाही, भूलोवी पोचून तो मृणालिनीला भेटला. मृणालिनीने आपला पिता चन्द्रकेत्‌ याला सगळी हकिकत सांगितली, त्याने मताषासून आपली संमती दर्शवली, *आता मन्त्रशक्ती नाहीशी झालावर मणिकंठ वौरसेनला कसे जिंकू शकेल’ याबद्दल मृणालिनीने त्याला विचारले.

“मन्त्शक्ती गेली, तरी माझ्यात अपार बळ आहे. तुझ्याशी विवाह करण्यासाठी मी आपले प्राणही पणाला लावीन; युद्ध करून त्या वौरसेनचा सर्वनाश करीन,” मणिकण्ठ पौरुष प्रकट करत म्हणाला,

महिन्याच्या आतच युद्धाची तयारी सुरू

कॅ

झालीं. मणिकठ चन्दकेतुंचा सेनापती बनला. त्याच्या नेतृत्वाखाली तैन्याने बीरसेनच्या किल्ल्वाला वेढा दिला.

वीरसेनही चांगला पराक्रमी होता. दोघात घनघोर युद्ध झाले. दोन्टी सैन्ये आपापल राजासाठी निकराने लढलो. युद्ध चालू असताना बोरसेनने फेकलेली एक बर्छी मणिकंठच्या शरीरात घुसणार इतक्यात एक गैनिक विजेच्या वेगाने मधे आलाव बर्छी त्याच्या दंडात घुसली. त्याला पाहिल्यावर ‘याला आपण कुठेतरो पाहिलं आहे’ असे मणिकंठला वारले.

आता मणिकण्ठनेही मोढ्या आवेशाने रथातून नाण कॉँग्र्त बौरसेनवर त्यांचा वर्षाव केला, एक बाण थेट त्याच्या छातीतच घुसला अन्‌ जोशात ओरडून तो रथावरून खाली कोसळला. राजाच पडलेला पाहिल्यावर त्याचे सैन्य घावरून विरकळित झाले. मैनिक रणावहून पळू लागले,

र॒बावरून ताबडतोब मुरून मणिकण्ठआता

आपणाला वाचवणार्‍यासैनिकालाशोधूलगला.

जखमी गैनिकांच्याशिविरातत्याला तोंसापड्ला. त्साजा पहाताच मणिकष्ट अवाक झाला! तो. दुसरा कोणी नसून गर्पर्वराजाची कन्या कान्तीमयाच होती! शिपायाच्या वेषात येजून तिनेच आपल्याला वाचवल्याचे त्याने ओळखले.

मणिकण्ळने भरपूर मेवा केल्यावर ती सावच झाली. डोळे अधडल्याबरोबर त्याला पाहून तिने मान खाली घातली. मणिकण्ठ म्हणाला, ‘हे काय केलम कान्तीमयी? ज्यानं तुला लाथाडलं, त्याच्यासाठी एवढा मोठा त्याग? आपल्या प्राणाशी खेळलीस?

द्षोण स्वरात ती अुत्तरली, ‘*तू नसलेल्या लोझात मी तरी की राह शकणार? निदान तुला पहाता तरी वावं, म्हणून स्वेच्छेनं मी या. लोकात आले. आपल्या मन्वशक्ती नाहीशा बलवान वीरसेनशो लढायचं

ठरवलं. तुझ्यावर कसलं संकट येजू नये, तुला सर्व प्रकारची मदत करता यावी म्हणून मी हरक्षण युद़ क्षेत्रातही तुझ्या आसपास राहिलें. आपल्या मन्नशक्तीनं मो वीरसेनचा नाश करू शकले असते. पण आपल्या बाहुबळाने युद्ध जिकृत तुत भाषली प्रेयसी मिळवला याची; त्यात जो आतल्द तला मिळेल. तो हिरावून घ्यायची माझी इच्छा नव्हती. तुला मी वाचवू शकले, वातचसर्वकाही मिळालं मला! त्यागात जे सुख आहे, ते स्वार्थात कुठे? आता जा आणि मृणालिनीशी विवाहित होजून सुखानं रहा,” कान्तीमयीच्या डोळ्यात अभ्‌ तरारले. तिच्याजवळ आपली कृतजता व्यक्त, करून ‘निथून मणिकण्ट मुणालिनीला भेटायला गेला, राजा चन्दकेतुने, त्याचे अभिनन्दन केले मृणालिनी मोठ्या आनन्दाने म्हणाली, ‘ आला. आपला विवाह झालाच म्हणून ‘समजा. िशराततर माजी पाणी एव द्दा पण

करावी लागेल तुम्हाला.” *‘कसली इच्छा?”’ मणिकण्ठनें विचारले. **काही फार मोठी इच्छा नव्हे. आपलं बाहुबळ अचाट आहे, आपला पराक्रम असामान्य आहे, आपण अुन्च कोटीचे धनुर्धारी आहात. माझी इच्छा अशी की, आसपासचे जेवढे म्हणून राजे असतोल, त्य सर्वाना हरवून आपण चक्रवर्ती बनावं. तेंव्हाच मी महाराणी बनून सर्वांच्या आदराचं स्थान बनेन.”’ यावर तौत्र स्वरात मणिकण्ठ म्हणाला, *‘क्षमा करा युवराज्ञी, मी तुमच्याशी विवाह करायला तयार नाही,” भन्‌झट्‌कन्‌ तो तिथून निघून गेला. गोष्ट संपवून वेताळ विक्रमला.

विचारू

लागला, ‘‘राजा, अखेरच्या क्षणी मणिकण्ठ्ची ही वर्तणुक विचित्र नाही वाटत! आपल्या सख्यांसह भुद्यानात. विहरणाऱ्या मृणालिनी - समोर आकाशातून अचानक तो भुतरून भला.

ळं मणिशंकर यांचा शिष्य आहे. आपल्या बाबतीत त्यान्याफउन मौ शिविलेष, भाषण दोघं एकाच गुरुकुलात शिकलात ना?” आपल्या सहाध्यायाचे नाव ऐकताच राजवैद्याचे डोळे चमकू लागले. तो ुत्साहाने म्हणाला, ‘‘ओहो! अजूनही मणिशंकरला आठवण आहे माझी? त्यानंच तर नाही पाठवलं तुला माझ्याकडे?

*‘नाही. एक महिन्यापूर्वीच शिक्षण संपलं माझं. माझं गाव इथून दोन कोस दूर आहे. तिथे मी आपला व्यवसाय सुरू करणार, इतकयात आपण आजारी असल्याचं ऐकलं. ब्रास, ताबडतोब इथे आलो मी!’’

दयानन्दच्या बोलण्यावर हसत राजवैद्य म्हणला, ‘‘म्हणजे मो तुझ्या पहिलाच रोगी म्हणायचा! काही हरकत नाही. जी काही परीक्षा करायची, ती करून भुपाय मुरू कर, माझ्या इतक्याच प्रतिभावान मणिशंकरचा शिष्य ठरलास तू; तुझ्यावर पूर्ण विश्‍वास आहे माजा!’’

शर्माच्या भुपायाने राजनै्य दतजया. लवकर ठणठणीत बरा होईल, असं कृणाला बाटलेही नव्हतं! एका आठवड्यातच ती छान

बरा झाला.

हौ बातमी ऐकून राजा मन्त्र्वाला म्हणाला, “वया तरूण वैद्यातं; आपल्या राजवैद्याची चिकित्सा करून आठवड्यात बरं केलं त्यांना. स्पष्टच दिस्नतंय, की हा आपल्या दरबारी वैद्यापेक्षा जास्त हुशार आहे. आपण आता आपच्या वैद्याला वित्रांती घ्यायला सांगून त्या जागो या तरूण वैद्याला नेभलं तर कसं होईल?’”

*‘फारच छान महाराज!”’ मस्त्री म्हणाला, अन तावडलाब सयानी शर्माला बोलावून घेतले.

पण त्यांचा प्रस्ताव नाकरस्त. शर्मा म्हणाला, *‘असं कोणतेही रहस्थ किंवा

होणतो चिकित्सा-पद्धत नव्हे, की जी

आपल्या वैद्यराजांना माहीत नसेल! साधारणतः: असं पहाण्यात आहे की, जे वैद्य

र्‍यांना औषधं देतात, ते स्वत: स्वतःवर अुपचार करायला घाबरतात. राज्वैद्यांच्या बाबतही असंच घडलं आहे.’”

दयानन्द शर्भाची सगज अन्‌ नम्रता घा. गुणांवर प्रसन्न झालेल्या राजाने

ब पर्वटक येथे येल असतात. येथील सर्वात भव्य भशी

समुद्रकिनाऱ्यावर सहल - १७ हल - १७

वर्क्णोचे ख्वछाल्यार

झष्दांकन : मीरा नावर खॉ चित्र; के,एस, गोपकुमार कोरोगोडेल किनाऱ्यावरून सहल करत आपण मामहपुरम्‌ला पोचतो, पट्लव राजांच्या काळात हे एक मोठे बन्दर होते. ‘ कव्या अको” पव शगा सररिरतर्गतला एक पदती *महामाह’ - म्हणजेच महान्‌ योद्धा, त्याने ब्रलवलेले शहर ‘महामलसूरम’ हे तमिळमधे. मामलपरम्‌बनले, काही काळापासून लोक याला वुकीने हारबानप्रम’ असे म्हणतात. महे एकत्मृड शहर होते, पलवांच्या वेळचे बंदर तर आता नष्ट ज्ञाले आहे, परन्तु लहक ताखून बनवलेल्या मंदिरे आणि मू्तोगुळे भाजही हे रपरान्ेक्षणीव आहे. सुप वुरवरूनही कलाप्रेमी

कलाकृती भर्जुताची तपल्या जिंचा शंगाबतरश नावाने ओळखली जाते, हे एका सडकात कोरलेले २९ मोटर लांब र १३ मोर जाते. या खडकाचे वरचे टोक: चिरले गेलेले भसल्याने पाजसाचे पाणी त्य आुतरत असल्याचा आभास होतो.

चीचे अुदवाने निज अनातले भर्वात भोठे भुहावाचे चित्र मानले दून भरले भणि रोशन स्वर्भातून गंगा

विशाल शिलाबंड कोरून अनवसेली सेविगेरी मामहपुरम्‌सघे आहेत. यातल्या काहोंना ‘रपम’ असे म्हणतात

यांचा भाकार रथासारखा आहे, पाच रथ धर्मराज, नौम, अर्जुत, नकुल- सहदेव जातात. शसर्वाना मिळून ‘पांडन र॒थ’ असे म्हणतात, ‘संगावरण’ अथवा ‘अर्जुत तपत्या’ घ्या पूर्वेकडे वराह व महिषासुरमर्दिनी गुंफा आहेत. त्यात पुराणक्या. कोरलेल्या आहेत, ् करा गुफेतल्था एका पनेतमधे विष्णु वराह. अवतार धारण करत असल्याचे आणि हिरण्या७ शाक्सापासून. पृव्वीने रक्षण करत असल्याचे दृश्य कोरलेर महिषासूरमिनी गुफेत दोन चिे कोरलेली आहेत. हा शहिपासुर अत्यन्त बलवान होभून त्यने इत्ादिदेवतांनारवर्भाून पालवून दिले. त्याच्या अ्याजारांगळे बसुन देव. देबतांती आपसात विचार करून आणि आपापल्या दिव्यशक्ती एकज करून अंबिका किबा ुर्गानावाच्या एका देवीची निर्मिती केली. था देवीला त्यांनी आपापले सर्व ेठ गुण आणि हत्यारे दिल. देवीने महिघासुराला आव्हान ले. त्यांच्यात घनघोर थुद्ध झाले व देवोच्या हातून महिधासुर मारला गेला. जेषाकशार्‍या सिंहावर बसलेली वेची रेह॒याा चेहरा असणाऱ्या असुराला

हेत. एकात दुर्गेचे महिषासुराशी युद्ध व असुरभधाचे दृश्य आहे.

काहो देवौंच्या शरांरातृत तिचेबळवबेग एस्फटित होत आहे!

समोरच्या पनेलमधे श्ीरसाग-

शेषनागावर पुरलेले विष्णु अगयानाचे चित्रण दिसले.

जवळ समुद्राला लागूनच एक अनशवत’ मन्दिर आहे. इंग्रजीत पाला “शोजर टेम्पल” म्हणतात.

जलझयन मन्दिर “

थाथ्याच्या इतके जवळ आहे की,

मागील दाराने प्रवेश करावा लागतो, । क कास्कचारीजातूच्या विन त. -ः 1 ‘ठिक्ठिकाणीनन्दोच्या मृत! ० महान्‌ 1 यांचे जन्मस्थान

माम्पुरमूच्या कलासौत्दर्याचॉ्बेचार कर्त आपण पुढे जातो ब आणबो. एका कलात्मक ठिकाणी पोचतो. याचे नाव आहे - ‘चोलमंडलम्‌ आ/टित्ट्स्‌ व्हिलेज. कलाकारांनी ‘निळून ते वसनसेले भाहे. भनेक कलाकार आपली घरे तेचे बनवून आपल्या कलाकृती विकून आपली शुजराज करतात. रगित चिषे, (रज रेखाटने, मातीच्या मूर्ती भाणि कला

“आरतातळा सर्वात भुंच घ्वजस्तेभ कौशल्याज्या वस्तुंचे एक स्थायी स्वरूपाचे संग्रहालय येथे आहे. कवितापडन व नृत्याचे वार्थश्राम ही येथे

‘निवमितपणे होत असतात.

आता आपला पुढला पदात म्हणजे भारताजे बीच्या नंवरचे महानगर आणि तमिलनाडुची राजधानी अनदो बलिकडेपर्वन्त याला मद्रास असे म्हणत असत. हे शहर बंगालच्या खारीऱ्या कितार्‍यावर १७ िः.मो, लांब पसरलेले आहे, नन्‌ थालाच ‘दक्षिणेचे महाद्वार’ असे ग्हणतात.

७ व्या शतकात इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनोगे भारताच्या पूर्व तटावर भापली व्यापारी कोी बनवायचे ठरवले आणि आजच्या चेल्च्या अुतरेला ४० कि.मो. वर आर्मागास नावाचे गाव याशाठी निवडले, | ज्यापारासाठी ती जागा डौक नसल्याचे लवकरच अुमगून आले. आजि आर्मागामच्या कोठीचा अध्यक्ष फ्रान्सिस डे हा एकादी जागा पहाण्या- झडी नावेत बसून दक्षिणेकडे निघाला. २२ जुलै (६३ेर रोजी अन्दगिरो राजाचा शामंत डागर्ला बँकटाड्री नायक बाच्या कडूलसदासकुर्पमनावाचे गांव खरौदण्यात सल झाला. त्यावेळी तो एक

नै,

व्या. आणि घळी असलेली जागा होती. भाशपासचे नोक बा आगेला ‘नरिमेड’ म्हणजे ‘कोल्ल्यांचे टेकाड अस्ते म्हणल, पुडे हीच जागा मदास महानसराच्या ल्याने विकसित झाली.

बँड्या कंपनीची कोळी ल्यापित केलो व नंतर कोठी व आसपासच्या इंग्रजांच्या वस्तोच्या संरक्षणासाठी तेथे एक किल्ला बनवला. किल्ल्याचे तांधकाम २२ एपिल ? ६४० रोजी पर्ण झाले. इंस्बेड्चा रक्षक सेंट आर्ज याच्या पूण्यसिथीचा हा दिक अत्याने किल्ल्याचे नाव ठेवले - पोट सेंट जॉर्ज, किल्ल्याच्या आत्त *वर्च भफ सेंट मेर” नावाचे बर्व आहे. हे अग्लो इंड्यिन संप्रदावाचे भारतातले पहिले चर्च होय. ६८०त ते नांधले गेले, भारतात पुरण्यात आलेल्या इंग्रनांच्या फलरींच्या दगडांनी माचे प्रांगण तयार ने आहे,

या वर्चसधे पहिला निवाह काला गव्हर्नर एल्छि येल याचा, याच्याच दानातून नंतर अमेरिकेतील चुप्रसिद्ध येल विश्वविद्यालयाची र॒थापना झाली, मद्रास फ्युसिलिभर्सचा बोडा या चर्चमधे ठेवलेला आहे. इस्ट इंडिया नीने तयार केलेली हीच पहिली इंगजी रेमिमेट,

पोर्ट म्युझिभममधे औैतिहासिक इस्ताबेज, नाणी, ताझपट, हत्यारे मूर्ती अ माम शहराच्या प्रारंभिक ‘हि्सातल्या भन्थ बऱ्याचशा वस्तु संबहित करून डेवसेल्या आहेत, ही.

दसारत १५८३ गध्ेबनलो, त्यात महाशर्नैकेचो कचेरी होतो. हो नारतालली

पहिली आधुगिक बक पुढे शिल्ाच इंपौरियत्त बैक व आता स्टेट बैक

या इमारतीच्या ढतावर एक प्रकाशस्तंभ

आजारही येथेच भरत अते,

कोर्ट सेंट जॉर्जचा सागवाती ध्वजस्तंभ ५० भीटर अुंचोचा असून

भारतात इतका भुंच घ्यजत्तंन भन्यक्र कोठेही नाही, किल्ल्यातल्या इतर

मुह्व पमारती म्हणजे: सष्ीयालध १ तमिळनोडुचे विध्यान-भवन .

को्टपासून धोल्याच अंतरावर मरोना वीज असून ३.५ कि.मो. लांबीचा

‘हा भारतातला दुसर्‍या क्रमांकाचा लान बालुकामप ससुद्रकितारा आहे.

कश्याकाळो ताजी हवा खाण्यासाठी हजारो लोक येथे घेतात. तमिळताएचे

भुतपर्व मुखमली ती. एन, अषताद, याजी शमाधीही येथेश आहे.

९६७ से तमिळनाडूत द्राविह मुत्षेत कझगभ (हो.एम.के.) चे

पहिले सरकार बगले, तेंव्हा भण्णादुर त्याचे पहिले

मुख्यम होते. तमिळ जनतेत, त्यांनी नवीन

तना जागली आणि डौ.एम.ने. ला अखिल

भारतीय राजनीतीत स्थान बनवून

जनता प्रेमाने त्यांना ‘भण्णा” (गोठा भाभू)

म्हणत असे. मुख्यम्जरी-पदावर असताना त्यांचे

भुभरल्या डोळ्यांनी लोकांनो त्यांना निरोप दिला. ही समाश्री आता तीर्थस्थान

बनली आहे. तिच्या दर्शनाला रोज हजारो लोक डेत असातात.

कषपलफ तांनी, छाळड9० ४४% अळशच्य, 19७

मंगा शहरातली अन्‌ शेखर ख्रेद्यातला, दोघांचं लग्न झालं, शिक्षणानंतर शेखर नोकरी शोधायला लागला. वडील अचानक वारल्यामुळे गावाल परत येंभून तो कौटम्बिक जबाबदार्‍या संभाळू लागला. आई जास्त कशन आजारौच असे. एक बहीण होती, तिच्या लग्नाची जबाबदारीही होतीच. त्यामुळे नोकरीचा विचार सोडून देजून तो अजीवारीत एक्ष पा लागला.

मंगाला खेड्यात रहाणं मुळीच आवडेता. सासरी येअून अर महिनेही झाले नाहीत, लोच ती “’हे घर की तुरुंग? हवाही नाही. अन्‌ पुरेला प्रकाशही नाही या घरात! घरभर सगळीकडे माशा अन्‌ झुरळं! पाहू तिथे अुंदीर! संध्याकाळी कुठे बाहेर जावं म्हटलं, तर राममंदिराशिवाय कुठली जागाच नाही! इथं सहा महिने राहिले तरी वेडच लागेल मला.’’ असे नवर्‍याजवळ बोलून ती जापली

असंतृष्टता प्रकट करू लागली.

*‘चांगली पंचवीस वर्षं मी तर इथे आरामात रहातीय, तू शहरातनं आलीयस ना, म्हणून नव्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला थोड वेळ तर लागेलच ना!’’ शेखर समजूत घाली,

परन्तु दिवसेदिवस मंगाची भुणभुण बाढतच राहिली. कसंही करून शहरात आपला संसार हलवायची तिची तोत्र इच्छा होतो. माहेरी जाभून वडिलांना ती म्हणाली, सही ॥ जावयासाठी

हरातच एकादी नोकरी शोधा. त्या भिकारडूया गावात रहाणं अशक्य आहे. मला!” डून-भेकून वडिलांजवळ ती तक्रार करत राहिली,

एका मित्राकरवी बडिलांनी जावयासाठी » एक नोकरी शोधून काढली. शहराजवळच एका मोठ्या गावात त्यांनी शेखरसाठी नोकरी

मिळवली. या नातमीतं मंगा फारच खूश झाली. रात्री जेवण वाढताना ती नवऱ्याला म्हणाली, “आता आपलं बाड-विस्तर बांधा, दोत दिवसात या घाणेरड्या गावातून मुक्त होणार आपण! ‘’ काय आहे, हे शेखरला समजेना, तेंब्हा सर्व स्वष्ट करत मंगा म्हणाली, ‘‘माझ्या बाबांनी ुदधार केलाय तमचा, इचे माती मळायच्या दुर्भाग्यातून वाचवलंय तुम्हाला!’* ती है सर्व अशा कुर्यात्‌ म्हणाली की, जणू काही आपल्याश्बापानं एकादी अगदी अशक्प गोष्ट शक्‍य करून

‘दाखवलीय! जरासा विचार करून शेखर म्हणाला, ते आपल्या भल्यासाठीच घडतं. असं आईचं भौषधपाणीही नीट

होअू शकेल. आपण ज्या गावात जाणार आहोत, ते शहराला लागूनच असल्यामुळे आपल्या ताईलाही कदाचित्‌ बरंसं स्थळ मिळून जाईल. शेत कुणाच्या हाती सोपवून आपण जाजूया इवून!’

त्याच्या बोलण्याने मंगा तर सर्दच झाली! पण कसंतरी सावरून म्हणू लागली, ‘*वा, वा! तुमच्या बुद्धीची तारोफ करावी तितकी थोडोच! शेत कुणाच्या हाती सोपवलं, तर आपल्याला काय मिळेल? ठेंगा? आपली मिळकते कमी नाही व्हायची? तुमची आई अन्‌ बहीण इथं राहून शेतीचं काम कुणाकडून कून घेत राहिल्या तर ती अडचण दूर होईल . ना? ताईच्या लग्नालाही शेवटी पैसा हवाच ने!

शेखरला हो व्यवस्था विशेष आवडलो. नाही, पण नाइलाजानं त्याला मंगाबरोबर जावं लागलं, तिच्या हट्टापुढे वांकावंच लागलं. शेतीचा भार आई आणि बहिणीवर सोपवून तो मंगानरोबर निघून गेला.

नवं गाव मंगाला फारच आवडलं. शेखरही. नव्या नोकरीत लक्ष घालू लागला. एकदा गणेशचतुर्थीला गावाला जाभून परत वेताना शेखरची बहीण त्याला म्हणाली, “दसर्‍याच्या भुत्सवाला आम्ही दोघी तुझ्याकडे येअू अनु दिवाळी करून परत येजू. शहर पहावंसं फार्‌ वाढतं मला!’’ रै

सासू-नणदेनं इथे येमून इतके दिवस रहावं हे मंगाला पसन्त नव्हतं. त्यामुळे दसऱ्यापूर्वीच आपली तव्येत फार बिघडल्याचं तिनं नाटक केलं. नाइलाजानं शेखरला गावाकडे निरोप द्यावा लागला की, “त्या दोघींनी आत्ता न_ वेता फक्त दिवाळीलाच वावं.” आता दिवा-.

सदोबा

क 1

‘ळौही आली. मंगा शेखरला म्हणाली , *‘दसर्‍यालाच साडी घेतल्यामुळं भाता मला रेशमी साडी नको. मला आपल्या चार हजाराच्या बांगड्याच करून द्या सोन्याच्या!”

शेखर हसून म्हणाला, “हो, हो! घेईन की! आई अन ताई प्रथमच आपल्याकडे येत आहेत, तेंव्हा त्या दोीना एकएक रेशमी रेशमी साडीही घेअया.’’

*‘जञां? साडी घ्यायची म्हणालात प्रत्येकोला? आत्ताच इतका ब्रर्च्च कशाला म्हणते मी? ताईना साडी लग्नात पेबरया, मला बाटलं होतं की, तुमच्याजवळ जास्त पैसे नसतोल्, म्हणून मी फक्त चार तांगड्याच मागितल्या. आता साड्यांना लागणारी रकम जोडून बोंगढ्याऐवजी मला हारच हवा. बांगड्या नकोत!’’ हट्टाने मंगा म्हणाली.

शेखरनं तिला समजावायचा लूप प्रयत्न केला पण तिच्यावर जराही परिणाम होईना. त्याच दिवशी ती शेखरबरोनर भाड्याच्या गाडीनं शहरात गेली.

दागिन्यांच्या एका दुकानात काचेमागे ठेवलेला एक हार मंगाला फार आवडला. दुकान गिर्‍हाइकांनी खूप भरलेलं होतं. हार दाखवून मंगानं किंमत विचारली. वजन करून दुकानदार म्राणाला, मि सतार रप, रार सात गित्नींचा आहे. सात हजार रुपये किंमत बाची.

किंमत खूपच जास्त होती, पण मंगानं हट्ट धरला की, ‘घ्यायचा, तर तो हारच घ्यावचा!’ थोड्याच अंतरावर कामात गढले्या एका नोकराला दुकानदार म्हणाला, “हार, सात गिन्नींचा!’’ अन्‌ तो पेटोत ठेवून

त्याने मंगाच्या हाती दिला,

हाराचं वजन बहुधा त्या नोकरानं तीट ऐकलं नाही. तीन गिन्नी’ असं समजून त्यानं तीन हजार रुपये घेभून पावतीही दिली, शेखर दुकानदाराला हौ. बूक दाखवून देणार, इतक्यात मंगा पट्कन म्हणाली, ‘वेड लागलय. का? दिवाळीच्या मुहूर्ताला कोणी लक्ष्मी नाकार॒तं काय? मुकाट्यानं तीन हजार देअून भरकन्‌ बाहेर पडूया इथून ! भुरलेल्या चार हजारात आता बांगड्याही घेभूया.’’

तीन हजार देमून शेखर बाहेर आल्यावर मंगाला म्हणाला, ‘‘आता पैसे आहेत आपल्याजवळ यातून त्या दोघांसाठी साड्या चेन्‌या.’’

“हे बरंय की? मी अडवलं नसतं, तर हे दुकानदाराच्या तिजोरीत गेले

_ जव ही रक्कम तर माझीच आहे ना! त्यावर तुमचा काय अधिकार?” मंगा नाराजी दाखवून म्हणाली. शेखर काही बोलू शकला नाही.

घरो पोचल्यावर त्यांना आढळलं की हाराचा फासा अगदी तुटायला झाला आहे. सऱया दिवशी ते सोनाराकडे गेले. जरा धुमवून फिरवून पाहून दुकानदार म्हणाला, “मोत्याच्या हाराला काथ फासा ज्ञावतात? विचित्रच आहे सगळं

आपल्यावर वोजच कोसळल्यासारख॑ बाटलं मंगाला! शहर्या दुकानदारानं अगदी दिवसाढवळ्या लुटलं होतं त्यांना! त्याच दिवशी ती नवर्‍्याबरोनर शहरात गेली, दुकानदाराला पहाताच रागानं थरथरत, “किती लबाडी ही! तुम्हाला पोलीसच्या हवालीच करायला हवं!’’ असं म्हणत तिनं हार त्याच्या हाती दिला.

दुकानदाराने हाराचं वजत कून म्हटलं, *‘हा सात गिश्नीचा हार आहे, आम्ही तीन गिल्नीचा हार विकला तुम्हाला. तुम्हीच वाय आम्हाला. मोच बोलावतो बोलीसला आत्ता!” आता दोघा नवराबायकोंच्या लक्षात आलं

की, अशा प्रकारानं फसवण्यासाठीच वजन मो लिहून कमी पैसे घेतले जातात

आता करणार तरी काय? मुक्ाट्यांन

बरी परतते ते. गाडीत चढत मंगा म्हणाली, ‘कटटाचे वैसे चोरापोटी गेले. तो फसवेगिरी

आाठवून आम होतेय शरौराची. वाटतंय की जाअून त्याज्रा-गळा घोटावा!’”

शेखर हसते म्हणाला, “हे पहा मंगा, तू आपली चूक समजून प्यायचा प्रयत्न करत नाहीयेस तर प्रथम त्या दुकानदाराला फसवू पहात होतोस. आता त्याचो गैरुद्ध पाहून चिडते आहेस त्याच्यावर ! पण तृ तर॑ हेह विसरते आहेस की आपलो सासू अन्‌ नणदे बाबत तुझी वागणूक किती गैर आहे! दुकानदाराबद्दल तुझ्या मनात असलेले विचार मी तुस्यावावत केने तर आपण एकमेकांबरोबर राहू शकू का नवरा ब्रायको म्हणून?’

आता मंगाचेही डोळे ाडकन्‌ अघदले! तिनं आपलो चूक कबूल केली, बायकोत झालेलं परिवर्तन पाहून शेखरला आन बाटला. दागिन्यांच्या दुकानात तीस हजाराचं नुकसान जालं, पण भाता त्याला वाटू लागलं, की झालेला लाभच जास्त किंमतीचा आहे!

२….आजजिबन्तअसणारा हा अतिष्टाचीन

जज म्हटले गेले आहे की मेथुसेल, ९७० बर्केशगले, पा तृशाता त्यांचेच ताव हिले ‘ेले आहे. पण सुईसारस्या टोकदार शास्ता

३…. क्विओषात्राची सु!

हा भव्य काळ्या हेनाईटचा त्तंभ जवळजबळ ३,५०० वर्षाचा आहे. हेपर्वम्रिर एजिस्चातिसरा फारो दुद्मोस याने इ.स.पू, ४७५ मधे बांधते.

४…. सुस्काऱयांचा पुल! पुलापलिकडे असलेल्या तृकषयातकैयांना डांबले जात असे. पुल पार करता- ना मागे पडलेल्या आपल्या शहरा- कडे पाहून कैदी तु्गवाता- पूर्वीचे आपले शेवटचे सुस्कारे येथे सोडत

असंत.

इ.स. घ्या आठ्या शतकात हे बांधले गेले. बौदपर्माच्या दोन शकापैकी मुदरपंथी महायान पंधाचे हे सर्वात निशाक बौझ्धमस्दिर होय. हा पथ इ.स.पू च्या पहिल्या शतकात अस्तित्वात आला,

नन चित्र तनपुर्वक पाहून त्यातली चूक ओळखा.

साहसी समुद्रयात्रा

:_ हे सात्ता मारिया जहाजाचे चित्र आहे,

र झिस्तोफर कोलंबस यातूनच आपल्या कलाटे बह क. तयाना तिताकायीला

प्प्् . यांपैकी कोणत्या जनावरापासूल आपणाला ‘भूल्पकान इतत परा होतात?

२, आगपेटोच्या सतरा काड्यांनी वरील सहा एकसारखे चौरस बनले आहेत. त्यापैकी पाच काया काडून टाकून फक्त तीन चौरस आुरून दाया.

&॥॥ताज 8८84, वल ७७ 8 व

त्राननामबतहननाली ह यातन येवून एकाने आपलो मोटरगाडो रिह्लोपासून

आलकलो. हे कते शक्‍य

२. एक मोटर लांबोची दों कुन्याच्या गळ्यात बांधतो. बण लोन मोटर अंतरावरच्या हाडकापर्यत्त तो सहज री

३. एका चोराने पळून जाण्यासाठी आपरनेल्ी कार मुभ्या असलेल्या काहो गुष्ंया ओळेण भहेच सुमो कवन सोहून दिलो, इन्पेकरपरतापने त्यालाती तोहतजातागापाशिेतर नाहो, पणमार

बरोबर भोळखलो, हे फरे शक्‍य ज्ञाने बाची काही कर्पना करू शकता?

.&. एक मुका-बहिर हातोडी भरेदीसाठी दुकानात गेला, ओलता येत मल्या त्याने होकायचा अभिनव केला व दुकानदाराने ताबहतोब त्याला बरव हजे हे ओळखले, नंतर दुसरा एक मुका-बहिरा स्कू-

डकव्हर श्रीदायला येला ज त्याचा अभितयही पुकानदाराने बरोबर ओळखा. नंतर एक आंधळा तेथे करवत खरीदावना गेना, आपल्याना हती अससेलो वस्तु मिळवण्यासाठी तो कसा भभिनय करेल?

मध्यम आकाराचा बटाटा, प्ेस्टिसिन, आइसपिमच्या चार पट््या, स्पंजचा एफ

लहान तुका, छन्याचे काही दाणे,

क्ति

१. व्ल्टिरिच्या लहान नाहान गोळ्यांनी हत्तीची सोंड, डोळे ब कान बनवून

.चितातस्वाप्रमाचे बटाट्याला चिकटवा.

२. आमच्या पट्टया पावाच्या जागी शोचा,

३. पाठीवर बटाट्यात एक बारौक खद्‌स नतवून त्यात पाण्याने भिजवलेला स्वगव तुकडा आणि छने टाका.

४. पोड्याच दिवसात हतच्या पाठोबर कोथिनीर जुगवताना दिसेल,

चित्र काढूया

[_ अक्षरापासून सिंह

कक कि व

षे ७

सोनेरी क्षण १० - ची अ॒त्तरे

जगात कोठे आढळेल? १. जपानमधे फुजिामा २. मियन्मार (ब्रह्मदेश) ३, लॅडनमधे (इंग्लंड)

४. मादागास्कर

५, किंबर्ले (द. आफ्रिका)

गोष्टीचे कोढे

हॅचा आकार मोडा असल्याने, ती बापरणाराचे डोके मोठे असावे इतपर्यनत होम्सचे म्हणणे बरोबर आहे. पण त्याचे डोके मोठे, त्याची रबी बोड शी जवी महाप कर नव्हे, माणसाची जुडी डोक्याच्या भाव्हारानर

सते, वर्णन पाहून हे स्पटच होते फी हँटघारकापेज्षा होम्सचे डोके लहान आहे. पण त्याचा असा अर्थ नव्हे की होम्स त्याच्यापेक्षा बु्ीने कमो आहे. चित्रकोडे

रेड इशवन्हजवळ ‘पोडे असणे शकय नाही. सवेनच्या लोकांनीच नंतर घोडे अमेरिकेत नेले.

कू असन श क पाणी माहन लो कीटकांना क्षती पाडतो २. मृत समृद ताव समुद अतले ठरो शरा छो एक तसावच आहे. ऐ. पोर्तुगाल

योधन अगदी मरता-मरता वाचला. इतका अपमान त्याला सहन होईना. तो हस्तिनापुरकडे निघाला, वाटेत एका सरोवर - किनारी तो विशान्तीसाठी थांबला. युढलेत्रातून पळालेला कर्णही तेथे घेबून पोचला. भाषण पळून गेल्यानंतर काव काय चडले. हे त्याला ठाभूक नव्हते. तो बोलू लागला, “’दुर्योधना, तुझ्या पराक्रमाची कितीही प्रशंसा केली तरी कमीच. त्या गंधर्वांना जिंकून तू आता हस्तिनापुरकडे परतत आहेस? मी तोंड देजू न शकल्यानं विकर्णच्या र्थातून पळून जाजून लपून असलो. आत्ताच तिथून परत आलोय. तुझ्या सारखा वौरपुरूष या जगात दुसरा कोणी नसेल.’’ कर्णाची प्रशंसा ऐकून दुर्योधनाच्या मनाचो जखम वाह लागली. त्याने कणाला सर्व काही सांगितले आणि म्हटले, ‘‘युद्धात

मी जिंकलो असतो तर मला कीर्ती मिळाली असती, मेलो असतो तरी वीरगती मिळाली असती. या अपमानाचं ओझं घेभून मौ हस्तिनापुरला जाजू शकणार नाही. मी कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलो नाही, मला जीवनाची विरक्ती आलोय. इथेच प्रायोपवेशन करून प्राणत्याग करीन मी, तुम्ही हस्तिनापुरला परत जा. या दुःशासनाला राजमुकुट धाला अन्‌ सर्व मिळून राज्यकारभार सांभाळा’’ अन्‌ त्याने दुःशासनाला आलिंगन दिले,

कर्ण म्हणाला, “अरे शोक करताय? पांडवांनी तुम्हाला सोडवले, याबद्दल इतकं दुःखी व्हायचं काय कारण? ते तर ‘तुमची प्रजाच आहेत. तुमची सेवा करणं हे कर्तव्य आहे त्यांचं! अपमान वाटण्यासारखं काय आहे त्यात

ही, तर ते तुला भ्याड, भित्रा समजतील. तू पांड्यांचं सर्वस्व हिरावून घेतलंस, तेंव्हा त्यांनी केलं प्रायोपवेशन? असल्या बिच्चारांना मनात स्थान देअू नकोस.’’ शकुतीही त्याचे सांत्यन कर्त म्हणाला, ‘है काय करतो. आहेस तू? मी द्यूतात पांडवांना हरवून त्यांच्याकडून सर्व हिरावून घेतलं, त्यावर बोळा फिरवणार तू? मौ मिळवून दिलेलं सार काही मातीला मिळवणार? प्राथोपेशनाचा तिचार सोडन चांगला आरामात, सुखानं जग बाबा!” पण दुर्योधनाला कोणाचेच बोलणे बरोबर वाटत नव्हते; भुलट कडू वाटत होते सारे | काही! त्याने कृश पसरलो, वत्कले धारण ।_ केली आणि तो प्रायोपवेशनाला बसला.

७.

देवांच्या हातून हरलेले दानव पाताळात. लपले होते. दुर्योधनाने प्रायोपवेशन दीक्ञा घेतल्याचे कळल्यावर त्यांला ओपल्याकडे जोलावून घ्याने असे त्यांना वाटले. त्यासाठी त्यांनी अश्रि प्रज्वलित करून अथरववेदाचे मन्तरोच्यारण सुरू केले दुधाच्या आहुती सुरू केल्या. तेंव्हा त्या अग्नीतून कृत्त्या नावाची शक्ती आळस देत बाहेर आली. दानवांसमोर अभी राहून तिने चारले, “काय करू मौ तुमच्यासाठी?”

*‘भूलोकात दुर्योधनाने प्रायोपवेशन दीक्षा घेतली आहे. त्याला या पाताळ लोकात घेअून य्रे.’’ दानवांनी तिला आज्ञा देताच तो. दुर्योधनाला घेभून आली,

राबभर दानवांनी दुर्योधताला आपल्या- जवळ बसवले. त्याचे मनोरंजन करून ते म्हणाले, ‘‘तुसे सामन्त महाशूर आहेत. तू एक भुत्तम क्षत्रीय आहेस, आपला धर्म सोडून हे पायोपतेशन का करत आहेस? यामुळे तुला आत्महत्त्येचं पाप लागेल. या पापाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही तुला, ना सुख मिळणार, ना कीर्ती, पण हा, इतकं मात्र खरं, की तुझ्या या भुषासामुळे शत्रूला खूप आनन्द वाटेल. आमच्या बोलण्यातलं तथ्य जाणून घे. ईश्‍वराच्या वरामुळे तुझं शरीर वजञासारखं कठीण बनलेलं आहे. तुझ्या शरीराचा खालचा भाग आम्ही सर्जित केला. आहे. तू काही कोणो सर्वसामान्य माणूस. नव्हेस तूही देवांसारवाच आहेस. युद्धात तुझ्या बाजूने जे लढतील, ते सगळे आमचेच अंश आहेत. तुझा मित्र कर्ण हा नरकासुराचा अंश आहे. तेंव्हा आता काळजी सोड आणि

आशेचा

‘निर्भयतेनं आपला राज्यभार संभाळ. पांडवाचा पराभव होईल, त्या दिवसाची प्रतौक्षा कर्‌.’’ तप्त दुर्योधनाच्या मनाला या अुत्साहभरल्या शब्दांनो शांत करून त्यांनी त्याला परत पाठवले. कृत्या त्याला.भूनोकी कुशासनावर निजवून निघून गेली. दुर्योधन सकाळी .जागा झाला तेंव्हा त्याला हे सर्व स्वप्नासारखे वाटत होते, म्हणून याबाबत तो कोणाशीच काही बोलला नाही. चा वळी माठ दगेथताच सन यरळणयात कर्ण यक्षस्वी झाला. अन्‌ दुर्योधन आपल्या परिवारसह वैभवाने हस्तिनापुरला परतला. अरसभेत भीष्म दुर्योधनाला म्हणाले, “आम्ही मनाई करत असूनही तू घोष* यात्रेच्या निमित्तानं जाभून शेवटी पराजित होभून परतला. मानखंडना झालो तुझी धर्मराजाने तुझी प्रतिष्ठा रक्षण करून तुझ्या शौ औदार्याची वागणूक केली. कर्णाच्या बोलण्यावर विश्‍वासून तू इतक्या थोर माणसाशी शत्रुत्व पत्करलेस. ज्या कर्णाला तू मित्र मानतोस. तो तर तुम्हाला गंधर्वाशी झगडायला सोडून देअून, स्वत: मात्र रण- क्षेत्रावून पळून आला. अजूनही वेळ गेलेली नाहीय. पांडवांशी स्नेहसंबंध स्थापन करून वंशाचं रक्षण कर.’” दुर्योधन यावर विकटपणे खदाखदा हसला

  • आणि कर्ण, शकुनी, दुःशासन यांना बरोबर . घेअून तो सभाभवनातून निघून गेला. भौष्माचे बोलणे ऐकून कर्ण मात्र लज्ित झाला व त्याने मान खाली घातली. जाणून- बुजून आपला घोर अपमान करण्यार भालला

3:

आहे, असे त्याला वाटले. दुर्योधनाला तो म्हणाला, ‘* मला सैन्य दे. भीम, अर्जुन, नकुल, सहवेव या सर्वानी मिळून जितके देश जिंकले, त्यापेक्षा अधिक मी एकटाच जिंकून तुला समर्पण करीन, मग हा वृद्ध भीष्म माझ्याबद्दल असं बोलू धजणार नाही, त्याच्याही मनात माझा मान वाढे अन्‌ स्वतःला *लायक’ शाबित करायची संधी मला लाभेल,’’ दुर्योधनाने त्याला होकार दर्शवला.

कर्ण ससैन्य दिस्विजयासाठी बाहेर पडला. सर्वात अगोदर त्याने द्रुपदाला हरवले, त्याच्याकडून ,कर-वतुली केली. नंतर तो अुत्तरेकडे वळला. अंग, वंग, कलिंग, मगध, मत्स्य, कोसल आदि देशांच्या राजांना हरवून त्यांच्यावडूनही खणी घेतलो. यानन्तर त्याने

दक्षिणेकडे मोहरा वळवला. अन्‌ अनेक राज्ये जिंकली. कुंडिननगरचा राजा रुत्मिः याने युद्ध न करता कर्णाशी हातमिळवणी केली. अशा प्रकारे आपली विजययात्रा करून काही ब्िबसांनी कर्ण पुन्हा हस्तिनापुरला दाखल झाला.

दु्योधनाने कर्णाचे अभिनन्दन केले. तो

म्हणाला, *‘भीष्म, द्रोण, वल्हिक असे कितीतरी जण माझ्या पक्षात आहेत पण तू अला केलेली मदत यांपैकी कोणीच’ करू शकले नाहीत, तूच माझा खरा मित्र विश्वभरात तुझ्यासारखा तूज.

कर्णाच्या दिस्बिजयामुळे दुर्योधनालाही राजसूय यज्ञ करायची दुर्बदी झाली. त्यासाठी आवश्यक ती तयारीही त्याने केली. कल्िजांना बोलावून त्याने यज्ञ सुरू करायला

श्ढ

सांगितले. वरत्तू क्त्विजांनी नड्चण सांगत म्हटले, ‘पांडवांना जिंकलंत, तरच तुम्हाला हा यज्ञ करायचा अधिकार प्राप्त होईल. याशिवाव अजून तुमचा पिता जिवन्त आहे. ते जिवन्त असेपर्यन्त तुम्हाला चक्रवर्ती बनायचा अधिकार नाही. राजसूय यज्ञासारलाच एक वैष्णव नावाचा यज्ञ आहे. हवा तर तुम्ही तो यज्ञ करू शकाल.*’

ही गोष्ट आपले बंधु, कर्ण व शकुनीला सांगितली तेंव्हा त्यांनी दुर्योधनाला कात्विज सांगत असलेला यज्ञ करावचा सह्या दिला, त्यासाठी आवश्यक तो व्यवस्था सुरू झाली, नगराबाहेर एक यज्ञशाला बांधली गेली. त्यावेळी धाड्य दैसयनात न्हात होते. एका दृताकरवी दुर्योधनाने पज्ञाची खबर त्यांना कळवली.

चर्मराज र्‍या दताला म्हणाला, ‘“ही फार महत्वाची गोष्ट आहे की आमचा बंधु दुर्योधन यज्ञ करत आहे. आम्हालाही त्यात भाग घेण्यासाठी तेथे यायला आवडले असते, पण त्यामुळे आमची वनवास-दीक्षा भंग होईल; म्हणूनच आम्हाला वेता येणार नाही.’’

भौम त्या दूताला म्हणाला, “आमचा वनवास आणि अज्ञातवास पूर्ण झाल्यावर आमचा अगज धर्मराज दुर्योधन आणि त्याच्या भावांना बलिपशु म्हणून राखून आमच्या शस््रांनीच यज्ञ पूर्ण करेल. दुर्योधनाला जाअून सांग की त्या यज्ञाला मात्र मी नकी अुपस्थित राहीन.”

दुर्योधनाने वैष्णवयज्ञ शास्त्रोक्त पडतीने पार पाडला. त्याचे अभिनन्दन करत कर्ण

आंदोचा

म्हणाला, ‘‘येत्या युद्धात मी पांडवाना मृत्युलोकी पोचवीन, आणि तुझ्याकृरवी राजसूययज्ञ करीन. पहातच रहा, हो प्रतिज्ञा मी कशी पार पाडतो ते!”

पांडव बराच काळ ड्रैतवनात राहिले. त्याच्या शिकारीमळे तिवजी पशसल्या चरीय घटली. त्यामुळे युधिष्ठिर आपल्या बंधूंसह वरत काम्यळबनात गेला. तेथे कन्दमुळे व फळे खाअून ते काळ कंठू लागले.

अनवासाची भकरा वर्षे पूर्ण झाली. कधी-कधी “आपण यूत खेळलो नसतो तर आपले बंधु व द्रौपदी वांना इतका त्रास सहन करावा लागला नसता.’ असे विचार त्याच्या मनात येत, भविष्याचा विचार केला तर याहीपेक्षा जास्त दुःखी होई त्याचे मन, पांडवांना मारून टाकण्याचे वचन कणनि दुर्योधनाला दिले होते. या सार्‍या भारव्णी झाल्यावर त्याचे मन दु सभाराते दबून जाई. त्या रात्री मग त्याला झोपही येत नसे,

एकदा व्यास त्यांना भेटण्यासाठी ‘काम्यकबनात आले. पांडव बलहीन झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना धैर्य देत त्यांनी भविष्यवाणी केली की, तैरा वर्षांचा काळ सफलतापूर्वक पूर्ण होमून त्यांना त्यांचे राज्य नक्कीच परत मिळेल.

अशा प्रकारे इकडे पांडव अरण्यात तऱ्हेतर्‍हेची संकटे झेलत होते, तर तिकडे दुर्योधन, शकुनी, कर्ण भादि त्यांना जास्त कसा त्रास द्यावा, त्यांच्या हातून नियम-भंग होण्यासाठी काय करावे यासाठी नेहमी योजना ननवत रहात.

अशात्तच एकदा ओपल्या दहा

हजार

जया

असत, म्हणून दुर्योधनाने मोठ्या श्रज्ञा व भक्तीने त्यांची सेवा केली. खूपच विनय व ‘निबमबद्धतेने वर्तणुक केली.

दुर्वासांनीही दुरयोधनाची अनेक प्रकारे परीक्षा घेतली. “राजा, मला भूक लागलीय, आत्ता स्नान करून येतो.’‘असे सांगून दुर्वास निघून जात व खूप भुशीरपर्यन्त परतही येत नसत. आल्यावर म्हणत, ‘‘आता मला भूक नाहीय.’’

एकदा मध्यरात्री अुठून ते म्हणाले, “आम्हा सर्वांना भूक लागलीय. बॉढले, तर म्हणाले, ‘*आामः बोणालाच भूक नाहीब.’’ कधी-कधी तर

र्र

“अरे, हे काय भोजन आहे?”’ असे म्हणून अुठून जात. अला. प्रकारे दुर्वासांना अनेक प्रकारे सतावूनसुद्धा दुर्योधनाने मनावर ताना ठेवून त्यांचो सर्व परकारचो सेवा केली. खुशीने दुर्वास त्याला म्हणाले, “राजा, तुझ्या सेवेनं खूप प्रसन्न झालोय मी. जोल. काय देअू तुला?’ दुर्वासांनी आपल्याला शापले दुर्योधनाला फार आनन्द वाटत होता. शकुति, कर्ण, दुःशासन यांचा मल्ला. घेतला ब तो दुर्वासना म्हणाला, “स्वामी, परम धर्मात्मा धर्मराज सध्या अरण्यात आहे, त्याच्याबरोबर*त्याचे भाजू, द्रौपदी आणि अनेक ब्राह्मण आहेत. द्रौपदी या सर्वांना

  • पोटभर अन्न देमून अन्‌ नंतर स्वत: भोजन कलन झोपली असेल, अशा अगदो नेमक्या
  • वेळौ”आपण आपल्या शिष्यगणांसह तेथे ‘बोबावं. अन्‌ आतिव्याचो मागणी करावी. बास, ‘हाच वर हवा मला.” दुर्योधनाची मागणी पूर्ण करण्यासाठी “दुर्वास आपल्या शिष्यगणांसह काम्यंकवनाकडे , निघाला, दुर्योधनाच्या आनन्दाला आता पारावार नव्हता. तो म्हणाला, **आता

पांडवांना नकी दुर्वासांकडूत झाप मिळेल. त्यांचा सर्वनाश ओढवलाच आता. इतक्या दीर्घ काळानन्तैर माझी इच्छा पूर्ण होणार. *’ शकुनी, दुःशासन यांनाही आनन्द वाटला, काम्यकवनात त्या दिवशी द्रौपदी आपले पति, ब्राह्मण इत्यादींता भोजन दिले आणि नंतर स्वतः भोजन करून ती झोपली, त्याच वेळी आपल्या दहा हजार शिष्यगणांसह दुर्वास तेथे पोचले, आपल्या बैधूंसह सामोरा जाभून युधिष्ठिराने त्यांचे स्वागत केले; आणि पाद्यपूजा केली, तो दुर्वासांना म्हणाला, ‘‘महोत्मन्‌ आपल्या शिष्यपरिवारासह आपण माझे आलिथ्य ग्रहण करावं.” या महारण्य़ात रहात पाडल इतक्या सर्वांना भोजन कसे देभू शकतील याचाही दुर्वासांनी विचार केला नाही. जपणे त्यांचे आतिथ्य स्वीकारले, आपल्या शिष्यांसह प्रथम ते गंगास्नानाला गेले, इकडे ‘आता इतक्या साऱ्यांना भोजन कसे द्यावे’ हे द्रीषदीला कळेना. दुसरा काही मार्ग न अुरल्याने तिने श्रीकृष्णाचे स्मरण केले,

“पवसव

। “चान्व्होबा” च्या बातम्या 1)

सर्वात मोठे खिसमस भेटकाई वर्षांपूर्वी झाली, रजतोत्सवाच्या या प्रसंगो एक

केरळच्या लेखा एस्‌ बाबू नावाच्या एका केक बनवण्यात आला. त्याची लांबी २.५ कि.मो. क्ित्रकला-श्िक्षिकेने आपल्या शाळेच्या व वजन ७४टन झोते. २,००,७०० लोक तो खानू. ज्ववस्थापकांना ख्रिसमस शुभकामना एका भेट- शकतील अशी कल्पना होती परन्तु प्रत्यक्षात तो कार्डढ्रारे पाढबल्या, या कार्डद्वारे तिने गेल्या ५०,७०७ लोकांनाही पुरला नाही. दुबई वर्षी नोकरीवरून काढलेल्या अकराजणांची समुद्रकिनाऱ्यावर औपचारिक रीत्या तो कापण्यात क्ैफिवत मांडली, ख्रिसमसच्या कामा, ग्रेम-भाव आला. पण जमलेली जनता इतक्या जुत्साहाने हा संदेश सर्वतिदित आहे. कार्डात लेखाने त्यावर तुटून पडली की काही क्षणातच केक ‘विनन्तीकेली की , पा सर्वाना परत कामावर घेतलें होता की नव्हता अशी स्थिती झालो! याचे एक जादे - हाच कार्डाचा मूळ भुद्देश होता. कार्डाचे मुख्य कारण असे होते की, वापूर्वी एक अः आणखी एक वैशिष्ट्य असे - थाची लांबी १,३३२ भफवा पसरली होती की या केकमधे सोन्याची अंगुळे (१११ फूट) असून नाणी आणि महा बेझ मोटरकार्सच्या किल्ल्या

दवण्यात आल्या आहेत. खरे पहाता हा संपूर्ण

एकच एक केक नसून ५,१७५ केकस्‌ एकाशेजारौ एक ठेवून तो बनवण्यात आला होता. त्यात ३०,८०० कि. फळे, ५,४०० कि,सजूर, ८, ६०० कि. आटा, ७६,३०० अंडी ब टनों तूप- साखर .. पदार्थ वापरण्यात भाले होते. केक तवार करण्याकरता २८ हाटेले २५ दिवस रात्रं-दिवस काम करत होतो. बिक्री चा भुचांका?

गेल्या वर्षी अमेरिकेची सुप्रसिद्ध सिने- अभिनेत्री मेरिलिन मन्रो हिच्या स्मरणार्थ तिच्या लिजञाचे पोस्टाचे तिकीट काढले गेले, एका वर्षोतच ४$,०००,००० तिकिटांची विक्री माती. १९५ मधे सुप्रसिद्ध पॉप सिंगर एत्विस पीसली च्या गौरवार्थ डाक तिकिट निघाले होते. तीन वर्षात 22४,०००,००० तिकिटांची वि्री झाली. डक- तिकिटांच्या या िक्रीने नवा. टु प्रस्वापित स्थापना पंचनोस. केला.आहे.. शि

‘एस:बाबू हिला दहा दिवस लागले.. खूप लांबीचा केक

ुनासटेड अरब एमिरेट्‌सूची

1 डू 2

व्ह्ञ्न्या साज्जव्यूल तिकन्ला

असे मानले जाते की आपली राजधानी दिद्लोच्या मध्यावर पांडवांचे निवास-स्थल इन्दप्रस्थ वसले होते. येथेच एक जुना किल्लाही आहे. १५३३ मधे दुसरा मोगल बादशहा हुमायून याच्या जमात्यात या किल्ल्याला ‘दौन पन्ना’ नावाने संबोधले जात असे, हुसायूनन्तर’ बादशहा जनला शेरशाह सूरी, अूंच भुंच तटांनी घेरलेल्या या भवनाला त्याने भापला किला बनवला, भाणि चारी बाजूंना भाणखी ‘काही इमारती निर्माणक्रेल्या. १५४०. १५४५ च्या काळात शेरशाहने किल्ला आणखी मजबूत ननवृत त्याचे नाव ठेवले ‘शेरथर’, १५४१ मधे त्याने “किला ए कुन्हा’ हो मशीद बतवली, लान चार प्राकार असणाऱ्या. या. किल्ल्यात प्रवेश करायचा, तर तलीलो. दरवाजातून तजावे लागते. किल्ल्याच्या भुंच भिंतीसोर विनित जनावरांनी. भरलेले. सुन्दर ‘प्राणौसंग्रहालय आहे. किल्ल्यात पुरातत्व खात्याने बोदाई केली असता ४ दगडी मूर्तीनिस्नॅमेपा- कावी भांडी ‘सापेडेली. त्यो द्वारे असे सिद्ध होते की या स्थळाच्या संस्कृतीचा इतिहास दोन हजार वर्षे जुना आहे.

‘एका सुंदरशा अरण्यप्न्तात एका डोंगरपा- यथ्याशी देवल नावाच्या मुनिने एक भाम त्थापला अन्‌ आपल्या शिष्यांसह तो तेथे राहू लागला. एके दिवशी ‘जैगौषव्य’’ नावाचा एक अतिचि त्यांच्याकडे आला,

देवल व त्याच्या शिष्यांनी भक्ति व बद्धेने त्याची सेवा केली. परन्तु अतिथीच्या गरजा फारच. मर्यादित होत्या. ते नेहमीच शान्त व हसरे दिसत. मुलावर निन्तेची एक रेषाही कधी दिसत नसे. त्यांच्या!

एकदा जैगीषव्य ध्यानमप्न असताना देवल समुद्स्नानाला गेले. तेव्हा त्यांना असे दिसले की जेगीषब्य स्नान आटोपून तटावर येत आहेत. त्यांना असें वाटले की कदाचित जैगीषब्यांना एकादा जवळचा मार्ग माहीत असल्याने आपल्या अगोदरच येथे पोचून त्यांनी स्नानही भुरकले. परंतु ते आश्रमात पोचले तेन्हा त्यांना दिसले की जैगीषव्स आपण अगोदर पाहिलेल्या अवस्थेतेच अजून यात करत आहेत! दुसर्‍या दिवशी भाणणी एका मुनीच्या आश्रमात ते गेले असतं, तेथेही

त्यांना जेगोषव्य दिसले! यानन्तर एकदा पुन्हा त्यांना ते नदीतटावर दिसले. यानन्तरही देवल जिथे -जिथे जात तिथे - तिथे नुसते स्मरण करताच त्यांना जैगीषच्य मुनि दिसू लागले! हा भनुभव तर त्यांना फारच विचित्र वाटला.

आता त्यांना रहावेना, एके दिवशी त्यांनी जैयोषव्यांना भेटून याबाबत विचारले, परन्तु

‘पिणेल्या बाबत काहीच जाणत नाही” असे

अुततर त्यांना मिळाले.

यानन्तर देवलने आपली शंका अनेक महान्‌ लोकांजवळ त्यांनो प्रकट केली, शेवटी एकामहान्‌ व्यक्तीने त्यांना सांगितले, ‘ब्रह्मत्व हे चराचर सृष्टींत भरलेले असते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक स्तूत हेच एक ब्हात्व असते. बहात्वाबाहेर जगात काहीही नाही, जैगोषव्याने आपल्यासमस्त इत्द्रियांवर ताबा मिळवला आहे. एकाग्रचित्त होअून ध्यान करत असतानाच ते बहास्वर्पात लीन झालेले असतात. विश्‍वात असे कोणतेच ठिकाण नव्हे, की जिथे ब्रहात्व नाही. यामुळेच जिथे स्मरण करावे तिथे जैगीचव्य दिसतातच!

केला जातो. त्या दिवशी माणसे झाडांचा. वेष बेतात. हसतखेळत एकमे कांच्या घरी जाजून त्यांना नववर्षांच्या शुभकामना देतात. काही लोक शेवाळे, वाळकी पाने व गोगलगायींपासून बनव नेलेपोशाख घालतात, इुसरे काहोजण गवत, झाांची साले इ, तो बनव लेले पोशाख घालतात,

चूमाश हेस्वित्सर्लडचे एक॑ छोटेसे गाव. तेवे दरवर्षी तेरा जानेवारीला नववर्ष दिन साजरा

सुगन्ध पसरणाऱ्या अुदबत्त्या | भेकजुदब्त्तीपेव्या, की नस, सार खोली गुमंचाने

देवांची तलत्रीर आणि जेलात. विशेषत: पूनेच्या केळी योचा अवश्य मुपयोग | केला जातो. आपल्या देशात जवळजवळ ७,९८,१०

कुद्नेवरवर्षी ७९० करोडर्पवेया अवनत्यावर खर्च 1 ‘कहतात. पूर्वगुलाब, चमेलीची पुले आदींचा : कलल मुद्या वनवत्या जात. पण आता थ्रा “मचिलासगकेरन्द’क्षांपासूनचनवव्याजातआहेते.

[_ घ्याजोण्याची) गुर्ताविकळ्कीर

शुष्लायला पडतं झालं, गळा जड होजून आवाजही नौट निघत नव्हता, पुन्हा-पुन्हा नाक शिंकरावं लागत होत, अन्‌ डोळे पुसावे लागत होते, डोंकही दुखत होते, त्यामुळे कपाळ दोत्ही बाजूंनी दाबावं लागल होतं. जेवण तर केलं, पण ताप आल्यासारखा बाटत होता,

हे सार॑ सहन होईनार्स झाल्यामुळे त्यानं आपल्या मुलाला वैद्याकडे पाठवलं. वैद्यानं काही गोळ्या दिल्या, त्या खाल्ल्यावर ताप कमी झाल्या सारखं वाटलं, पण बाकीच्या लक्षणांत काहीते फरक पडला नाही,

संध्याकाळी तो स्वतःच वैद्याला भेटायला निघाला. वाटेनं तो शिंकत होता; वारंवार खोकलाही येत होताच. दोन-ठिकाणी कट्ट्यांवरही विश्रान्तीसाठी थांबला तो.

त्याची अवस्था पाहून अनेकांनी सहातुभूती दाखवली. वैद्याकडे पोचताच तो

म्हणाला, ‘“अरे, तुम्हीच चालत आलात?” अन्‌ नन्तर त्यानें आजाराबद्दल विचारुन घेतलं. “तुमच्या मुलानं संगतवार सांगितलं नाही !’’ असं म्हणत त्याने ताडी -परीक्षा केली. एक नवे औषध सांगून मात्रा देत म्हटले, ** आता एक आठवडाभर पोटभर जेवा आणि विश्वान्ती घ्या. पडसं कमी होण्यासाठी ही मावा खात्त रहायला हवी.’’

पडसे कमी झाल ताटी लोन गुस्ताथ पाय असन पडला अने गुध्यात’ लचक भरली. बायकोनं गरम फडकक्‍्यानं शेक दिला, वैद्यानं लेष लावला. गावच्या गणाचार्‍यान येथून महानुभूती दाखवत सांत्वत केने.

या घटनेनंतर पंधरा दिवसांनी गुरुना- अच्या कानात दुखू लागलं. तीन दिवस ठणका लागला होता. नंतर पोट दुखू लागलं अन्‌ छातीतही वेदना होजू लागल्या. त्याला उर वाटलं की भापल्याला हदयतिकाराचा

य०8३्नल्वा

झटका आलाय: पण वैद्यानं तपासून ‘तसं” ‘काही नसल्याच सांगितलं. वातामुळे तसं झाल्याचं म्हणाला वैद्य. आता कुठ सर्वांना “हृश्य’ झालं !

वर्षभर अघून मधून असंच काही-काही राहिलं. गावचे लोक गुरुनाथला सहानुभूती दाखकत राहिले. ही बातमी त्याचा मेहुणा शंवर यांच्या कानी गेली. अन्‌ तो गुरुनाथला भेटायला आला. त्याने म्हटले मेहुणूनच वयामुळेच असे आजार होसायत मला ! दिवसेंदिवस माझी तव्येत बिघडत चाललीय.’”

** अरे, असं काय बोलताय तुम्ही? म्हातारे थोडेच झालावत? पन्नास वर्षांचे तर आहात ! साठीची माणसंसुद्धा कित्ती ठणठणीत असतात! आरामात फिरत असतात ती. तब्येतीच्या विचारानं इतकी बित्ता का करता?’ असे म्हणून शंकरने गुष्नाथला धोर दिला.

“चिन्ता करू नव्म, असं सहज म्हणालास खरं ! पण मो किती अडचणींना तोंड देतोय, हे तुला काय माहीत? मला तर्‌ त्या सहन होत नाहीबेस, काय करावं हेच सुचत नाहीय मला ! या रोगांपासून वाचणं शक्य नाही असं वाटू लागलंय मला ! अन्‌ सगळं सहन तर करत रहावं लागणार नं !” त्याच्या बोलण्यात विषाद होता. असं वाटत होतं की तो आपली असहायता तीव्रपणे सोसतोय.

*‘माझ्या बोलण्याचा असा अर्थ नव्हे की तुम्ही या रोगांची पर्वाच करु नका. बेपर्वाई तर फार वाईट. एक माणूस विषबाघेनं चाळिशीतच मेला. एक बाई दम्यानं वारली, नव्हती ! दोन्ही आमच्याच

गावचे बर॑ ! पण आजार केवळ औषधानंच बरे होत नसतात, जीवनात काही आरोग्य - नियमांचं पालन करावं लागतं,’” शंकर म्हणाला, “सांग तर खरं-वोणत्या नियमोची माहिती आहे तुला?” गुरुनाथनं विचारलं. “मी कधी बाहेरचं काही खात नाही. एकाद्या सणाला जास्तकमी खाल्लंच, तर दुसऱ्या दिवशी अुपास करतो मी ! कररोज खूप दूरवर पायी फिरायला जातो; स्वतःची सगळी कामं स्वतःच करतो. जी कामं करतो, नी घाईगडबडीनं त करता सावकाश करतो.. कसलीही काळजी करत बसत नाही. जे काही करतो, ते देवाचं नाव घेबून करतो. आसपासच्या माणसांवर विश्‍वास ठेवतो. कोणी एकादं भलं काम केलं तर आनन्द वाटनो मला. कोणी माझं काही

बाकड॑ केलं, तर त्यांच्यापासून दूर रहातो, द स्यास्याव्र गनात मुटंगापला नटी बाळगत मी, माझ्या दृष्टीनं हीच तर सगळी आरोग्य-सूतर! यामुळे मौ आजवर कधौ री पडलो नाही. मला वाटतं की, ज्या मार्गानं जातोय, तो ुभदायक, सुखकारक आहे.” शंकरने आपले विचार व्यक्त केले, ** पण तू जे जे करतोस, त्या सर्वाचं मौही पालन करत असतोच की ! कळत नाही, हे रोग माझ्यामागेच का लागलेत !”’ गुरुनाथ

आज

त्रासून बोलला.

क्षणभर थांबूब गुरुनाथ म्हाणाला, “नोट क्रिचार करुन पहा, की मी जे-जे करतो, त्यातलं तुम्ही काय करत ताही,”

सूप विचार कर्नाही आपण शेकरऱ्या आरोग्य सूतांचं पालन बरोबर करतो. असंच

कढ

गुर्नायला वाटलं. तो म्हणाला, ‘ आपल्या दोघांच्या आरोग्य-नियमांच्या पालनात काहीच फरक नाहीय. तरोही’आणद्ी-काही विशेष असेल तर सांग.

‘तृम्ही भोठे आहात माज्याहून: माझें

बरं नव्हे, असं वाटतं मला. मर्यादा सोडणं बरं नव्हे“ना. तेव्हा आणखी कोणाला विचारन पहा.” शंकर बोलला. मुह्नाथने प्रथम बायकोलाच याबद्दल विचारलं. नवर्‍याच्या चुकांवर बोट ठेवणं तिलाही असित वाटलं नाही. मुलालाही विचारत पाहिलं, तर तो बोलायला कचरत

होता. आपल्या नोकराला विचारलं, तर त्यानेही भाल्या वाक-चातुर्यानं स्वतः नचाव केला.

:चा

हे सारं पाहून शंकर म्हणाला, ‘“या लोकांना विचारलंत, तर कोणी खरं सांगणार

नाहीत, कारण ती सगळी आपलीच ना ! जे वयानं तुमच्यापेक्षा मोठे असूनही ज्यांची प्रकृति अत्तम असेल अन्‌ तुम्हाला भौत नसतील अशाना विचारा, वयानुसार भारोग्य नियमही रहातात, हे तर सर्वाना पाळत असलेले नियम

असतोल. तेंव्हा कोणा नधोर्‍यांनाच कितारणे भुत्तम.

अशा माणसाबद्दल गावच्या वैद्याशिवाय कोणाला माहिती असणार बरं? म्हणून गुर्नाथ वैद्याकडे गेला. “’वैद्वराज, आपल्या गावात कोण सर्वात अधिक आरोग्य-शोल, हे सांगू शकता तुम्ही?”

तुमच्या इन्छे विर

यांदोबा

जराही न संकोचता वैद्यानं सांगितलं, “व्या गावात शबुध्नपेक्षा जास्त निरोगी कोणीही नाही. तो एक दिवसही कसल्या औषधासाठी माज्याकडे आलेला नाहीय,

शत्रुध्नने तर साठी ओलांडलोय; पण अजूनही तो एकाधा दगडासारखा टणटणोत दिसतो. कुठे जायचं तर नेहमी पावीच . लोक म्हणतात की त्याला कधी साधं पडसेही झालेलं नाहीय. वैद्यानं त्याचं नाव सुचबेपर्यन्त आपल्याला शत्रुध्न कसा आठवला नाही, याची गुरुनाथला शरम वाटली. तो त्याला भेटावला गेला,

जतुष्न गल्टीसमोर पारावर खरला होता. अन्‌ त्याला घेरून गावची काही प्रमुल माणसं: बसलेली होती. त्यांच्यातला एक जण शतुध्तला म्हणाला, “माझ्या घरी गाण्याचा कार्यकम झाला, तुम्ही नाही आलात? लुमच्या बहिनीला फार वाईट वाटलं पहा.

“नक्की आलो असतो, पण त्या दिवशी खूप खोकला येत होता. गाण्याला येअून तिथे खोकत राहिलो असतो, तर इतरांना गंमत राहिली नसती ना ! मनातल्या मनात शिव्या नसत्या दिल्या त्यांनी? म्हणून मुद्यामच ताहो. आलो. मधात तुळशीची पानं बुदवून खाली- बास, खोकला गेला मुद्धा पळून !”

आणखी एका माणसानं तक्रार केली, “शेजारगावी माझ्या भावाचं लग्न होते. तुम्ही का नाही आलात?’’ शत्रुच्न ने सांगितलं, “मला जोरदार पडसं झालं होते शिंकाही येत होत्या खूप. लग्नासारख्या ‘ठिकाणौ शिंकणं अशुभ वाटतं ना, म्हणून नाही आलो.” पुढं त्ानं जापण मिर्‍्याचा

क >.

काढा पिून पडसं बरं केल्याचंही सोगितलं.

शत्रुध्त अशा प्रकारे तिथे अुपरिथतांच्या प्रश्‍नांना भुत्तरं देअून त्यांच्या शंका दुर क राहिला, अुत्तरं ऐकून गुरुनाथला वाटलं, *‘अरे, आपल्यासारखेच सारे आजार शत्रुष्न- लाही घेतातच की! पण फरक इतकाच की, आपण बैद्याकडून औषधं आणून घेतो, अन्‌ हा घरगुती औषधं घेत रहातो.

सर्वजण निघून गेल्यावर शत्ुष्नन॑ गुर्नाथला म्हटलं, ‘‘हे, आता तुला कसली कैफिक्त देबू?”’

*‘मला कसलीही कैफियत नकोय, मी तर तुझ्या बाबत जाणून घ्याबला आलोय खरोखरच तुला इतके रोग झाले? की आलेत्या लोकांपासून स्वत:ला वाचवण्या- साठी खोटी कारणं देत राहिलास?

गुरुनाथनं विचारलं. “अरे, आत्ता-आत्ताच तूच तर म्हणालास की तुला ख्लोकला, पडतं, कानाचं दुखणं, पायात लचक वगेरे आजारांचा त्रास झाला? मी ते सर्व आपल्या कानांनो औकलंय, खरं सांग, तू कधी आजारी नाही पडलास?’’ आश्चर्याने गुरुनायतं विचारलं, “अरे हें माणसार्च शरीर आहे बाबा ! शरौर असेपर्यन्त लहानमोठ्या कटकटी तर असतात-देवी, विषबाधा, हृदयविकार इत्यादी ! हेच तर खरे रोग.’’ शत्रुष्न म्हणाला, त्याला प्रणाम करत गुरुनाथ म्हणाला, ‘माझी शंका दूर झाली. तुझ्या भारोग्याचं रहस्य हेच की, तू या लहानसहात आजारांना ‘आजार’ म्हणत नाहीस. मी भुगीच पराचा उजा पूत पाळहीण पणे. दाण्याचा *बाथ्ू’ करतो. माझी चूक कळली मला !”’ शत्रुप्त म्हणाला, “माझं जरा डोके दलांथ, एक साप काढली की ढोक होईन सगळं काही.’’ इतकं बोलून तो घरात निघून गेला. गुरुनाथ मोठ्या भुत्साहानं घरी परतला,

यानन्तर कषी-कघो. त्याला डोके - दुखी, पडसं, खोकला, दातदुखणं वगैरेंचा त्रास झाला, पण त्यानं त्याची कधो पर्वा केलो . त्याबाबत कधी कुणाला सांगितलंही . त्यामुळे सर्वजण म्हणू लागले, *‘गुरु- नाथचो तब्येत सुघारलोयसं वाटतंय,”

शत्रुध्नच्या जुदाहरणावटून गुरुनायने आरोग्याचे नियम बनवून टाकले.

१. बारोक - सारोक दुखण्यांचा कधी “बाजू करायचा नाही.

२. कधी - कधी या दुखण्यांकडे दुर्लक्ष करून आपले रोजचे व्यवहार चालू ठेवणं कायद्याचं असतं.

३. जरूर तिथे घरगुती औषधांचा वापर

करून थोडी विश्रान्ती घ्यायची.

४. वयानुसार मानव-शरीराच्या काही तकारी चालू रहाणारच. त्यांना फार महत्व देगून ‘आजार’ असं म्हणावचंय नाही. |

५. लचक वगैरे भरली तर लेप लावणं, चोळणं, शेकणं या भुपायांनी बरं वाटू शकतं. लगेच वैद्याकडे घावायची गरज नाही.

६. मुख्य म्हणजे आपलं “तारतम्य’ . बाळगायचं,

1 अ्धखाणा उआजाणा

नावाचा एक गरीब माणूस रहात होता. त्याची अदम्य इच्छा होती की, आपण खूप कमाई करून एक शेतकरी बनावं; इतर शेतकर्‍यांप्रमाणेच आपलं सामान घेभून बाजारात नेमून विकाव, पण निचार्‍याची इच्छा पूर्ण होत नव्हती, ती केवळ एक स्वप्नच बनून राहिली होती. लूप मेहनत करत असे तो, पण ती कमाई रोजचं पोट भरायलाच फक्त पुरेशी होत असे.

रतननं ठरवलंच की, काहीही करून बाजारात जाअून माल विकून येईनच,, त्याच्याजवळ पोतंभर लोकर हौती.. मतात. आणलं तर ती एवढीशी लोकर तो गावातच विकू शकला असता. बाजारात नेभूनही त्याला यापेक्षा जास्त पैसेहो नसते मिळाले, जल बाजारात नेली असती तर (त्याची टरच भुड्वली असती. (क कल फव पतर जंगलात गेला-

आणि त्यानं एका पोत्यात वाळकी पानं भरून आणली. त्या पानांवर त्यानं लोकर पसरली, आणि गाठोडे बांधून तो बाजाराकडे चालू लागला.

मगन नावाचा असाच एक माणूसही त्या दिवशी ‘बाजारात आला. त्याच्या जवळही एक पोतं होतं. त्याच्या पोत्यात एक तृतीयांश कसलीशी कद्ची फळं होती. त्यांच्यावर त्यानं न सोजपरा शगारी पतर.

रतनला बाजारात प्रवेश करायचं धाडस होत. नव्हतं, त्यामुळे तो अंतरावर आपलं पोतं घ्रेजून बसला, मगनही तिथेच येजून बसला. दोघांनी एकमेकांशी गप्पा मारल्या; एकमेकांना ‘तू काय आणलं आहेस असंही विचारलं. आपल्या पोत्यातून लोकर काढून दाखवतं रतन म्हणाला, ‘अत्तम माल आहे!” मगननंही आपल्या पोत्यातून सुपारी

हें ‘काढत- म्हरले, **पाहिलंस, लिंबासारख्या’

मोठमोठ्या सुपाऱ्या आहेत. ‘’

“बजार खूप जोरात चाललाय ना? आपल्याशी कोणी ना बोलायला तयार होणार, ना कोणी आपला माल घ्यायला तयार होणार. त्यापेक्षा आपणच एकमेकांशी आपापल्या वस्तु बदलून घेतल्या, तर कसं ‘होईल?’’ मगननं विचारलं.

**लोकरीच्या बदल्यात सुपारी?’’ रतननं आश्‍चर्य दाखवलं, मगनची ही अदलाबदली व्हावी अशी इच्छा असल्यानं तो म्हणाला, *‘पण सुपारी काही तुझ्या लोकरीपेक्षा कमी मोलाची नव्हे. सूपच चांगला माल आहे. ठौक आहे, तू मान्य केलंस तर अर्धा आणा मी निराळा देईन तुला.’’ मगन म्हणाला .

रतननं ते मान्य केलं. दोघांनी पोती बदलून घेतली, ‘अच्छा, निघतो मी!”

दें नं!’” असं बोलत त्याच्या मागे लागला.

आता तर माझ्याजवळ फुटकी कवडीही नाहीब. भिजू नकोस. पैसे नक्की देई मो. माझा पत्ता सांगतो.

सांगून मगन निघून गेला.

करायला रः शि गावच्या सावकाराकडे काम करत असे.

म्हणून मदन पुढे जाजू लागला.

पण रतन ‘कवूल केल्याप्रमाणे अर्धा जाणा

‘हो हो, द्यायचे आहेत तुझे पैसे. पण

री तुला.’’ असे म्हणून पत्ता

काही दिवसांनी आपला अर्धा आणा बसूल मगनच्या गावी गेला. मगन

रतनला पाहिल्याबरोबर त्यानं आरोप केला, *‘तू फसवलंस मला. बुडवलंस!’’ रतनही म्हणाला, ‘‘तू तरी काय कमी आहेस? तूही फसवलंसंच की!’’ मगन म्हणाला, *‘मग हिशोब झाला बरोबर.” ‘‘नाही नाही, असं नाही होणार! तू मला अर्धा आणा द्यायलाच तू कबूल केलं होतंस. आधी चुकव से.’’ रतनने आग्रह धरला,

“आत्ताही काहीच नाहीय माझ्याजवळ. ‘पण आपला दोघांचाही लाभ होईल असा अुपाय सांगतो बघ मी तुला. माझ्या सावकाराच्या घरामागे एक खोल खट्टा आहे. मी स्वतः सावकाराला एकदा त्यात मुतरताना पाहिलंय. नक्कीच त्यानं सोनं किंवा काळा पैसा लपवला असला पाहिजे तिथे, आज मध्यरात्री आपण खड्ड्यात भुतरू अन्‌ मिळेल ते वाटून घेभू. कजून?’’ मगननं कचारलं. रतनने ताबडतोब होकार दिला.

त्याच रात्री मगन एक पोतं आणि मोठा. दोर घेजून आला. दोघं सावकाराच्या आवारात पोचले. रतननं दोर घट्ट-पकडना,.

जगन पोतं घेभून दोराच्या साह्यानं खड्यात भुतरला. खूप शोधलं तरी मातौशिवाय काहोच आढळलं नाही तिये.

४५ चांगला पोचलेला माणूस

‘र॒तन आहे. इथे काहीच नाहीय म्हटलं तर दोर खड्ड्यात टाकून कदाचित पळून जाईल. तेन्हा सावधगिरी बाळगायला हवी. मला वर जाता येईल असा काहो भुपाव करायला हवा.’’ स्वत:शी मगननं असा विचार केला अन्‌ पोतं दोराला बांधून तो ओरडला - हे बोतं वर ेचून घे, अन्‌ मग पोतं सोडवून मला काढण्यासाठी पुन्हा दोर खाली सोड.” रतननं मोठ्या अुत्साहानं पोतं वर खेचून घेतलं.

‘हा मगन काहो मोठा विश्‍वसनीय माणूस नाहीव. त्याला का यात हिस्सा देभू? राहू दे न॑ त्याला खटड्यातच पडून! त्यातच कल्याण आहे. माझं!” असा विचार करून पोतं आपल्या पाठीवर लादून त्या भराभरा आपल्या गावाकडे निघाला. पण तो पोत्यात खुद्द मगनच बसला असत्याचं त्याला काय माहीत’

ोडं दुर गेल्याबर पोत्याच्या ओझ्यामुळे त्यानं ते खाली ठेवलं. त्याबरोबर ते मुघडून मगन बाहेर ओला.’’ बदमाष! फसवलंस की मला!** ओरडला.

“मग तू काय कमी जाहेस? जी सजनता दाखवत होतास, ती कुठे गेली आता? मला हिस्सा न देता आपणच सर्व हड्पावं असाच विचार होता न तुझा? मगे बरोबर हिशोब झाला, गप्प बस्‌ आता.” मगन म्हणाला,

*‘मी का गप्प राहीत? माझा अर्धा आणा तर द्यावाच लागेल तुला! तू शपथ घेतली होतीस.”

*‘मी देणांर नाही असं थोडंच म्हटलं? माझ्याजवळ असेल तेंव्हा देईनच,’’ मगन म्हणाला, नंतर दोघं आपापल्या गावाला रवाना झाले.

काही महिन्यांनी मगनच॑ लग्न बायको बरोबर थोडं धनही घेभून आली, त्यानं नोकरी सोडून दिली व शेत सरीदृत नो. स्वत: शेती कळू लागला. थोडफार धन कमवून गावाबाहेर त्यानं एक छोटंसं घरही बांधलं,

रंतंन तर नेहमीप्रमाणेच मेहनत करून पोट भरत होता, अचानक एक दिवस त्याला मगनकडून अर्धा आणा येणं असत्याची

आठवण आली. तो वसुलीसाठी मगनच्या गाबी गेला.

मगन आपल्या घराजवळच बसला होता, आपल्याच घराकडे येत असल्याचं त्याला दिसलं. लगेच घरात शिरून तो बायकोला म्हणाला, ‘‘अग, कर्जवसुलीसाठी रतन येतो. आहे, मी इथं मेल्या माणसासारखा पडून रहातो अनु तू माझ्याजवळ. बसून रडायला लाग. संध्योकाळपर्यन्त अशीच रडत सा वैर याच्यापासून कायमची. सुटका होईल आपली… बायकोनं मग्नन सांगितल्याप्रमाभे’सर्व केले. रतननं वरात गेअून सारा प्रकार, पाहिला.

“मगन कसं तुमचं कर्ज फेडू शकतील आता? सारी.करणबंधनं सोडून ते निघून गेले. च्याबद्दल ते “कधीकधी माझ्याजवळ

दोघं खूप चांगले मित्र होता तुमचो स्वतः जमीन चेजून शेती करायची इच्छा होती ना? स्वत:चा माल घेजून बाजारात जायचं होतं तुम्हाला! सुद्धा आमची स्थिती बरी असल्यानं तुमचा अर्धा आणा व्याजासकट द्यायची त्यांची इच्छा होती.’’ असं म्हणत ती रडत राहिली. ‘कशाचं काय घडलं हे! मदन’ माझा कायमचा दोस्त आहे. त्याची अन्त्यक्रिया करूनच जाईन मी! आम्ही मिळून काय काय करायचं सोडलंय?’’ रतन दु:खानं म्हणाला. नंतर बाहेर जाअून स्मशानात नेण्यासाठी काही शववाहक घेभून आला.

मगतची बायको म्हणाली,

“माज्ञे तेवाईक येईपर्यंत मौ ग्रेत नेभू देणार

नाही.

सूर्यास्त झाला, तरी रतन तेथून जाईना, आसपासची माणसंही गोळा होभून म्हणाली, “प्रेत भुचललं जाईपर्यत्त आमच्या घरात तरी चुली कशा पेटणार? प्रेत आपण एकाच्या

ओसाड देवळात नेून ठेमू.’”

त्याप्रमाणे मगनला भुचलून देवळात वण्यात आलं.

ध्यात आली. मंदियब्राहेर लोकांच्या, पांबेलांचो चाहूल आली रत्न लगेच-

गर्भागारात लपून बसला. थोडया वेळात चोर. देवळात आले. त्याच्या सरदारानं, गाठोड॑” लाली ठेवलं; त्यातून किंमती. दागिने, पैये इ:

काढलं अन्‌ त्याचें चार वाठे केले. त्य़ात एक. -सुराही होता. चोरांच्या, कुटुदारान विचारलं,

*‘नाही, हा चांगला तौक्ष्ण आहे. पहा तुमच्या समोर मी या प्रेताचे दोन तुकडे करतो” असे म्हणून सरदार मगनजवळ आला.

‘घडपडायला गेलात रे ‘पळालात काव?”’ आता रतनही बाहेर आला. चोर भुतं पाहून पळून गेले. “वाहिलंस? भाग्य फळफळलं आपलं! चल आता हे सारं वाटून घेयू आपण.’’ असं म्हणून लुटीचा माल त्यांनी वाटून घेतला. “आलं ते छानच झालं. पण तू अजून माझा अर्धा आणा दिलाच नाहीस!’’ रतननं विचारलं अन्‌ पुन्हा दोघ भांडू लागले. एबढ्यात दुर पळालेले चोर एका ठिकाणी थांबले. सरदार आपल्या साथीदारांना म्हणाला, ‘फार भ्याडपणा दाखवला आपण, मोठ्या योध्यांनाही टक्कर देणारे आपण असे भिनून शेपूट आत घालून सारा माल सोडून पळून आलो. ज्याच्यात हिंमत असेल, त्यानं तिथं जागून काय चाललंय ते हळूच पहावं. बाकीच्या तिघांनी नकार दिल्यामुळे सुद

त्यांच्या सरदारालाच जावं लागलं, मोठं धैर्य एकवटून तो देवळाजवळ आला अन्‌ आत काय चाललंय ते ऐकू लागला. आत मदन रतन जोरजोरात ओरडत होते. रतन ‘माझा अर्धा आणा देतोस की नाहो?’” असं ओरडत होता अन्‌ ‘तुझं धन तुला व्याजासहित मिळालंय* असं सांगत होता,

त्यांचं बोलणं ऐकून चोरांचा सरदार घामाघूम श्नाला, ब्राकी साथीदारांजवळ जाझून तों म्हणाला, ‘‘तिथं किती भुतं आहेत याची आपण कल्पनाच नाही करू शकत. आपला लुटीचा माल त्यांनी वाटून घेतलाय. एकेकाला फक्त अर्धा-अर्धा आणाच मिळालाय. काहींना तोही न मिळाल्यानं ती आपसात भांडत आहेत, आजचा दिवस शुभन

म्हणायचा की आपले प्राण तरी वाचले! चला जाजूया इथून!’’ चो

शेवटी रतन आणि मगत यांच्यात समजोता झाला. आपल्या अर्ध्या आण्याच्या बदल्यात रतननं सुरा घेतला. गावी आल्यावर रतने त्या धनातून एक शेत घेतलं लग्न करून भाता तो शेतकरी बनला. बाजारात माल धेजून जाण्याची त्याची इच्छाही आता पुरी. झाली

होमिओओोचे दर्जेदार ओषध

वॉन्सित्न

कान दुखणे, घसा खवखवणे, ताप, खोकला येणे ही टॉन्सिल्स वाढल्याची लक्षणे होत. होमिओच्या ऑन-टॉन्सिल्‌ गोळ्या टॉन्सिल्सच्या विकारांवर उपयुक्‍त ठरतात.

€ च्र्की कय्रेय्ट्ंसळी सयड्न्त्म अ€

(डो 01000…

सी-१, सोना उद्योग. अंघेश (पूर्व) , मुंबर्ड ६९

ळळ्ळाळ्नाार्‍ार्‍ार्‍ाााााा१ण१णण पण णज्णिळळ्न

“मॉरिशक्च्या प्रकत्नां’

एक देश जेव्हा दुसर्‍या देशाशी चांगले संबंध स्थापित करतो, आणि ते संबंध नाढरण्वासाठी आपले पूर्ण सहकार्य देतो, तेव्हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जगाचे कन्याज साधले जाते. जगाचो अजा भुत्ञती आणि प्रति साधण्यात महत्वाची भुमिका बजावते. भापल्या सहकारी संस्थांदारा कित्येक देश अन्य देशांशी व्यापाराच्या वाढीसाठी जनन मार्ग शोधून कादत आहेत. पाच भ्रेशाने हिल्दो महासागर प्रान्तांमधे एका सहकारी संस्थेची नुकतीच स्थापना झाली भाहे. संस्थेचे नाव आहे इण्डियन ओपत रिम असोसिएशन. हिन्दी महासागराचे तटकर्तो - द. आफ्रिका, मादागास्कर, ऑरिशस, योलांबिक, टॉकानिया, केनिवा, एभेन, आओमन, भारत, श्रोलंका, मलेशिया, सिंगापूर, इण्डोनेशिबा ब आस्ट्रिलिया ‘ हे बौदा देश या संस्थेचे त्भासद आहेत.

चार वर्षापूर्वी द.आप्रिकेचे शी पिक बोध हे आपल्या देशाला भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हिन्दी महासागर प्रान्तांमधे सहकाराचा प्रस्ताव मांडला होता. १९९५ मथे कळ म्हणून मुख्यतः , केनिया, मॉरिशस, ओमन, यांनी वा सहकारी संस्थेचे संघटन केले. या सात देशांबरोबर बाकीच्या

ऑस्ट्रेलिया, भारत,

रोजी या चौदा देशांच्या विदेशी व वाणिज्य अल्त्यांची बैठक घेतली गेली व त्यांनी या संस्थेचा चार्टर बनवला. चार्टरमधे असे नोन्दले गेले की, संस्थेच्या सदस्य देशांमधे सत्संबंध स्थापित करणे”

मार्च,

छाया सहकारी संस्थेचा मुख्य मुददेश आहे. त्यांचे ध्येय असेल - परस्पर पायोजनौय सहकाराला गरोत्साहन देणे. चार्टरमधे असेही सांगितले गेले की, परस्पर प्रायोजनाची वृद्धि व्हावी असे वातावरण निर्माण केले जावे. आर्थिक सह्योग हा निन्दु असेल. बा संस्थेने असा निर्णय घेतला की, वाणिज्य विषयक सोबी आणखी वाढवल्या जाव्या; अत्यन्त आनिक वैज्ञानिक आणि तान्विक ज्ञानाची वाढ व्हाबी, मानवांची सोय होईल असे अधिवाधिव सोत शोधून काढले जावेत भाणि पर्यटन शाक्षा माणशी विस्तृत्त केल्या जाव्या, अशा एकूण दहा प्रणालींद्रारा हौ स्या भाले भुदिष्ट साधेल आणि या संस्थेचे मुख्य कार्वालव असेल. मोरिशंसमधे. या संस्थेचे महत्व लक्षात येशून भाता आणखी काही देशही सदस्य होभू इच्छित आहेत, एका अैठकीत भारताने सुचवले की, ही संस्था शसिशाली. ब सुदूव ठेवण्यासाठी सदस्य देशांची संख्या कमी

असणेच बरे, पोर्ट तुईत झालेल्या था सभेत भारताने मुद्दा मांडला की या दृष्टीने संयम बाळगणे आवश्यक आहे,या वेळी भारताचे विदेश मन्ती, ए.के, गुजराल म्हणाले की, प्राचीन काळापासूनच हिन्दी महासागर टौय प्रदेशांमधे समुद्री मार्ग होते. ते पुढे म्हणाले

की हे जुले मित्र बाणिज्यात एकत पेत आहेत.

आगीदार होयून पुन्हा

चित्ुर्गना राजा होता. त्याच्या दरबारात कवि व पंडितांचा खूप आदर होई. बित्दुर्गना दरबारो कि पंडित नरसिंह

शर्मा हा एक भुततम दर्जाचा विदवान होता. कित्येक सुन्वर काव्ये रचून तो राजाचा

जदरणाच बनून राहिला

एके दिवशी कवि-पॅडितांनी भरलेल्या सभेत नरसिंह शमकिडे वळून राजा म्हणाला,’“महाकवि, गेल्या सहा महिन्यात आपण काही नवी रंबना नाही केलीत? कारण विचारू शकतो मी?’’

जरा वेळ गप्पच राहून शर्मा म्हणाला, ‘काही खास असं कारण नाही महाराज! आतां म्हातारपण शरीराचा ताबा घेमू लागलंय म्हणायचं! लिहायची इच्छाच कमी होत चाललीय दिवसेंदिवस!’’

कनकसेन म्हणाला, ‘‘तुमर्च नवीन काव्य ऐकलं नाही, की सगळं कसंनुसं वाटू

लागतं. आता या महिन्यात भी अुत्सव येतोय. त्या दिवसापर्वन्त एका भुत्तम काब्याची रचना करा कविवर; अन्‌ ते सभेत हकवत तगर्‍्या कार्याच्या सस माच्रीन स्नान करायचं भाग्य मिळू दे आम्हाला. बास! इतकीच माझी तीत्र इच्छा भाहे.

दौर्ष श्‍वास घेत नरसिंह शर्भा म्हणाला, *राजा, कोकिळा वसंत कतूत गाते. मोर. वर्षा कतूतच ढग पाहून नाचू लागतो. सकाळी सूर्यीकरणं पडल्यावर कमळं भुमलतात. चन्दाच्या शीतल स्पर्शानं रात्री कुमुदे विकसित होतात. त्याचप्रमाणे कविच्या हृदयात कंपनं भुमटली की आपोआपच मुत्तम कठ्ता जन्मते. गाशा असाच वृहविश्‍्वास आहे.”

इतक्यात राजीव नावाचा एक तरुण कवि अुठून भुभा रहात म्हणाला, “प्रभु, नरसिंह शर्माच्या म्हणण्याप्रमाणे कविला स्कूर्ती,

स्पंदत वर्गेर अरत्त आवशयक आहे. परन्य्‌ त्या शिवाव कविता लिहीली जाभूच शकत नाही, हे मात्र पटत नही मला! मला वाटतं की, कवीला कविता रचण्यासाठी स्वत:च आपल्याला आवश्यक ते वातावरण बनवून घ्यायला हवं. भञापला आळस किंवा असमर्थता झाकण्यासाठी कवींनी स्पंदन, प्रेरणा इ. सुन्दर नावं निर्माण केलीयत. मानवाला भगबन्तानं बुद्धी दिली आहे. शत्ती अतुलनीय असूनही निची प्यांशी तुलना करणं बरं दिसतं का? पक्षी असोत. (किला फुलं असोत, मानवानं त्यांना कितीही शिकवलं, तरी ते काय काव्य रचू शकतील नरसिंह शर्माचा द्वेष करणाऱ्या काही दरबारी कवोंना राजीवचे बोलणे फार गोड बाटले. त्याची स्तुनि करण्यासाठी त्यांनी टाळ्या वाजवल्या, अभिनन्दन केले. पण शर्माच्या मनाला मात्र राजीवच्या बोलण्याने धका बसला. त्याचे मन तापले. राग व अपमानामुळे त्याचा चेहरा लाल झाला. ताबडतोब आपल्या आसनावरून आुहून तो म्हणाला, ‘‘राजीब, वेळ धालबण्यासाठी ब्रेसकविता रचणाऱ्या त्यासारख्या सामान्य कवीला कविता’ कशाशी खातात, है तरी माहीत आहे का? भत्तम काव्य बुद्धीतून नव्हे, तर मनातून हृदयातून प्रस्फुडित होतं.’

हसतच राजीव म्हणाला, ‘*म्हणजे कविता रचण्यासाठी मेन्दुची जरुरी नाही, कक्त हृदय असलं म्हणजे पुरे असंच ना?” त्याच्या प्रश्नात खोडसाळपणा

बसया कथीनी धावरही कॉन्सतपणे हसत. टाळ्या वाजवल्या. शर्माला त्यांची ही वागणुक राजीवच्या बोलण्यापेक्षाही जास्त बोचली. तो राजीवला रागाने विचारू लागला, *‘शेवटी तुला म्हणायचंय काय? असंच ना, की एक महिन्याच्या आत भुत्तम काव्य रचणं सहज शक्‍य आहे?’” हो! नक्कीच शकय आहे.’’ राजीव

तै काव्य तूही रचू शकशील ना?”’ नरसिंह शर्माने विचारले, आतापर्यन्त त्यांच्यातली वादावादी लक्षपूर्वक ऐकणाऱ्या राजाने हस्तक्षेप करत म्हटले, *‘कवि- जरांनो, मौ जी मुदत जाहीर केलीय, त्या अवधौत जो कोणी सुन्दर काव्य रचेल, त्याला भरसभेत सुवर्णाभिषेक करण्यात

शध

येईल अन्‌ सिंहासनाचा अर्धा भाग देअून मी त्याचा गौरवही करीत.”

दोन्हीं कवींनी राजाचे हे आव्हान विनय- कक श्‍नीकारये,

घरी आलेल्या आपल्या पतीला व्यग्र अवरधेल पाहून नररशिह कवीची पत्नी शान्ति घाबरून गेली. त्याने रात्रीचे भोजन केले. तेही जसे काही एक रिवाज म्हणूनच केले, जेवणात त्याचे मुळीच लक्ष नव्हते. राजीवचे शाषण शण पणश पतात पसत य त्याला दुः्रो पाहून शान्ति जवळ बसून त्याला पंख्याने वारा घालू लागली. हळुवारपणे तिने विचारले, ‘ कसलं तरी दुःख होत आहेसं वाटतंय तुम्हाला! सभेत. महाराज तुम्हाला वाईट वाटेल असं काही डोलले काय?”

श्र

त्याच वेळो तेथे पोचलेली म्य य कन्या माघवी खळखळून हसत म्हणाली, “बाबांना वाईट वाटेल असं बोलण्याचं साहस महाराज करतील? सभेत बाबा ऐकवत्तील त्याला ‘काब्य* च म्हटलं जातं! बरोबर ना बाबा?’’

सोन्याच्या बाहुलीप्रमाणे चमकणाऱ्या आपल्या कन्येकडे हसून पहात शर्मा मोठ्या प्रेमाने म्हणाले, “*तू म्हणालोस ते अगदी बरोबर हं माघवी! पण आज राजीव नावाच्या एका मुक्‍काने मला आव्हान दिल॑ अन्‌ काव्य रायला कटिबद्ध झालाय तो!”’ अन्‌ दरबारात घडलेले सारे त्याने सविस्तर सांगितले.

राजीबचे नाव ऐकताच माधवीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकू लागली. ती जेंव्हा -जेंव्हा पित्याबरोबर दरबारात जायची, तेव्हा त्याच्या शोधकाविता ऐकून तो मुग्ध होत असे. त्याच्या सुन्दर रूपाचेही तिला आकर्षण वाटे. पण एका कालच्या तरुणानं आपल्या पित्यासारख्या महान्‌ कवीला आव्हान द्यावे हे तिला कदापि भावडण्या- सारखे नव्हते. त्याच्या साहलाचा तिला फार राग आला अन्‌ मोठ्या बेपर्वाईने ती म्हणाली, “’आबा, तुमच्यासमोर त्याची काब किंमत? चन्द्रकोरीपुं काजव्यानं चमकण्यासारखंच नव्हे का?’*

नरसिंह शर्माने गंभीरपणे डोके हलवले. ओजनानन्तर तालपत्र घेभून त्यांनी नबीन काव्य-रचनेचा श्रीगणेश केला. काव्याचे नाव ठेवले, ‘जौवनवलय’ त्यांनी मानवाच्या निरनिराळ्या अवस्थांची

तुना निसर्गाशी केली होती. बाल्यकाल आुदयाची वेळ, बौवन मध्यकाल आणि ुदधावस्थेची संध्यासमयाशी तुलना केलो होती. अद्भुत शैलोत त्यांनी सगळे चित्री- करण केले होते.

राज्रं-दिवस परिश्वस करून निर्धारित वेळेत त्यांनी काव्य रचले अन्‌ आता ते खूप संतुष्ट दिसू लागले.

लला ब कन्येला बरोबर घेजूनच शिवरा रोच्या दिवशी नरसिंह शर्मा दरबारात बोचले. त्या जगोदरच राजीव, अन्य पंडित व नगरातल्या प्रमुख व्यक्ति दरबारात आसनस्थ झालेल्या होत्या. माधबीकडे पाहून राजीव गालात हसला. माधवीनेही संकेता नेच त्याची खुशाली विचारली अन्‌ हसत राहिली. धू

इतक्यात राजाही दरजारात आला अन्‌ सर्वांनी जुभे राहून त्याला प्रणाम केले. सर्वावर छाबती नजर फिरवून राजाने त्यांना एकदा पाहून घेतले आणि म्हटले, ‘*आज शिव- रात्रीचा पर्वदिवस आहे. आता नरसिंह शर्मा आणि राजीव आपापले काव्य पठन करून आपले कान तृप्त करतील.

नरसिंह शर्माने अठून आपला घसा साफ केला आणि मोठ्या मधुर स्वरात तो आपले ‘काव्य-पठन करू लागला. एक एक पद्यांश तो जेव्हा भावपूर्ण आवाजात वाचत होता, तेन्हा तेथे ुपस्वित कवि, पंडीत आणि नगरप्रमुल मत्त्रमुग्ध होजून ऐकत होते. काव्य-पठन समाप्त होताच टाळ्यांच्या आवाजाने दरबार दुमदुमला.

आता राजोवची पाळी होती. वैलीतून

आंज्ेबा

त्याने तालप्रांचा गटा काढला अनू राजाला समर्पित केला, राजाने भुघडून पाहिले, तो सगळी तालपत्रे कोरीच! राजाने राजीवला विचारले, “हे तू रचलेलं काव्य होय?”

काही न बोलता राजीव हसत अुभा राहिला. ते पाहून राजा क्षणभर विचारात पडला, अन्‌ सर्व काही भुमगून मोठ्या प्रेमाने राजीवकडे पहात तो म्हणाला, “काही असो, नरसिंह शर्माकडून एक भुत्तम रचना करवून बेण्यात सिंहाचा वाटा तुझाच!”’

मन्त्री धीरमती आश्‍चर्य प्रकट करत म्हणाला, *‘महाराज, आपण काय म्हणताय, ते समजत नाहीय मला! राजीवनं महा- कवोंकडून काव्य लिहवून घेणं कसं शक्‍य आहे?

गालात हसत राजा म्हणाला, ‘‘सजीवला

शभ

स्वतःची रचना-शक्ती छान माहीत आहे. तरीही त्यानं नरसिंह शर्मासारख्या ‘महाकवीला आव्हान दिलं. माहीत आहे, असं का केलं त्यानं? नरसिंह शर्माच्या ककिता- सरस्वतीला जागवू पहात होता तो ! शर्मांना आव्हान दिलं, त्यांच्या कविताशक्तीवरच टोमणे मारले, तेंव्हा त्यांच्या मनात काव्य आकार घेथू लागलं. भन्‌ त्यांनी आपल्याला आनन्दसागरात नुडवलं. आपण त्यात इबक्‍्या घेभू लागलो!’’

नरसिंह शर्मा आता राजीवजवळ आला. “जी गैरसमज करून घेतला तुझ्याबद्दल! बाईट नको वाटून घेभूस!’’

“आपणाकडून अुत्तम काग्य रचून घेण्यासाठी, काव्यशक्तीवर चढलेला गंज काढून टाकण्यासाठीच मी आपल्याला आव्हान दिलं. आता सभेच्या माध्यमातून क्षमा मागतो मी आपल्या औद्धत्याबद्दल!’” राजीव विनयपूर्वक बोलना.

मोठ्या वैभवाने नरसिंह शर्माला कनकाभिषेक करण्यात येभून राजाने त्याला अर्ध्या सिंहासनावर बसवून घेतले,

राजाने राजीव व माधवीचे आपसातले

संकेत पाहिले होते. दोघांचे न 0 आकर्षण हेरून तो शर्माला म्हणाला, “या मंगलप्रसंगो आपण एक निर्णय जाहीर केलात तर बरं होईल!”

“सांगा, काव आजा आहे?” नरसिंह शर्माने विचारले.

*राजोवला आपला जावई बनवून घेतलंत तर दृग्ध-शर्करा योग होईल नं! तो बरोबर राहून तुम्हाला प्रेरणा देत राहील.” राजाने हसत म्हटले,

शमति कन्येला विचारले, तेंव्हा माघवीने आपला होकार भरला. “बोल, तुला काय म्हणायचंय?*’ त्याने राजीवलाही विचारले.

*‘मी तर अनाथ आहे. मला आईवडील नाहीत. या. योगाने माघवीच्या मातापित्यांच्या रूपात मलाही आईवडलांचे रेम प्र्त होईल. माझ्यासारख्या एका सामान्य कवोचं भाग्य असं फळफळणार असेल, तर मी ‘नाही” थोडंच म्हणेन?’’ राजीव हर्षातिरेकाने म्हणाला.

भावो वधु-वराचे कनि-पंडितांच्या सभेने टाळ्या वाजवत अभिनन्दन केले!

1___ खुनतानाचे घर्ना खुत्नतानाचे पशन

सुलतान आपला दोस्त हुसेन याच्यासह अरण्यमार्गाने चालला होता. तो स्वतः सुलतान आणि हुसेन एक मामुली माणूस असूनही दोघांची दाट मैत्री होती. सुलतानाला हुसेनच्या हुशारीची कदर होती. या दोषां- पासून थोड्या अतरावरून आणखी एक माणसी चालला होता.

सुलतानाने आपल्या दोस्ताला विचारले, ‘हुसेत, जो माणूस, आपल्या पुढे चालतो. आहे, त्याच्या बाबतीत काही सांगू शकशौल? त्या माणसाकडे निरखून पाहून हुसेन अुत्तरला, ‘तो सुतार असावा, खाविन्द. ‘त्याचं नावही सांगू शकशील?’’ सुलतानाने विचारले.

“त्याचंही नाव हुसेनच आहे मालक! हुलेनने पटकन सांगितले.

“म्हणजे याचा अर्थ असा की, तुला तो

माणूस पूर्वीपासूनच माहीत आहे. होय ना?’’ सुलतानाने विचारले,

‘नाही मालक, मौ तर त्याला आत्ताच पहातो आहे!’’ दोस्त बोलला,

*‘मग त्याचं नाव कसं सांगितलंस तू?’’ सुलतानाने आश्चर्याने विचारले.

*‘आपण मला माझ्या नावानं संबोधलंत चा, तेंव्हा मला असं दिसलं की, तोही वळून आपल्यावडे पाहू लागला, त्यामुळे मला वाटलं की त्याचं नावही हुसेनच असलं पाहिजे!” मित्राने स्पष्टीकरण केले,

*‘हे तुझं नुत्तर जरोबर असेल, पण तो सुतार असावा असं कशावरून म्हणालास तू?”’ सुलतानाने विचारले.

*‘मालक, रस्त्यानं चालताना फळा- फुलांच्या झाडांकडे न पहाता, तो फक्त त्या अुंच, विस्तारलेल्या, मजबूत खोडंवाल्या झाडांकडेच पहात होता, त्यांचं लाकूड चांगलं

काम देतं ना! म्हणूनच मौ अन्दाज केला की हा सुतार असावा,” दोस्त बोलला.

“तुझी नजर चांगलीच तौक्ष्ण आहे. अल्लल दर्जाचा हुशार पाणी आहेस तु. आता. असं सांग, या पुढं चालणार्‍या माणसानं या अगोदर काय खां असावं?’’ सुलतानाने आणखी प्रश्‍न टाकला,

पवानाकर पुन्हा एकदा ब्ारकार्रन पाहून हुसेन म्हणाला, ‘‘थो्या वेळापूर्वी यानं मघ किंवा एकादा गोड पदार्थ ख्राल्ला असला पाहिजे,’’

*‘अज्छा ठीक आहे. चल, आता त्यालाच जागून विचारू था.’’ सुलतानाने टाळी वाजवली अन्‌ प्रवाशाला आपल्याजवळ बोलावले, तो आल्याबरोबर आपल्या दोस्ताकडे निर्देश करत सुलतानाने त्याला विचारले, ‘‘पाला ओळखतोस तू?’’

प्रवासी भृत्तरला, नाही बाबा! मी नाही ओळखत!”

“प्रवाशा, आता मी तुला तीन प्रश्‍न विचारतो, संकोच न करता भुत्तरं दे.” सुलतान म्हणाला,

*ह॑ वि्रारा.’’ प्रवासी बोलला,

‘तुझं नाव काय? तुझा व्यवसाय काय? अन्‌ आत्ता थोड्या वेळापूर्वी तू. काय खा्लंस?’’ सुलतानाने प्रश्‍न विचारले. ‘माज नाव रमन, मा सुतार आहे आणि अर्ध्या तासापूर्वी मी जृत्तम प्रतीचा मद प्यायलो होतो.” प्रवाशाने अुत्तरे दिलो.

“तुझया अनरांवर खूश आहोत आपण!” असे म्हणत सुलतानाने आपल्या मनगटावरची पोच काढून त्याला दिली.

तौ घेझून प्रवासी मोठ्या खुशीने आपल्या वाटेने निघत गेला. लो गेल्यावर सलतानाने दोस्त हुसेनला विचारले, ‘त्यानं मध्य प्यायल्याचा अंदाज कसा केलास तू?’’ ‘तो एकसारखा हातानं भोठ पुसत होता, तोंडाजवळ येणार्‍या माश्या वारत होता तो सारखा. ते पाहून त्यानं काही गोड चाललं असल्याचं ताढलं मी. अन्‌ या भागात मोठ्या ब्माणावर अुंची मध मिळतो, म्हणून मला बाटलं की त्यानं मधच प्यायला असावा.” हुसेनने स्पष्ट केले.

“दोस्त, तुझ्या नजरेची तारीफ करायला हवी. तृद्या बुद्धीला दाद देतो मौ.’’ असे म्हणत सुलतानाने त्याला प्रेमाने मिठी मारली,

(बृ बिन्दुसार आजारी पडला. त्याला असे स्रमजले की ग्रीकांच्या प्रोत्साहनाने तक्षशिलामधे नंशाळी

सुरू झाली आहे, प्रधानमल्याच्या स्त्याबरून राजाने ‘की, “तक्षशिलेतली बंदाळो मोटण्यासाठा मैत्याचे त्यावेळी आज्ञापालनासाठी अशोक पुढे सरसावला.)

ल्या संध्वाकाळी अशोक सेनापतीला भेटा. यला गेला. तेक्षशिलामधे मगध सासाज्या- विरुद्ध हालचाली सुरू झाल्याचे तोपर्यन्त सेनापतीला कळले होते. या स्थितीत महाराज हातावर हात ठेवून गप्प बसणार नाहीत, हे त्वाला पळे ठाजूक होते. ते बंड मोडण्यासाठी नक्कीच काही कारवाई करतील मगध साम्राज्य ते मोडू देणार नाहीत. ऐक्य संरक्षणासाठी ते आपला प्राणही देतील अशी त्याची खात्री

ने जपल्या सहाही पुत्रांना बोलावून त्यांना विधारले नेवृत्व अराबला तुम्हापैकी’कोण तवार आहे?’”

पै

होती. त्यामुळे राजाज्ञची वाट न पहाता तो. आपले सैन्य संघटित करायच्या कामाला लागला होता. अशोकला पाहिल्याबरोबर त्याला प्रणाम करून सेनापती म्हणाला, “युवराज, मौ ही येणार तुमच्याबरोबर तक्षशिलाकडे.’

“तुमची तयारी पाहून आनन्द वाटतोय मला. पण मला वाटतं की तुम्ही इयेच रहाणं वरः वारण वाग धाणारी शात. आम्ही स्वत.

शथेच रहा अन्‌ माझ्याबरोबर फक्त दोन विश्‍वासपात्र पथकप्रमुख द्या!” अशोक म्हणाला, ‘तुमचं म्हणणंही शुचितच आहे, प्राप्त परिस्थितीत मी महाराजांबरोबर असणं अचित ठरेल. तुमचा निर्णय कौतुकास्पद आहे. आपल्या तैन्यातील भुत्तम सैनिक आणि समर्थ पथकप्रमुख मी तुमच्याबरोबर देतो. त्यासाठी सर्व व्यवस्था आताच कलन देतो मी.” सेनापती बोलला.

ताबडतोब तक्षशिलाकडे सैन्य रवाना करायची सोय करण्यात आली. राजभवना- समोरील प्रांगणात हत्ती, घोडे ओळीने नुभे केलें गेले. सैनिक प्राणपणाने हत्यारे आणि आवश्यक साहित्य जुळवू लागले. युद्धाची तयारी मोट्या प्रमाणावर मुरू झाली. टे मर्य

शद

पाहून राजाचा ज्येष्ठ पुत्र सुशेम दर्‍ ी जळू लागला. लपूनछपून तो सेनापतीकडे गेला. आणि म्हणाला, “कुठे एका कोपऱ्यात काही लहानसं आन्दोलन सुरू झालं अन्‌ त्याचं दमन करायला एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही तयारी सुरू केलीत? जसं काही महायुद्धच सुरू होणार आहे! सुईच्या कामासाठी ‘तलवार?’

त्याच्या प्रश्‍नावर आश्‍चर्यचकित होजून सेनापती म्हणाला, “युवराज ! शचुबळ सामान्य समजणं कोणत्याही दृष्टीनं योग्य नव्हे! लहान साप मारायचा असला, तरी मोठीच बापराबी. या बंडाळीमागे ग्रीकांचा हात आहे. ते चतुर, धोरणी आहेत. स्थानीय लोकांना आपल्या विरुद्ध ‘भडकवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहेच, यात रत्तोभरही शंका नाही. याशिवाय राजकुमार अशोक प्रथमच सेनेचं नेतृत्व संभाळणार आहेत. त्यांच्या विजयासाठी आवश्यक तयारी व सोयी भुपलब्ध करून देणं हे माझं कर्तव्व आहे, जबाबदारी आहे, राज कुटुम्बाच्या गौरवाचा प्रश्‍न आहे न हा!”

*‘कुणाच्या गौरवाबद्दल बोलताय तुम्ही? मगध सामसाज्याच्या भावी महाराज अशोकबद्दलच ना?’’ सुशेम व्यंग्यपूर्ण स्वरात बोलला.

“मी तर अकलं होतं की तुम्हीच या राज्याचे राजा होणार, अशोक नव्हे! खरं तर. तक्षशिलाकडे सैन्य घेभून तुम्होच गेला असता तर बरं झालं असतं. आपल्या भावी राजाच्या विजयाबद्दल मगधच्या प्रजेला केवडा हर्ष झाला असता! हा विजय प्रजेचं प्रेम

आंबोचा

मिळवायला अुपयोगो पडला असता. तुम्ही ‘एक सुवर्णसंघो हातची घालवलीत!”’

“सेनापती, तुम्ही माझ्याबरोबर राहिलात, तर मी नदीच विजयी होजून अरतेन.** सुशेस आपला आवाज काहीसा कमी करत बोलला.

“*युवराज, तुम्हाला काव म्हणायचंय कळत नाहीव मला?” सेनापतीने विचारले.

“सेनापती, पित्याच्या मृत्यूनन्तर मीच आादीकर बसणार, हे तर तुम्हाला चांगलं भूक आहे नं! तातांचीही तशी इच्छा आहे, जनतेला माझ्याबद्दल आदर वाटणं, प्रेम वाटणं हे सर्व तुमच्याच सहकार्यावर अवलंबून आहे. तुमची तशी जबाबदारीही आहेच.’’ सुशेम बोलला.

““तुम्हाला काय म्हणायचंय, हे अजूनही समजत नाहीय मला राजकृमार! एक गोष्ट विचारू मी तुम्हाला? सेनेचं नेतृत्व करायची ज्ञबाबदारी तुम्ही का नाही स्वीकारलीत?’’

सेनापतीने सरळपणे विचारले. *‘घडून गेलेलं पुन्हा बोलण्यात काय अर्थ? झालं ते ज्ञालंच; पण अजूनही काही

बिघडलं नाहीय! सेनेचं नेतृत्व मीच करीन, त्यासाठी मला तुमचं सहाय्य हवं. मी सांगेन ते ऐकलंत, तेच केलंत तर॒ राजा झाल्यावर सी तुमच्या सर्व इच्छा पुऱ्या करीन सेनापती! यासाी आत्ता फक्त एकच काम करावचं तुम्ही! या आताच्या कार्यात अशोकचा फटाभव व्हायला हवा. यानंतर माझ्या नेतृत्वाखाली सैन्य तक्षशिलाला नेभून तुमच्या मदतीनं विजयी होजून मी परत

येईन. तसं झालं, की त्या दासी -पुत्र

अशोकच्ा गर्व नाहीसा होईल. त्यासाठी तुम्ही बल-हीन सैन्य अशोकच्या दिमतीस द्यावं. तुम्ही स्वत: त्याच्याबरोबर जाभू नये; जे दोत पथकप्रमुख जातील तेही अकर्मण्य आणि असमर्थ निवडा, आपली योजना सफल करण्यासाठी इतकंच फक्त करा! त्याबद्दल विश्‍वास आहे मला तुमचा! ही गोष्ट आपल्या दोघांच्यात गुप्तच रहावी.’’ सुशेम बोलला.

सेनापती आश्‍चर्याने पहात राहिला, त्याच्या तोंडून शब्दच फुटेना! सेनापतीची मानसिक अवस्था समजून सुशेम म्हणाला, “तुम्ह हे काम केलंत, तर मौ योग्य पारितोषिक देईन तुम्हाला. पुढे राज्यात तुम्हाला वापरता येणार नाही, असा एकही अधिकार नसेल! महाराजाखालोखाल अर्थात्‌

३९

माझ्या खालोखाल तुमचाच अधिकार सर्वात अधिक असेल, बोला तूमचा निर्णप काय आहे?”

*‘बुवराज, तुम्ही बहूधा माझी राजनिष्ठा आणि इमानदारीची परीक्षा घेत आहात?”’ सेतापतीने संशयाने विचारले.

**तस॑ काही नाही, अशोकचं गर्वहरण करायल्ञा हवं इतकाच माझा भुद्ेश आणि ध्येय आहे. मी जे काही बोललो, त्यातलं अक्षर न अक्षर खर॑ आहे, यात कणभरही शंका नाही,’’ सुशेम दृढ स्वरात बोलला.

“तुम्ही तुमच्या मनची गोष्ट बोललात. आता माझ्या मनची गोष्टही ऐकून घ्या. तुमच्या इच्छेमुळे माझं मन ढवळून गेलं. ेशब्रोट करणं अन्‌ पारोकडन मरी आसकणं हे मी मोठे अपराध मानतो. कोणत्याही

परिस्वितीत हे कुकर्म मौ करणार नाही. राजपरिवाराच्या कीतोंचं रक्षण करणं हा माझा परमधर्म आहे. तो निभावणं हे माझं येय आहे, पुढेहो असेल.” सेनापतो दूडपणे जोलला.

सशेमचा चेहरा पांढरा पडला. जरा बम देव तो म्हणाला, ‘‘माझ्या आजेचं पालन

नाही करणार तुम्हो? सेनापती गंभीरपणे भुत्तरला, “कदापि

की

नाही

. मला दुसर्‍या सेनापतीची नेमणूक करावी लागेल. सुशेमने घमकी

“ह! तो तर तुम्हो महाराज झाल्या- नन्तरचा प्रश्‍न आहे! राजपरिवारातच अशी

ऱ्ि कारस्थानं होभू लागली, तर सिंहासन तरी

कसं सुरक्षित राहील? युवराज, कृषा करून माझा सह्ला…..’’ सेनापती पुढे काही बोलणार, इतकयात ‘‘तुमचा सल्ला स्वत: जबळच ठेवा; मला गरज नाही त्याची!” असे म्हणत सुशेम पाय आपटत निघून

सुशेमच्या कपटनीतीमुळे, त्याच्या कुत्सित विचारांमुळे सेनापती फार दुः

झाला. नंतर तो भाषल्या कर्तब्यपूर्तोसाठी निघून गेला. त्याने स्वत:समक्ष गैन्यदले तयार

युवराज, तुमच्या परयरत्नात तुम्हाला यश मिळो. अंगावर.

घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल असा आशिर्वाद आहे माझा, तुमचं ध्येम सिद्ध होईल. आता आणश्वी एक मुख्य गोष्ट! बारा सैनिक योद्धे तुमचे अंगरक्षक असतील, तरोही स्वत:च्या सुरक्षिततेविष्रयी सदैव जागरूक रहा. विजयी होजून परत आलात म्हणजे आणखी काही सांगेन मौ लुम्हाला.’’ इतके बोलून रोनापती परत फिरला.

त्या दिवशी संध्याकाळी जरा अंधार झाल्यावरच सैन्य तक्षशिलाच्या सीमेजवळ पोचले, डोंगरपायथ्याशी सैनिकांनी तळ ठोकले. दुसऱया दिवशी सकाळी अशोकने आपले काही दत चडसोराकडे पार्वन संदेश दिला. तोपर्यन्त बंडखोरांनी नगरातील सर्व राजप्रतिनिधींना बाहेर हाकलून दिले होते. काही प्रतिनिधींना मारूनही टाकले होते.

शश

आता | पूर्णतः बंडलोरांच्याच हाती होते.

जशोकने पाठवलेले दृत बंडखोरांना भेटून ले, ‘‘महाराज आजारी आहेत. अडचण गंभौर आणि विवादास्पद असलो. तरा ती शांति पूर्वक मार्गानं सुधारली जाईल, महाराज चौकशी करतील, करणीव करतील.’’ बंडखोरांनी आपल्या इच्छा व्यक्त करण्यासाठी मुदत मागितली. दृतांनी ते मान्य केने.

दुत जेंब्हा बंडखोरांना भेटायला गेले, तेंब्हापामूनच अशोकच्या आज्ञेने व्यापारी, भिकारी, प्रवासी अशा वेषात सैनिकांनी चुपचाप नगरात प्रवेश केला. बंडखोरांच्या हालचालीवर ते बारीक नज़र ठेवून होते.

दररोज अंधार पढल्यावर बंडखोर त्यांना चिथावणी देणार्‍या ग्रीकांना एका इमारतौत भेटून पुढील कार्यकमाची आखणी करत. ती त्यांची नेहमीची पद्धत होती. त्या दिवशीही नेहमोप्रमाणे सर्वजण त्या इमारतीत भेटणार होते. अशोकला हो बातमी कळली अन्‌ त्याच्या सल्ल्यावरून सैनिकांनी इमारतीला वेढा दिला. यानन्तर पासाठी थम सग सश पणासष्यो आत घुसली.

बंडखोर व ग्रौकांनी इमारती बाहेर

पडायचा लूप पयतन केला. पण ते असफल जञाले. इमारतोबाहेर ते येमूच शकले नाहीत. थोडा वेळ लढून ते अशोकच्या सेनेच्या स्वाधीन झाले.

बंडखयोरांचेही आपले लहानसे सैन्य होते; परत्तु सैनिकांना पद्धतशीर लढायचे प्रशिक्षण

‘झंशोबा

मिळालेले नव्हते. स्वतःचा कसा बचाव करावा हे ही त्यांना ाडूक नव्हते. अशोकच्या सैन्याबरोबर नगरात निरनिराळ्या ठिकाण ते नब्ले; पण अशोकच्या सैन्याला ते तोंड देबू शकले नाहीत. काही पळून गेले, तर काही मारले गेले.

सकाळ होता-होता बंड्खोरांचे सारे प्रयन फसले. अन्‌ नगर परत अशोकच्या ताब्यात आले. बंडखोरांचे नेता आणि त्यांच्या मित्रांना कैद करून, त्यांचे हात मागे बांधून नगराच्या मध्यावर आणण्यात आले. नगराच्या मध्यावर एक समतल अन्‌ भुंच चबुतरा होता, संपूर्ण शहरातल्या जनतेने तेथे जमावे अशी दवंडी ‘पिटण्यात आलो. काव चाललेय हे पहावला प्रजा अुत्मुक होती. चबुतर्‍्याभोवती सर्वजण गोळा झाले.

चोड्यावर आरूढ झालेला अशोक

ज >

आोड्याच वेळात तेथे पोचला. माना खाली

चालून भुभ्या असलेल्या बंडखोरांना संनोधून तो म्हणाला, “तुम्हाला कसला वास होता, तर त्याबद्दल तुम्ही अधिकाऱ्यांजवळ जोलायला हवे होते. पण तसं न करता, तुम्ही केलंत, मगधच्या अधिकार्‍यांना मारून

म्हणाला, “आम्ही इथल्या राजप्रतिन

तक्रारी सांगितल्या होत्या, पण त्यांनी

दिलं ताही; आमची पर्वा केली नाही,” “अच्छा! मी मानतो की प्रतिनिधींनी

तुमच्याकडे दुर्लक्ष केल. पण राजधानीत वेअून

तुम्ही स्वतः राजा किंवा मल्त्यांशी बोल

शकला असतात ना! तसं का ताही हौ?’’ अशोकने विचारले,

चूक विसरून जा. पण आता हे सांगा कि, तुम्ही परक्या देशातल्या लोकांशी याबद्दल चर्चा का केलीत? त्यांच्याशी हातमिळवणी केलीत? अशी काय जरूर पडली होतं आपल्या राज्यातल्या विषयात त्यांनी लक्ष का घालावं?-का लुडबूड करावी?’’ अशोक प्रश्‍न बिचारत राहिला.

कैदी याबरही काही बोलले नाहीत. ‘आता हे स्पष्टच झालंय की, ग्रीक आणि स्थानीय काही स्वार्थी प्रमुखांनी मिळून हे कारस्थान रचलंय, बंडखोरांचे हेच मूळ! एका काळी ग्रीक साम्राज्याचा हा भाग होता, मौर्य बरवाधक जळगूभ यानी गोता शौक तो भपमान अजून त्यांच्या प्रयत्नांवरून हे स्पष्ट होतंय, पण त्यांच्याशी हातमिळवणी करून हे बंड सरू करणाराबद्दल काय बोलू मी? त्यांच्या वागण्याचं समर्थन आपण कसं करावं? आपला देश दुसऱ्यांच्या हाती सोपवण्याची त्यांची प्रवृत्ती नीच आहे. क्षमा करायच्या लायकीचे नाहीत ते! त्यांना शिक्षा मिळायलाच हवी,’* अशोक गंभौरपणे म्हणाला.

बंड्योरांना कसली शिक्षा मिळणार हे. जाणायला जनता मुत्सुक होती. मौन तोडत आता अशोक म्हणाला, ‘“आपल्या राज्यात परकौय लोकांना ज्यांनी प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांना फाशी दिलं जाईल! त्यांना मदत करणाऱ्या राजदरोह्यांनाही मृत्युदंड मिळेल.” घोषणा करून अशोकने चेहरा वळवला.

त्याबरोबर “*क्षमा करा युवराज! अजाणतेपणे चूक घडली आमच्या हातून! भविष्यात असं घडणार नाही! आम्ही पुढे सावध राहू! आम्हाला प्राणभिक्षा द्या!”’ असे म्हणत कैदी रडू लागले.

पुन्हा त्यांच्याकडे म्हणाला, ‘‘द्रोह्यांना दया दाखवणं, त्यांना क्षमा करणं हे अुचित नव्हे अर्स म्हणतात. हौ शिक्षा इतर सर्वाना जागरूक ठेवील. त्यांना ही एक प्रकारे धमकीच आहे.’’ नंतर एकबार अधिकार्‍यांकडे पाहून, आपल्या बोड्यावर टांग मारून अशोक शिनिरात निघून गेला.

त्याच क्षणी कैद्यांची कत्तल केली गेली, तिथलं वातावरण भयानक बनलं,

[कऱ्यचे तसे भरावे

दुढतिश्‍चयी विक्रमादित्य पुन्हा झाडाजवळ गला. प्रेत खाली काढून त्याने ते खांद्यावर आह्ये टाकले आणि तो स्मशानाकडे वळ

ताबडतोब वेताळ बोलू लागला, ‘‘राजा, मध्यरात्रीच्या दाट अंधारात हे स्मशान कसं भीषण वाटतंय! पण तू मात्र बेडर होभून सरळ चालू लागला आहेस, इतके कष्ट कशासाठी अपुसत आहेल, ते तर कळू दे मला! कसल्या अद्‌भुत, गायावी शक्ती मिळवण्यासाठी तर ही धड्पड तव्हे? पण अशा शक्ति मिळवायला भुपाय आहेतच की! त्यातलाच एक आहे - तपस्वा! तपोसंपन्न कषी विलक्षण अशा शक्ति मिळवू शकतात. पण असे महापुरुष आपल्या शक्तींचा भुपयोग स्वत:च्या

कायद्यासाठी कधीच करत नाहीत आपली स्वप्नं खरी करण्यासाठी त्यांचा भूपयोग कू इच्छिणारे अपेशी होतात. कारण अशा स्वार्थ- ब्रेर्त शक्ति लक्ष्य साधू शकत नाहीत. परन्तु

वेताळ कथा कथा

या सामान्य नियमाविस्द्धाही एका साधूने वर दिला, अन्‌ तो सफलही झाला, भविष्यात तुला या भुबाहरणावरून मार्गदर्शन न्हात, म्हणून तुला मी ती कहाणी सांगतो.” अन्‌ बेताळ.गोष्ट सांगू लागला, -

सयासर य सासायर रे दाणे नाव. पणास व्यापारात ‘भुत्तम कमाई करत होता. आपल्याच व्यापारात भावानंही भागीदार व्हावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली; पण रत्नाकरनं त्याचा प्रस्ताव नाकारला. तो म्हणाला, मला दूर देशी जाबची इच्छा आहे. तिथे जाभून काही शिकेन मौ. तेंव्हा इस्टेटीत माझा जो काही वाटा असेल तो देभून टाक मला!

पद्याकरने पंचांच्या समक्ष पित्याने दिलेल्या इस्टेटीचे दोन सारखे भाग केले आणि एक

भाग रत्लाकरच्या हवाली केला. ती संपत्ती घेजून तो निघून गेला. नंतर तो देशभर फिरला, सर्व सुखं मुपभोगली, जवळ होते ते. सर्च घालवले आणि पुन्हा आपल्या गावात ‘परत आला, सर्व संपत्ती चोरांनी लुटल्याचे आावाला सांगितले. पद्नाकरने भावाचे सांगणे खरे मानले आणि त्याला आपल्यावरोबर रहायला सांगितले. पण रत्नाकरने त्याचे आमन्जरण ले, “मी आत्माभिमानी आहे, स्वत:च्या पायांवर भुभे रहायची इच्छा आहे माझी! माज्यावर विश्‍वास असेल, तर थोडे बैसे कर्ज म्हणून दे. व्यापार करून आपली. स्थिती मंधारीन, बा ओलण्यावर हसून पद्याकर म्हणाला, *‘अरे वा, आत्माभिमानी म्हणवतोस अन्‌ माझ्याकडे कर्ज मागतोस? तुला तर स्वत:च्या कर्तृत्वावर अवलंबून असायला हवे. चांगला लायक आहेस तू. तुझी लायकी सिद्ध व्हावी म्हणून तुना आपली जबाबदारी ओळखायला हबौ. लग्न केलंस की कळेल जबाबदारी म्हणजे काय असतं ते! गावातल्या धनवर्धनची मुलगी हेमा सर्वतोपरी तुझ्यालायक आहे. तिच्याशी लग्न कर. तिचे दागिने विकून आपला व्यापार सुरू कर. लग्नानस्तर नवराबाबकोत तुझं-माञ्ञं असं काही नसतं. तेन्हा त्या धनात तुज्या आत्मानिमान आड नाहीं येणार.’’ एक महिन्याच्या आतच रत्नाकरचे हेमाशी लग्न झाले. व्यापार करण्यात त्याला रुचि नव्हतीच. पण त्याचे दिवस मजेत जात होते. त्याला तीन मुलगेही झाले.

आंशोचा

» क म््धधधाजाि च ल.

पद्चाकरूचा एकुलता एक मुलगा होता. औमुख. ववाच्या दहाव्या वर्षी त्याची आई वारली. पद्माकरचे बायकोवर प्राणापेक्षा अधिक प्रेम होते. तिच्या मृत्यूनंतर त्याच्या जोंबनात विरक्ती आलो. आपली सारा संपत्ती आणि आपला मुलगा श्रीमुख यांना आपल्या भावाहाती सोपवून तो हिमालयात निघून गेला. रत्नाकर आता खूपच धनवान बनला. हेझाही चांगली बुद्धिमान होती, त्यामुळे तिने नवऱ्याला धन व्यर्थ खर्चू दिले नव्हते. परन्तु हे दांपत्य आता श्रौमुखच्या बाबतीत काळजीत पडले. पित्याची सगळी इस्टेट एक ना दिवस त्याच्या हाती द्यावीच लागणार होती. पण या दोघांनाही त्याची इस्टेट घशात घालायचा लोभ सुटला होता. त्यांनी एक युक्ती करायची ठरवली. ती म्हणजे

  • गोड गोड बोतून श्रीमूखला आपलंसं करून त्याला कुश्नकामी, निर्द्योगी बनवायचे,

एक दिवस रत्नाकर श्रीमुखला म्हणाला, *्षिक्षणामुळे मौ. व्यसनात अडकलो आपल्या वाटचौ सगळी इस्टेट निकालात काढली. तुझ्या पित्यानं मग माझं शिक्षण ंबक्लं अन्‌ तेव्हापासून मी चांगला माणूस बतलो. तहो न शिकण्यालच तझ कल्याण आहे.’

औमुखने शिक्षण सोडून दिले. “’या गावात इतर कित्तीतरी माणसं आहेत; पण तुझ्या बापानं तुला माझ्याच स्वाधीन केलं की नाही? त्याचं बहूधा असंच मत असावं की, कक्त माझ्यामुळेच तुझं कल्याण होईल. तेंव्हा इथून पुढं तू माझंच सर्व काही ऐकायला हवं, कोणी काहीही म्हणालं, तरो तिकडं

कानाडोळा करायचा, काय! गंभौरपणे बोलला. अन्‌ तेंब्हापासूत श्रीमुख काकाचच सार ऐकू लागला, त्याप्रमाणे वागू लागला.

**घन शाश्‍वत नसतं, माणसानं खरं पाहता मेहनत करून आयुष्य कंठावं, आजपासून घरचं सगळं काम तू संभाळायला लाग.’’ रत्नाकरने सांगितले. ‘ आणि चेंब्हापासून श्रीमुख घरच्या नोकरापैकीच एक बनला,

*तु्ता कदाचित्‌ असं वाटत असेल की सगळं काम आम्ही तुझ्यावर टाकलं आहे, अन्‌ बाकीचे आम्ही सारेजण काही कामच करत नाही. पण असल्या विचारांनी माणसाचं अलं होत नाही, त्याचं नुकसानच होतं. तुझी जाई वारल्याबरोबर वडील स्वतःला

विचारातच हरवून बसले अन्‌ घरदार निघून गेले. विचार करणं सोडून तर आज विचार करायचा भार तू माझ्यावर सोपव, समज, की आम्ही तुझे मालक आहोत, आमची सेवा करणं हाच भापला धर्म समज. तुझा मुद्धार होईल बघ.’’ रत्नाकरने त्याला अुपदेश विला, जे लोक हे सारे पहात, ऐकत होते त्यांना याबद्दल फार वाईट वारले. श्रीमुलबद्दल ते ती दाश्षवू लागले, काही लोकांनी अन्याव करत असल्याबद्दल बोलायचेही धाड्स केले. पण त्यांना विरोध करत रत्नाकर म्हणाला, **याचा नाप आहे संन्यासी. हाही संन्याशासारतरा वागू पहातोय. गुरू शंकरनंतर आमच्या या थ्रीमुखलाच हे

शक्‍य झालं. आम्हालाही असंच जगावंस॑ वाटतंय, पण आम्ही काही तितके भाग्यवान आहोत. आमची इच्छा तर आहे, की त्याला आमचं भाग्य मिळावं. पण नुसतं मनात आणून काय तस घडत असतं? प्रत्येकाचं भाग्य

बोलणे ऐकून श्रीमुखला तर ‘आपण किती असे वाटले. अन्‌ हे भाग्य मिळालंय; काकाही आपल्यासारखे भाग्यवान बनू इच्छित आहेत, पण त्यांना जमत नाहोय’ असेही वाटले, हळूहळू हा विचार त्याच्या मनात पक्का रोवला गेला. अशीच पाच वर्षे निघून गेली. हिमालयात गेलेला पद्माकर मन:शान्ती- साठी तपस्या करत राहिला, त्यामुळे त्याला काही शक्ती प्राप्त झाल्या. आता मुलाला भेटायला भुत्सुक होजून तो गावी परत आला. दाढीमिश्या वाढल्या असल्यामुळे रत्नाकर त्याला ओळखू शकला नाही. त्यानेही ओळख दिली नाही. साधू घरासमोर अभा पाहून रत्नाकरने त्याला आत बोलावले. रत्नाकरने ्रौमुखला साधूच्या सेवेला लावले. थीमुख मोठ्या श्रडाभक्तीते सेवेला लागला, त्याच्या गरजा पुरवू लागला, थोड्याच वेळात आपल्या मुलाचे घरातले स्थान पद्याकर समजून चुकला. आपल्या दुःखावर ताबा मिळवणे त्वाला कठीण जागू लागले. श्रीमुखला तो म्हणाला, “मुला, अरे तू तर या घराचा मालक! नोकर बनायची अशी दुःस्थिती कशी अन्‌ का तुझ्यावर येजून 12 ‘हे माझं दुर्भाग्य नव्हे, सौभाग्यच आहे.

की!” श्रीमुख स्पष्ट म्हणाला. “अरे, तुझा काका दृष्ट आहे. फसवलंय त्यानं तुला! पद्चाकर सूड्भावनेने भरत बोलला.

साधूकडे नाराजीचा कटाक्ष टाकत धावत आत जाभून श्रीमुख रत्नाकरला म्हणाला, **ो साधू तुम्हाला दृष्ट, धोकेबाज म्हणतोय काका! मला सहन नांही होत ते! मी नाही त्यांची सेवा करणार!”’

श्रौमुखला बरोबर पेअून रत्नाकर साधूजवळ येअून म्हणाला, ‘‘मला वाटलं होतं की आपण खरेच श्रेष्ठ साधू आहात. पण आपणही या बाडी सोडापमाणेच मला इष्ट, धोकेबाज म्हणताय’ मला तुमचा संशय येतो. आहे. माझा हा पुतण्या माझ्यावर पाणापेक्षा जास्त प्रेम करतो. तो माझ्या अंगावर माशीही बसू देत नाही हे सत्य तुम्हाला कळलं तर बरं होईल.”

‘पय्माकरही नाराज होत म्हणाला, *‘मी खराच साधू आहे. तुझी दगाबाजी ओळखलीय मी. तुला माझ्याबद्दल जो संशय आहे, तो दुर करण्यासाठी श्रीमुखला एक वर द्यायची माझी इच्छा आहे.’ नंतर मुलाकडे पहात तो म्हणाला, ‘‘दुसर्‍या कोणाचं नुकसान होणार नाही, अशी दक्षता थेभून तू वर माग.”

श्रीमुख रत्लाकरच्या तोडाकडे पाहू लागला रत्नाकरले त्याला मानेने ‘होय* म्हणायला

*‘मी मोठा भाग्यवान आहे. माझ्याबाबत सर्व विचार माझे काकाच करतात. त्यामुळे माजी स्वतःची अशी काही इच्छाच नाही. बोमुख बोलला. रत्नाकर गर्वाने हसत म्हणाला, “पाहिलंत? श्रीमुखला

चांजोबा

स्वत:साठीही काही विचार करायची गरज नाहीय.’’

आता सर्व परिस्थिती पद्माकरच्या लक्षात आली. भावाने आपल्या मुलाला पूर्णत. कुचकामी बनवलं आहे, हे त्याच्या लक्षात आले. अशा मुलाचं आता आपणे कसं कल्याण वरू शकू - पा विचारात पडला तो.

रत्नाकर म्हणाला, ‘“श्रौमुख, साधु- महाराज इतका जोर देत आहेत, तर काही न मागणंही बरं नव्हे. तुझी स्वत:साठी काही इच्छा नसेल, तर माझ्यासाठी असा वर माग की, मी नेहमी सुखी, संतृष्ट रहावं. हे महाराज तो वर नक्ी देतील!”

क्षणाचाही विलंब न करता श्रीमुल्ल बोलू लागला, “माझी अशी इच्छा आहे की, माझं सारं भाग्य काकांचं होवो. त्यांचं भाग्य माझें

होबो. त्यांना संतुष्ट ठेवायचा हाच एकमेव मार्ग समजतो मी.’’ पद्याकरने यावर *तयास्तु!’ म्हटले. तो वर फलित झाला. त्या दिवसापासून श्रीमुख घरांचा मालक झाला अन्‌ रत्लाकर त्याच्या कुटुम्बासह नोकर बनला. स्वतःबद्दल काहीच न बोलता पद्माकर हिमालयात निघून गेला.

गाण सागूत वचाळते व्यिमला विचारले, “राजा, ताल्विकािवाय कोणीही साथ अत्तीचा भगधोग स्वार्धासाडी करत ताही. ते. साधूलद्षण नत तस केल्यात फळी मिळत. नाही. पण पद्माकरनं स्वार्थानं आपल्या मुलाच्या भंल्यासाठी वर दिला; आपल्या भावाचं नुकसान करणारा वर दिला. अन्‌ आश्‍चर्य म्हणजे तो सफल झाला! तुला हे विचित्र नाही वाटत? धर्माविरुध दिसत नाही?

विकम भुत्तरला, *‘रत्नाकरची नियत खराब होती, अति लोभ त्याच्या मनात घर करून होता, त्यानं इतकाही विचार केला नाही की हा आपला सश्या भावाचा मुलगा म्हणजे स्वत:च्या मुलासारखाच आहे. त्याने श्रीमुख्लला पंगु, अकर्मण्य ननवले.

किचारशक्तीही काडून घेतली त्याची! उपि

त्याला ! पण असं करून र्‍्यात तो स्वत:च पडला, घोकेबाज रत्नाकरच्या गोड गोड बोलण्यामुळे थौमुल स्वत:ला भाग्यवान समजू लागला होता. आपला काका भाग्यहीन आहे, असे त्याला वाटू लागले त्याचा हा विश्वास दृढ होत गेला. वर मागण्यात कुणाचं नुकसान लरण्याचा त्याचा टेत नव्हताच. भलट परोपकार बुद्धीनंच त्यानं वर मागितला, त्यामुळें तो फलितही झाला. साधु संन्यासोच नन्हे, तर दृष्टांना जे कोणी दंड देतात तो धर्मसम्मतच्र असतो. पत्नाकरची इच्छा असती, तर तो स्वत:च सर्व शक्तीनिशी रलाकरला शिक्षा कर्‌ शकला असता. पण त्यानं तसं केतं नाही, दुष्टांना दंड देण्यात प्रजाहित असतं, ते धर्मसम्मतही असतं. हा स्वार्थ नव्हे अन्‌ धर्माविरुद्ध ही नव्हे!”

आता राजाचे मौन भंग करण्यात सफल झालेल्या बेताळाने त्याच्या हातावर तुरी दिली अनू ग्रेतासह तो अदृश्य झाला!

‘प जुनी गोष्ट, राजदरबारात नारायण भट्ट खुशमस्कऱ्या होता. आपल्या समयसूचकतेने आणि वाकूचातुर्याने दरबारी मंडळींना अन्‌ राजाला तो खूश करत असे. राजाने आपल्या किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला त्याला एक सुंदर घर बक्षिस म्हणून बांधून दिले होते.

कसलाही त्रास न होता नारायण भट्ट त्या घरात अनेक वर्ष आनन्दाने राहिला, पण नुकतेच काही दिवसांपूर्वी बहुमल नावाच्या एका मह्लाने त्याच्याजवळचे पर विकत घेतले. अन्‌ त्यात तो राहू लागला. बास! तेव्हापासून अट्टूची झोप मुडाली!

_ याचे कारण होता बहुमलचा पाळीव कुत्रा! तो रात्रभर भुंकत राहो. त्याचा आवाजही फार मोठा होता, त्यामुळे भट्टला झोप येत नाहीशी झालो. त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला. थोडे दिवस

त्याने सर्व सहन केले. पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर तो बहुमलशी यानाबत बोलला. बहुमलला त्याने असे सुचवले की रात्री कुत्रा भुंकू नये अशी काही व्यवस्था त्याने करावी,

बाबर जोराने हसत बहुमल म्हणाला, “मी कुल्ला पाळल्यामुळे चोराचिलटांची भीती जमते मला, यात तुझंहो कत्याणच आहे ने!”

“कल्याणाची गोष्ट देवाला ठाभूक ! तू आपल्या कुल्याला असं प्रशिक्षण दे, की तो नवीन माणसांना -चोरांना पाहूनच भुकेल, तू जर तशी व्यवस्था न केलीस तर तुझ्या कुत्याचं तोंड कायमचं बन्द करायची मृत्तम व्यवस्था मी करोन!’’ नारायण भट्ट धम- कीच्या आवाजात बोलला.

त्याच्या बोलण्यावर व्यंगाने हसत बहुमल म्हणाला, ‘‘तुला कदाचित वाटत असेल, की मी एक आपला गावठी कुत्रा,

छा. मल्ल

ठेवलाय आणून! पण तो आहे शिकारी कुत्रा कंबरडंही मोडीन मौ” बोलताना

माणूसच काय, पण बाघ जवळ आला, तरी दातओठ चावत होता तो.

तो त्याचं नरडं पकडील.” अन्‌ त्याने घराचे *‘तसं असेल तर मौ त्याच्या डोक्यावर

दार बब्द केले. मारीन. बघ, पहात रहा.’’ नारायण भट्ट यानत्तरही चारपाच विवस भटने कुत्याची बोलला.

कटकट सहन केली. पण राह्वेनासे झाल्यावर ब्रहुमल पायालालच्या जमिनीवर पाय

कब्दांकन - मीरा नावर ५: चित्रकला : के एस गोपकुमार

सेष्ड जॉर्ज किल्ला तर बतला, परंतु हो नैसर्गिक बन्दर

एका स॒त्री कुत्रा भुंकायला लागल्याबरोजर एक भाषत म्हणाला, “तू डोक्‍यावर मारलंस, असलेली जाना नसल्यामुळे फ्रान्सिस डे ला चांगलेच फेलावर जाडी लाठी घेभून कुन्याजवळ जाभून त्याने तर मौ तुझं डोकं फोडीन; पावावर मारलंस व्र घेतले गेले. जहाजांना समुद्रात

9” आणि प्रवासी व माल लाकडी फळ्या जोडून बतबलेल्या चपट्या तराफ्यांवरून किनाऱ्यावर आणावे लागे, परत्तु १८८१ पर्यत्त मरीना त्रीचच्या भुत्तरेला एक असते कृत्रिम बन्दर बनबण्यात आले, की जे आज औआवागगनाचे एक प्रमुख केद्र बनून आहे,

एक जोरदार प्रहार कृत्याच्या कमरेवर केत्रा, तर तुझे पाय कापून टाकीन समजलं?” त्यामुळे त्याचे पेकाटच मोडलासारखे झाले, ‘ ‘”होय छान समजल! यापुढे राती तुझ्या कुत्रा वेदनेमुळे जास्तच जोराने भुंकू कुत्र्याने माझी झोप मोडली, तर मौ त्याची लागला. बहुमल बाहेर येमून म्हणाला, “वा शेपूट पिरगाळीन, त्याचे मभू केस भादरून ते वा! इतक्या दिवसांनंतर माझ्या कुत्र्यानं तुला दिसू नयेत म्हणून त्याचं चुर्ण करोत, तो.

चोर पकडला तर!” अन्‌ तो नारायण भट्ठवर झडप घालू लागला,

इतक्यात “थांब, मी चोर नव्हे! कुणाला पाहून शुंकाबं, कॅन्हा भुंकावं हे समजण्या. साठीच मी आत्ता कुत्र्याच्या पेकाटात लाठी मारलीय.’* भट्ट बोलला,

ते ऐकून रागाने धुमसत बहुमल म्हणाला, “माझ्या कुज्याला मारावचं धाढस केलंस? काहीही झालं तरी भौ सहन नाही करणार ते! पुन्हा कधी माज्या कुल्याला अस मारलंस,

वेदतेनं विव्हळत राहील, अन्‌ तुलाच चावा- यला येईल.” असे म्हणून भट्ट तिथून निथून गेला.

भटटचे पांडित्य आणि नुद्धिमत्ता पाहून बहुमलं अवाक्‌ झाला. राजाने त्याला इतका

जंगला बांधून का दिला हे ही त्याला

समजले.

बहुमल भट्टच्या वाकृचातुर्यावर खूश झाला! त्याने कुत्रा रात्री भुंकू नये, असं प्रशिक्षण त्याला द्यायचे ठरवले.

मरीना बीचच्या दक्षिण टोकावर सेंट थाम नेशीलिका (मोठे चर्च) आहे. वेशूच्या बारा प्रमुण शिष्यांपैकी एक सेंट थॉमस विदीससच्या शमाधोवर हे अनवलेले आहे. असे मातले जाते की सेंट ध्रोमस सन ५२ मधे भारतात. आले होते. चर्चच्या झरोक्याचरया रंगोत काचांमधे या संताच्या भारतात पोचण्याच्या व ख्रिश्‍चन धर्माचा ये प्रसार करण्याच्या प्रेसंगांची चिज बनवलेली आहेत. सेंट थॉसच्या जवळच अड्यार नदीच्या किनार्‍यावर घिआसॉफिकल सोसायटीचे विश्‍वकेत्द्र आहे. सोसायटीची स्थापता मादाम ब्लावररवी व वर्लल ऑल्कोट यांनी अमेरिकेत केली होती. अड्पारच्या या. विश्‍वकेल्द्राची स्थापना डॉ, अली बेशंट यांनी केली. त्या ‘एक इंगन खी होत्या; परत त्यांनी आपल्या स्वागल्य खंग्रामात अहमहमिकेने भाग घेतला.

सेण्ट थॉम बॅसिलिका

3

‘विऑसॉफिकन सोसा यरीचे उन्थालय पौर्वात्य संस्कृति संबंधीच्या साहित्याचे सर्वात सुन्दर संग्रहांपैकी एक आहे. त्यात १,$०,००० छापील पुस्तके व’ताड- पत्रावर लिहिलेल्या सुमारे ३०,००० पोथ्या आहेत.

सोसायटीच्या भुद्या- नात. सर्व धर्माची अुपासनागृहे आहेत. आणि ३७७ वर्षांचा जुना. मागला जाणारा एक बिशाल वटवृक्ष आहे. याच्या छायेत ३ माणसे एकाच वेळी सामा बली. जाझू शकतात.

आसतीय संगौत व नृत्याचे विशयप्रसिद्ध केन्द्र ‘कलालेतर हो या सोसायटीपासून फार दूर नाहीय, याची स्थापना श्रीमती कनिमणोदेलो रडेल थांनी सत १९१६ मधे केली. त्या स्कतः भरतनादयसूच्या सुप्रसिद्ध नर्तकी य थिऑ्ॉपिस्ट हो

द, भारतातील प्रसिद्ध भारतनाट्‌यम्‌ हा नृत्यप्रकार १९३० च्या दशकापर्वंत केवळ मंदिरातून देवदासी आरा सादर केला जाई. कुलीन परातील मुली भरतनाट्यम्‌ शिकतील भशी कल्पनाही अक्क्य कोटीतील बाटे, पण श्रीमती अडेल ही मनोवृत्ती बदलण्यात सफल झाल्या भाणि आपल्या कलेच्या दारे त्यांनी अेषैला भरतनाट्यमुचे महान केन्द्र बनवले

थेसून जरारे दक्षिणेला गिंढो राष्ट्रीय भुद्यान आहे. आपल्या देशातील नैसर्गिक मुयानांपैकी हे एक असून येथे अजूनही काळवीट (काळी हरणे) आढळतात, तमिळनाडूचे राजभवन, इंडियन इन्त्टिटयूट ऑफ टेक्नांलाजी (आय, आय. टी) व भारतातील सर्वात जुने इंजिनिअरिंग कॉलेज - मिडी इंजिनिअरिंग कॉलेज - याच जुद्यानाच्या भावारात भाहेत, भारतातच येभून राहिलेले अमेरिकन सर्पप्मी रोम्यूलस व्हिटेकर यांनो आपले सर्पोद्यानही येथेच बनवले आहे. यात आपण भारतातील विविध जातीचे साप पाहू शकतो, त्यांना स्पर्श कळू शकतो व त्यांचे फोटोही काढू शकतो.

अशो एक कथा आहे की, शिव-पार्वती एकदा आपसात मध्या मारत बसले होते. पार्वतीचे लक्ष दुसरीकडेच कुळे होते. शंकराला वाटले की, ‘ती आपले बोलणे ऐकत नाहीय.” त्यांनी शाप देजून पार्वतीला लांडोर नवले. पार्वतीने लांडोर (मविल) रूपात तपस्वा करून शिवाला प्रसन्न केले त आपले

कक ल नः रूप परत मिळ बले. तिले लप केलेल्यां स्थानाला मैलापूर (मयूर पुर) म्हणतात. कपालोश्वर मन्दि रात पुव वृक्षाच्या छायेत बनलेल्या देवकुळात आजही लांडोर रूपा तल्या पार्वतीची पूजा केलो जाते. हा वृक्ष चेत्रेसधोल सर्वात जुन्या बृक्षांमधे गणला जातो.

पासून थोड्या अंतरावर लून चर्च आहे. हे चेत मधील सर्वात जुन्या चर्चेस्‌पैकी एक असून ते

काळात पोर्तुगीजांनी ज्योतिर्मयी माता मरिय मच्या सन्मानार्थ बांधले गार्थसारची मल्िर आहे. कथा अशी की एक घोर्तुगीज जहाज समुद्रात बुडाले. त्वातले काही नावाडी पोहत राहिले. त्यांना एक तीत्र प्रकाशाची ज्योत दिसली च त्या दिशेने पोहत ते किनाऱ्यावर सुरक्षित पोतले, परन्तु तिथे पोचताच ज्योत मात्र अदृश्य झालो! कृतजतेते ज्योत डिसल्या बागी त्या नाविकानी हे चर बांधले,

ट्रिफ्िकेन हौ १४०० वर्षांची जुनी बस्ती असून, येथे एक पार्थमारथी मन्दिर आहे. हेही चेश्लेमधील सर्वात जून्या जांधकामांपैकी एक होय. येथे श्रीकृष्णाची पार्थाच्या (अर्जूनाच्या) सारणीच्या रूपात पूना केली जाते.

ट्िव्लिकेनच्या पुढे जेलच्या पर्वभागात बह्ुवर कोटूम्‌ आहे. हा एक विशाल सभामंडप असून तो ईस:पू. च्या पहिल्या शतकातोल तमिळ संत कावे तिरुवलुवरच्या श्मृतिप्ोत्यर्थ तुकताच बांधण्यात आला आहे. तिर्व्वरचा १,२३० तमिळ सूवे असणारा महान्‌ नोतिगन्य या मंडपाच्या खांबांवर कोरलेला आहे. लांब ग्रेनाइट दगडाचे बनवले आहेत.

हे मंदिर म्हणजे ३३ मोटर अुंच असा र्थच आहे. यात तिस्वह्ूवरचा पूर्णकृति पुतळा स्थापन केलेला आहे. स्थ ज्या चयुतर्‍यावर ननला आहे, त्यावर तिर्कुचळच्या १३३ आध्यायांची भुठाव चित्र

आणजी एक अुहेखनीय ुपासना स्थल म्हणजे अण्णा ु ([माबुंट असणारी थाभूजंड लाईट्स्‌ मशोद. या मशिरोत १००० दिवे लावले जात

डम्चाकम्‌ भुपनगर ‘दक्षिणेचे होलिवुड’ म्हणवले जाते, येथे अनेक फिल्म स्टुडियो आहेत.

याल दक्षिण भारतातील सर्व भाषांतून आणि हिन्दीतूनही फिल्मस्‌ बनतात. विदेशी फिल्मचे डनिमही येथे केले जाते. वैकैचा संवति जुना ब प्रसिद्ध औद्योगिक भाग माहे पेरम्मूर, वेधील

इत्टिराल कोच फैवटरी पूर्ण त प्रसिद्ध आहे, येथे आगगाहीचे र्थे बनवले जातात. फॅक्टरीचे त्या शख क्रियेसाठी एसिद्ध भाहे. पेरम्नूर जवळ्र फाशी विश्‍वनाथ मस्दिर आहे. तिरपेतीच्या अरवान ॥कडेशवराला अर्पण केल्या जाणार्‍या छत्या एक राच ठेवून नंतर तिरुपतीला रवाना होतात.

मंदिताबरोबरच ताजकर धर्मशाळा नावाची एक धर्मशाळा आहे. १७६० च्या आसपास प्रथम नेश्रैमधे रहायला आलेल्या गुजराथी परिवारातील एक असणाऱ्या तावकरु परिवाराने चर्मशाळा बांधलेली आहे. एके काळी लाबकर हे चेन्रैमधील एक प्रसिद्ध जव्हेरी होते. १८०४ मधे वा पण्वारातील दोत स्यांनी एक ट्रस्ट स्यापन केला, याच्या दानातून हे मन्दिर आले.

स्क्पी

७ जातीन छि, 8051990 ४७ 8150, 199

रतनपुर गोवच्या एका शेतकर्‍याचा राही नावाचा एक तरूण मुलगा होता. शेतीच्या कामात आपल्या बापाला तो मुळीच मदत करत नसे. राजकन्येशी लग्न करून राजा अतायचे दिवास्वप्न तो सदा न्‌ कदा पहात असे. बापाने त्याच्या या तऱ्हेवाईकपणाला कंटाळून त्याना घरातून हाकलून दिले.

राहीला बापाचे हे कृत्याही शुभसूचकच बाटले. सरळ राजधानीला जाून तो आपला मामा कालू याच्याकडे पोचला. था मामाने र्व राजाच्या सेनेत काम केले होते. साहस च धैर्य या गुणांबद्दल राजाकडून त्याला वारितोषिकही मिळाले होते. त्याची मुलगी मलिका हौ राजकुमारी प्रियंवदा हिची प्रमुख वरिचारिका होतो.

सुंदर ब धष्ट-पृष्ट राही कालूला खूपच आवडला, त्याला पाहून कालूला आनन्द बाटला. अशा तरुणाला राज-दरबारात

जाकळळळकात्ाकल्ननकततत

‘करणीवर गुर्जर ज्र

आपल्या मुलीशी त्याचे लग्न लावून देभू, घरजावई ननूत आपल्याच घरी राहील तो.

आपला हा विचार त्याने राहीला सांगितला. राजदरबारात नोकरी मिळण्याच्या कल्पनेने तो सुश तर झाला. ‘पण मल्लिकाशी लग्न मात्र त्याला पसंत नव्हतं. आपला हा विचार त्याने प्रकट होभू दिला नाही. मनात त्यानं विचार केला - गड तर जिंकू, मग पाहू लग्नाचे काय ते! त्याने मामाला होकार दिला. राहीला सैनिकाची नोकरी मिळवून द्यायचा कालूचा विचार होता, पण या नोकरीला नकार दिला. त्याने स्पष्टच सांगितले की, *ढाल-तलवार बी घेभून नगरापासून दूर डोंगराळ भागात फिरणं

आपल्याला आवडणार नाही, यावर कालू म्हणाला, ‘*तर मग पहारेकऱ्याचं काम घे आणि रात्री नगरातल्या रस्त्यांवर पहारा दे.’’ त्याने हे कामही नाकारले. ‘रात्री नगरातल्या स्ल्त्यांवर फिरून दमछाक करणं आपल्याला ह’ असे त्याने सांगून

दोघांचे बोलणे ऐकून राहीला न विचारताच मल्लिकाने त्याला एक नोकरी मिळवून दिली. आता त्याचे काम होते - रात्री किल्ल्यात राहून प्रत्येक प्रहराची घंटा वाजवून वेळ सूवित करणे,

नोकरी करायला लागून विवस, भाठवडे अत्‌ महिनेही निघून गेले. पण राजकुमाराचे नुसते दर्शनही त्याला लाभले नाही.अगदी रहावेनासे झाल्यावर त्याने एका माळ्याला

शड

‘राजकुमारो या बाजूला केंव्हा केव्हा येते” याबद्दल विचारले.

म्हातारा माळी हसून म्हणाला, “अरे, राजकुमारीला इकडे वायची काय गरज? समोर भिंत आहे तं, त्याच्या पलिकडे ती जुद्यानात आपल्या सब्यासह खेळते, तिथल्या तत्रावात जलक्रीडा करते आणि नंतर अंतःपुरात निघून जाते. राजकन्वेला पहावची तुज्ञी इतकी तीत्र इच्छा असेल, तर,एक- दोन महिने धीर धर. राजा तिच्यासाठी बरसंशोधन करत आहे. विवाहाच्या वेळी तर आपल्यासारखे सर्वचजण तिला पाहू शकू.

राजकुमारीच्या विवाहाबद्न ऐकून राही फार चिंतेत पडला. भापले हृदय बंदच पडेल असे त्याला नाटले. भुशीर झाला तरु ती हातची निसटेल असे वाटून तिला भेटायचा एक भुपाय त्याने शोधून काढला, दुसऱ्या दिवशी राजकुमारीसाठी फुले घेभून जाणाऱ्या दासीला तो भेटला. बोलण्यात गुंतवून तिला न कळत बरोबर लिहून आणलेली चिठी, त्याते फुलांच्या परडोत लपवलो.

पत्रात त्याने लिहिले होते, ‘आपणासाठी मी फार दूरच्या गावाहून इथे आलो आहे. त्यासाठी मी एक जंगल पार केले, दोन नद्या. ओलांडल्या आणि डोंगराळ मुलुखातून चालत आलो. इतके कष्ट मी केवळ आपणासाठीच केले. रात्रो घंटा वाजवण्याचं कामही मी आपणासाठीच स्वीकारल॑य, आपला - राही.’

दासी परडी येभून निघून तर गेली; पण आता इकडे राहीला भोती वाटू लागली. त्याने ऐकले होते की राजा शासनाच्या बाबत फार

आंकोबा

कडक जहे. कोणावर ष्पा मर्जी झाली, तर तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही. गुन्हेगाराला अत्यन्त कब्के शिक्षा देतो. ‘किल्ल्यातले इतर नोकर यासंनंधी गोष्टो सांगत असतात. त्याच्या मनात आले, “माझं नशोब बरं नसेल, तर ती चिठ्ठी वाचून राजकुमारी चांगलच भडकेल अन्‌ ती चिद्री आपल्या पित्याला दाखवेल. मग भरलोच की आपली कंब्रक्ती! राजा आपली चांगलीच चामडी लोळवेल, आपले तुकडे तुकडे करून पणास

विचार करता करता त्याची काळजी वाढत गेली अने त्याचे मानसिक संतुलन बिघडले, अुन्माद झाल्यासारखा वागू लागला तो. पहिल्या प्रहराची खंटा त्याने बाजवलीच नाही. आणि दुसर्‍या प्रहराला एकदम तीन टोल वाजवले!

तोन टोल ऐकून राजा दचकून आपल्या बिछान्यावर अडून बसला. दररोज तिसऱ्या प्रहरी जागायची त्याची सवय दासी येथून त्याला भुळ्वत असत. पण आज तसे घडले नाही .त्याला याचे आश्‍चर्य वाटले आणि चादाज होझून त्याने थाळी वाजवली, आवाज ऐकून दासी धावत आल्या. राजाने त्यांना चांगलेच फैलावर घेतत्रे. नंतर आन्हिके अुरकून तो न्याहारीसाठी मुदपाक्ान्याकडे वळला. पण तिथे तर अंधारच अंधार होता. हताश झालेल्या राजाला ‘असे का होत माहे” हे समजेना. विचार करत तो बसून राहिला. बराच वेळ ज्ञाला, तरी चौथी घंटा वाजलीच नाही. तेंव्हा पहारेकऱ्याला वोलावल्यावर राजाला समजले की अजून तिसरा प्रहर संपायला पुष्कळ अवकाश आहे. हे

आरे.

समजल्यावर राजा संतापला ब त्याने राहीला बोलावून घेण्याची आज्ञा दिली,

राजाकडून बोलावणे आल्यावर आपल्या पत्राबद्दल त्याला कळले असल्याची राहीची खात्री झाली, आता आपल्याला नक्कीच फाशी दिली जाणार असे वाटून तो घाब्ररत, थरथर कापत शिपायांबरोबर जाअून राजासमोर

कसाबला मुभा राहिला.

त्याला पाहिल्याबरोबर राजाने विचारले, “अरे; रारी घंटा तूच वाजवतोस ना?”

राहीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. कापत-कापत त्याने होकारात्मक मान हलवली.

त्याची दयनीय अवस्था पाहून राजाला खरोखरच त्याची दया आली. आता काहीशा आश्‍वासक आवाजात त्याने विचारले, तू

किती वर्ष हे काम करत आहेस?’’ **तिसरा महिना चाललास महाराज!” राही भौत-भीत अुत्तरला. एकवार त्याच्याकडे आपादमस्तक नजर टाकून राजा हसत म्हणाला, ‘‘तू चांगला ृष्टपृष्ट अन्‌ बलवान दिसतोस. तुला तर सैनिक नोकरी मिळायला हवी होती.पण कोणी तुला हे घंटा वाजवायाचं काम दिलं, कुणास ‘ठागूक! भाता एक आठवड्भर नौरपण हे काम संभाळ. नंतर सेनापतीला सांगून तुला सैन्यात भरती करवीन,”’

पण अजूनही त्याचे थरथरणे संपले नव्हते. बचावल्याच्या आनन्दात तो तेथून हळूहळू निघाला. पण अजूनही डोक्यावर काळजी होतीच की राजाला पत्राची गोष्ट कळेल अन्‌ मग आपली खैर नाहीच!

मात खाली घालून तो विळल्याऱ्या परमेश द्वाराकडे जाअू लागला, अन्‌ मल्लिका समोरून आली. ती म्हणाली, ‘‘अरे माझ्या भोळ्या साजणा! मला माहीत आहे. की, आपलं कुग्राम .सोडून तू माझ्यासाठीच शथे आला भाहेस? पण आपल्या मनची गोष्ट सांगायला पया कषारी पपणीत पागाती सोया माळा राजकुमारीसाठी बनवते. बरं झालं ती

चिठ्ठी माझ्याच हाती लागलो. राजकुमारीच्या हाती पडली असती, तर तुझं डोकं कापून किल्ल्याच्या द्वारावरच लटकावलं असलं तिनं, तिला वारलं असतं की, तू प्रेमपत्र तिलाच लिहिलं आहेस! बाबा दोन-चार दिवसातच आपल्या दोघांचं लग्न करून देणार आहेत, अन्‌ चिठ्ठोवर माझं नाव लिहायचीही लाज तुला? शेवटी खेडवळच ना तू?” अन्‌ हसत हसत ती अंतःपुराकडे निघून गेली, मल्लिकाचे बोलणे ऐकून पहाडाचे ओझे डोक्यावरून दूर झाल्यासारखे वाटले राहीला. आता जरा निनिन्त होजून तो विचार करू लागला, ‘“भूर्श बनून केवढी मोठी चूक केली. होती मौ? जरा इकडं-तिकडं झालं असतं ततर फाशी झाली असती मला, बरं झालं, वाचतो! माझ्यासारख्यानं दिवसा स्वप्न पहाणं बरं नव्हे. आपल्या मर्यादेतच रहावं आपण, अन शक्तीनुसार काम कराव, जमिनीवर मुभा राहून आकाशाला स्पर्श कळू पाहीन, तर असंच फळ मिळेल. मल्लिकानं वाचवलं नसतं, तर काय झालं भसतं माज? मला राजकुमारी नकोच. मह्लिकाच बायको म्हणून वोग्य आहे आपल्याला!”

, सर्गेत लहान देश? हाफ बर्थ वर्ग शि.मी. लेण 9५५ हेत भलून त्याची लोकसंख्या हजारभरच आहे. लसर्यात लहान देश अूनही त्यांचा आपटा स्वतनय व हन मयत ा्टर्सत हहे.

१. … तिपृतृत्ताजवळ पेन्चित प: ज्यातकर्त था दीप समूहात मुष्म किबं!

नकारवे, मोठ-गोठ्याग्वाना

शेंसबळा गरोकर नमुदपाटोपारून १८११ मीर्टर्श शुबीरर सून त्याची नांगी

भी. वी हे. पाने ७९६९ वर्ग कि.यी

घतात. माबरून २८-<सी. असून

गणाण्णा कथा निवल डेफोले निहिलेच्या सुप्रसिड ह कोया कोडे कादंबरोतला हा एक परिच्छेद आहे. त्यातली चूक शोधून काढता येईल? शोधा बरे! …'”मध्यान्ह वेळेनंतर थोड्याच

वेळात समुद्र अगदी शान्त दिसू लागला. फार जुकडू लागल्यामू& मी अभावरचे कपडे जुतरकले आणि गमुबात शिरनो, पण बोटोजवळ आल्यावर अडचणीत भरच पडली. बोटोबर चढायचे कमे? नंतर बोटोकूत नोंबणारा एक दोर मला हिना. त्याच्या साह्याने गी बोटीच्या पुढील आागातर चढलो. बोटोवरील खाद्य पदार्थ पाण्याने भिनले नव्हते अन मुलग खाण्यायोग्य अवस्थेत होते. मो बरेरच्या खोलीत गेलो, आणि बिस्किटे आपल्या बरिशात भरून घेथून आरामात ख्राभू

पक्षी पिंजऱ्यात पकडा

कार्ढनोर्डचा ४४ ४सें, मौ, चा तुकडा कापा,

पुढटयाच्या भमोरासभोरोल दोन आजूंच्या मध्यांवर नटे भात घालता येतील अशी दोऱ्याधी लूक बांधा

पुढाच्या एका बाजूवर पक्ष्याचे त दुसऱ्या आाजूचर ‘चिजर्‍याचे चित्र काढा.

पूज्याची लूप्स धरून पुडा गोल फिरवून दोऱ्याला बीळ देगून्‌नंतर तूसस लेचा. पु गरगरा फिरू लागेल बपक्षी पिंजर्‍यात बंद अमल्यामारले भासेल.

बुद्धीला खाद्य देणारे प्रश्‍न

१. घोड्याला सहा पाव केव्हा असतात? र. लहानसा अुंदीर आणि हती यांचे बजन सारेच केन्हा असते?

३. ९१९६४९६४३२ चौ बेरीज केंन्हा रः होध्ल?

४: मी आपल्या मित्राकडे गेलो होतो, तिथून लिधणार, शलभयात त्याचा भाडू आहेरून आला य सांगू लागला, *“मधल्या रस्त्याने आलू नका हँ | तिथे एक साप झोपनेल् आहे. विषारी साप असावा असं वाटतंय,

मिद्रून झोपलेला होता. पण आता जागा ज्ञाला असेल.’’ तो भुत्तरता,

औ ओळखले की तो माझी चेष्टा कर्त आहे. म्हणून सौ त्या रस्त्वानेच गेलो. मला बाटल्याप्रमाणेच साप तिथे नव्हता. मित्राचा आूजोटे बोलत असत्याचे गी कसे ओळखते हे सांगू शकाल:

&. हत्तीला आठ पायजेंव्हा ६. दोत हात असूनही आपले तोंड कधीही धृवू शकत नाही असे काय?

&. गळा आहे, पण गिळू शकत नाही असे काय? ८. बुद्वात एका ैनिकाचा एक हात कापला शेरा. तो नेपोलिय बोनापार्टकडे भाला, अत्‌ एक पदक देत त्याला म्हटते, “तू जो हात.

क जमात

हातही गेला असता, तर भाषण मला काव ‘दिले असते?”’ सैनिकाने विरले, “तुला एक मोडे अधिकार्‍याचे पद दिले भसते,”’

डुसर्‍्याच क्षणी त्या सैतिकाते म्यानातून तलवार काढून आपला धडका हात कापून डाकला!

तृम्ही हो घटना बरी मानाल? मग ती खोटी असल्याचे वसे ओळबलेत?

डॅनियल

॥॥॥ ॥ कया न |

पक्षी पिंजऱ्यात पकडा

कार्डतोर्डचा ४४ ४सें, मी, चा तुकडा कापा.

पुढ॒याच्या सभोरासमोरील दोन आजचया म्याव ओढे भात घालता येतील अशी दोऱयाची लूप्स भांधा

पु॒याच्या एका बाजूकर पक्ष्याचे दुसऱ्या बाजूवर पिजर्‍्याचे चित्र काढा.

‘पूढ॒याची लूप्स धरन पुढ गोल फिरवून दोऱ्याना बीळ देभून नंतर तूप सेचा. पु गरगरा फिरू लागेल

कोडे कादंबरातत्रा हा एक परिच्छेद आहे. त्यातली. ॥। शोधून

काढता वेईन’ मध्यान्ह नेळेनंतर योड्याच

डेफोने निहिलेल्या सुप्रसिद्ध रॉजिन्खन कसो या.

शोधा बरे! वेळात समुद्र अगदी शान्य दिसू लागला. फार

अुकडू लागल्यामुळे म अमावरचे कपडे ृतरवने आणि समुदात अब्चणोत भरच पडली, बोटोवर चडायचे कसे?

शिरलो. पण बोटीजबळ आल्यावर

नंतर ओटीवरून नोंबणारा एक वोर मला.

दिसला. त्याच्या साह्याने मी बोटीच्या पुढील बोटोबराल खाद्य पदार्थ पाष्याते भिनले नव्हते अन्‌ ुतम खाण्यायोग्य अवस्वेत

होते. मो ब्रेरच्या खोलीत गेलो, आणि बिस्किटे.

आपल्या बिशात भरून घेभून आरामात नामू

लागो.”

दत नाश त्याच्या हजार. शिष्यांची ब्यबस्था कशा करावी हे द्रौपदीला सुचवत नव्हते. कोणताच भुपाय न सापडल्याने शेवटी तिने श्रीकृष्णाचा धाबा सुरु केला. कृष्ण लगेच तिच्या समोर भुभा ठाकला. त्याच्या पावलांना स्पर्श करत द्रौपदी म्हणाली, ‘‘दुर्वास गंगास्लान करून आता कोणत्याही क्षणी इथे हजर होतील अन्‌ भोजन जाढावे लागेल. अक्षय-पात्रात तर आत्ता थोडेही अन्न नाहीय. काय करू आता मी?”

““दुर्वासाची गोष्ट देवालाच ठाऊक, पण आल्ता गला मात्र फार भूक लागलो आहे. माझो भूक भागव आधी !”’ कृष्ण बोलला.

संकोचत द्रौपदी म्हणाली, जोपर्यंत मी जेवत नाही, तोपर्यन्तच त्यातून अन्नपदार्थ मिळतात, पण मी तर आता भोजन कलन चुकलेय. तूच माझी परीक्षा पाहू लागलास, तर माझं काय होईल बाबा ?’

सुचतेय ? तुझ्या भक्षय पात्रात असेल, ‘तितंकच दे ना. थेभून ये ते पात्र.’’ कृष्ण बोलला.

द्रौपदी पात्र घेऊन आली, त्यात तळाला एका बाजूला एक अन्नकण चिकटलेला होता, ती कण काढून कृष्णाने आपल्या मुखात भातला अन्‌ देकर देभूत म्हणाला, ‘*भरलं माझं पोट !’”

आता. भीमाला कृष्ण म्हणाला, *ंगालटाकी जागून दुर्वासांना सांग की लवकर या, भोजन तयार आहे.’”

भोम तेथे पोचण्यापूवी दुर्वास व त्याच्या झ्िष्यांची पोटे भरली होती. त्यांना ढे होते. शिष्य गुरुकडे जाअून म्हणाले, असं वाटतंभर की आम्ही जरा जास्तच खाल्ल आहे. आपण अुगीचच धर्मराजाला भोजन तयार ठेवायला सांगितलंय, या परिस्थितीत

आम्ही कणभरही अन्न ब्राभू शकणार

दुर्वास त्यांना म्हणाला, * धर्मराजावर अन्याय केलाय, तो कोणी सागात्य गाणूस नव्हे. आपल्याकडे त्यान नुसता रागाचा कटाक्ष टाकला, तरी आपली राख होईल ! माझ्या हातून एकदा अबरीपचा असाच अपमान झाला. आता आपल्या समोर एकच अपाय आहे. धर्मराजाला न सांगता आपण इथून पळून जाभूया,’’ सर्वजण ससरणय रेधल ‘नर्त गात

एकदा अंबरीषाने द्वादशी व्रत केले आणि समापीनंतर: आहांशांसह तो भोजनासाठी बसला: इतक्यात दुर्वास तेथे आला. अंबंरीषाने त्यालाही भोजनाचे आमस्त्रण दिले. वण साताणारेण फत णणतारी खूप वेळ गेला. द्वादशीच्या दुसर्‍या दिवशी

शू

अुपास सोड्याने फलप्राप्ती झाली न क्ण अतिथि आल्याशिवाय आपण भोजन करणेही पाप असल्याने अंबरीष फक्त पाणी प्यायला. दुर्वास मृद्दामच जुशीरा आला. अंबरोषाने जलग्रहण केल्याचे कळताच महाकृत्यचौ निर्मिती करून त्याने त्याला अंबरोषाचा नाश करायला सांगितले. इतकयात बिष्णुचक्र येून महाकृत्यचा वध झाला. ते चक्क तसेच आता. पर्यसाचा पारचाग परू वागले. दुर्वास घाय जाअून शिव भाणि विष्णु यांना शरण गेला. वरल्तु ते त्याचे रक्षण करू शक्ेनात. शेवटी दुर्बासाने अंबरीषाकडे जाअून त्याची क्षमा मागितली अन्‌ स्वत:चे प्राणरक्षण केले. दुर्वास हा अनुभव कध्रीच विसरू शकला नाही,

भौम मंगातटावर पोचला तेंव्हा तेथे कोणीच तव्हते. तिथल्या ब्राह्मणांना विचारल्यावर समजले की ‘सर्वचे सर्व मुनि पळून गेले!’ भीमाने आश्रमात परत येभून ही वार्ता दिली. धर्मराजाला भीती वाटू लागली की, कोण जाणे दुर्वास आपल्या शिष्यासर अनातक केन्हा अपटेल?

कृष्ण धर्मराजाला म्हणाला, “आता तो येणारच नाही.’’ नंतर त्याने घडलेले सर्व सांगितले. अन्‌ त्याचा निरोप घेभून कृष्ण तेथून निघून गेला. कृष्णाच्या कृपेमुळेच दुर्योधनादि कौरव पांडवांचे काहीच बिघडवू शकले नाहीत.

काही दिवस.गेल्रे. पांडव काम्यकवनात रहात होते. एके दिवशी त्यांनी शिकारीसाठी जंगलात जावचे ठरवले. परत येईपर्यन्त त्यांनी द्रौपदीला तुणबिन्दु नावाच्या कधीच्या आश्रमात ठेवले आणि आपले पुरोहित धौम्य

चांदोबा

यांनाही तेथेच रहायला सांगितले. त्याच दिवशी सिंधुराज शात्य राजाच्या कन्येशी ‘क्विह करण्यासाठी सैन्य ब काही राजांना बरोबर घेजून तृणनिन्दुच्या आश्रमाजवळून जात होता. आश्रम तसा निर्जनच होता. एका झाडाजवळ त्यांना द्रौपदी विद्युलतेसारखी चमकत असलेली दिसलो.

सिंधुराज तिच्याकडे अपलक पहातच राहिला ! त्याच्या मनात तिच्याविषयी मोह अुत्पन्न झाला. कोटिकात्य नावाच्या राज. कुमाराला बोलावून तो म्हणाला, *।अरे, पाहिलंस तू त्या सखीला? तिला पाहून माझ्या मनात अदम्य इच्छा भुत्पन्न होत भाहेत. मला शात्वकन्या नकोय, तृ त्या सोला ती कुणाची पत्री, कुणाची पल्ली इ. कचरू ये. ती माझ्या बरोबर यायला तयार आहे का, असंही बिचार.’’

कोटिकास्य स्वत:ही नीच प्रवृत्तीचा

होताच. मान-अंमिमान इ. त्याला ठाजूकच नव्हता! द्वौपदौजवळ जाजून तो विचारू नागला, “सुंदरी, तू कोण आहेस? तुझा पति कोण आहे? कोणत्या कुळातली आहेस? तुझ नाव काय? या तनात एकटीच कशी? तू त विचारताच मौ तुला. स्वत:बद्दलही सांगतो मो रथ राजाचा पत कोटयार्य, ₹ ग राजे दिसत आहेत ना, ते त्रिगर्तराज अन्‌ कुलिन्दराज आहेत. तुझ्याकडे आतुरतेनं पहात असलेला तो सुबल राजाचा पुत्र आहे. नारा राजांच्या मध्यावर रथात बसलेला तो शिंध्‌ सौवीर देशांचा राजा सिंधुराज आहे. त्यानेच तुझी माहिती विचारण्यासाठी मला पाठवलं आहे.’’ द्वौपदी त्याला म्हणाली, ‘‘तूं कोण हे मला माहीत आहे. माझ्यासारख्या कुलीन स्त्रीने तुझ्याशी बोलणे योग्य नव्हे. पण तुझ्या प्रश्‍नांची अत्तर द्यायला दुसरे कोणीच ये नाइलाजान मला सांगा

लागतंब,मी द्रुपद राजाची पुत्री असून माझ नाव कृष्णा आहे. पांडव माझे पति आहेत. ते आात्ता शिकारीला गेले आहेत. ते येईपर्यन्त आपण सर्वजण इथेच थांबा आणि त्यांचे आतिथ्य स्वीकाहून मगच पुढे जा, त्यांना आतेन्द वाटेल.’*

कोटिकास्थने जाभून ही हकिकत सिंधु- राजाला सांगितली ‘‘ती मानव स्री आहे, याबर माझी विश्‍वास असत नाहीय, ज्या डोळ्यांनी तिला पाहिली त्या डोळ्यांनी अन्य कोणा स्रीला पहाण्याची कल्पनाच मौ करू शकत नही.’’ सिंधुराजा म्हणाला.

रथातून भुतर्न आणखी सहाजणांना बरोबर घेअून तो पर्णशाळेत आला. त्याने द्रौपदीला विचारले, ‘*तू आणि तुझे पती खुशाल आहात ना?”

शद

र असायला सांगून ती म्हणाली, 1

बरोबर चल. तुला आपली पत्नी बनवून सर्व

द्वौषदीनेही त्याची खुशाली विचारून त्यांला चंड पाणो व फळे दिलो. त्याला

शिकार करून परत आले की, आपणा सर्वांना सामिष भोजन मिळेल.’’ “आतिथ्याचो गोष्ट सोड, रथातून माझ्या

सुख प्राप्त कशन देईन. राजमुखाला वंवित आलेल्या पांड्वांबरोबर राहून इथे अरण्यात व्यर्थ कष्ट का सहत करत आहेस? सिंधु सौवौर देशांची राणी बनून वैभवाने, थाटामाटाने रहा.’’

द्वोपदी यामुळे अतिशय चिडली. पती परत येईपर्यन्त त्याला आपल्याशी बोलण्यात गुंतवायचे तिने ठरवले. तरीही आपला क्रोध आवरेनासा होजून ती म्हणाली, “फारच मूर्ख दिसतोस तू! माझे पति इंद्राला तुल्य आहेत त्यांना क्रोधित करण॑ हानिकारक आहे, हे समजत नाही तुला?’’ ती त्याला हितबोध करू लागली,

‘पांचाली , पांडवांच्या गोष्टी सांगून मला भिबवू पहात भाहेस? मी हे सर्वकाही ऐकलं आहे. पण माझा इरादा तू बदलू शकणार नाहीस. जगात पंधरा भुश्रत कुळं आहे. माझे कुळ त्यांपैकीच एक आहे. आपल्या बोलण्यात अडकवून माझा वेळ वाया घालवू नकोस, मुकाट्याने चल माझ्याबरोबर! पांडवांना घाबरून मौ तुला सोडून देईन असं समजू नकोस.’’ सिंधुराजा तिला धमकावत बोलला.

द्वौपदी रागाने लान होजून ओरडलो, “अरे पापी, अधमा! तुला काय वाटलं,

पांडवपत्नी इतक्या सहजपणे येईल? अर्जुनाचा रच तुझ्या मागोमाग येईल.

अन्‌ तो जाळून तुझ मस्म करील. मला वेबून $

जाणं इन्द्रालाही जशक्‍य नाही! तू कुठला

झाडपाला! मला तुझी आसक्ती वाटणं १

अगदीच अशक्य ! तू तसं समजत असशील, तर तो भ्रस आहे तुझा! पांडवच माझे सर्वस्व आहेत. तेच माझे जीवन-लक्ष्य आहेत.’’

सरिंधुराजाबरोबर आलेल्यांनी द्रौपदीला पकडायचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून स्वत:ला वाचवत ती ओरडू लागली. घौम्याने आपले ओरडणे ऐकावे अशी तिची ‘इच्छा होती. सिंधुराजा आपल्या हातांनी तिला अुकलून तेथून पळू लागला. द्रौपदीचे ओरडणे ऐकून धौम्य सिंधुराजाचा पाठलाग करू लागला. तोही मदतीसाठी ओरड लागला.

सिंधुराजाने द्रोपदोला रथात बसवले आणि तो निघाला. धौम्य त्याला ओरडून म्हणाला, ‘“सिंधुराजा, हे काय करतं आहेस? ‘तुला शक्य झालं, तर तिच्या पतींना हरवून हिला घेडून जा. स्रीला असं जबरदस्तीनं चेभून जाणं भुचित भाहे काय?” पण ‘सिंधुराजाने त्याची पर्वा केली नाही. रथ वेगाने पळवत तो जाजू लागला. धौम्यही त्याच्यामागे पळू लागला.

या अवधीत पांडवांनी काही प्राण्यांची शिकार केली व एका जागी एकत्र आले. नंतर ते आश्रमाबडे निघाले. तेथे पोचल्यावर द्रौपदी नसल्याचे त्यांना आडळले. रथसारथी इन्द्रसेनने पाहिले की धात्रेई नावाची एक खी तेथे विलाप करत आहे. तिने इन्द्रसेनला सिंधुराजाने द्रौ्दीला जबरदस्तीने नेल्याचे

अन्‌ घटना घडून थोडांच वेळ झाल्याचेही सांगितले,

थागेसीला धीर देवत चर्मरावाने भाल्या बधूना, ‘चला, रथातून भाषण सिंधुराजाचा पाठलाग क€ू’ असे म्हटले, पाचही जण स्थात बसन नेगाने सिंधराजा उ (याने सहकारी गेल्या ‘दिशेले निघाले, दृर्तर त्यांना धूळ शृहताता दिसली. धौम्य पाठोपाठ धावत असलेलाही त्यांनी पाहिला. त्याला सावकाश यायला सांगून ते सिंधुराजाच्या सैत्यावर तुटून पडले. द्वौषदौसह रथावर स्वार झालेल्या सिंधुराजाला पाहून त्यांचे रागाने भान हरपले. ‘थांब, थांब* म्हणत ते त्याच्या रथाजवळ पोचले. तेथे हजर असणारे भन्य राजे भयाने कापू लागले,

द्रौपदी सिंधुराजाला म्हणाली, “पहा, माझे पती येत आहेत. तुझा अन्‌ तुझ्या सेनेचा

श्र

। र

2022220

होणार. तुझा मृत्यु तर अटळ पापकृत्य करून तू स्वतःच मृत्यूला आमंत्रण दिले आहेस. आता जर या आकस्मिक मृत्यूतून वाचू शकलास, तर तो तुज्ञा पुनर्जल्मच म्हणायला हवा.” पांडवांनी सिंधु-सैन्यावर बाणांचा वर्षाव केला. सैनिकांची वाताहत होभून ते सैरावैरा चावू लागले. भीम गदा थेजून निंधुराजाला भिडू लागला, तेंव्हा कोटिकास्यने त्याला अडवले, त्याच्या साह्याला इतर राजेही आले. त्यांनी भीमावर आपल्या तलवारो चालवायला मुरुबात केलो. इतरांनोहो अनेक हत्यारांनी त्याला जखमी करायचा विफल प्रयत्न केला, सिंब्राजाच्या र्थाजवळ पोवण्यापर्वीच अर्जनाने पैधराजणांना यमसदनी रवाना केले. धर्मराजाने तीन सौबीरांचे प्राण घेतले. नकुल र॒यावरून भुतरून सैनिकांना मारू लागला. सहदेव हत्तीवर चढला आणि बर्छ्या फेकून सैनिकांना घडाघड लोळवू लागला, निगर्तराजा धर्मराजाच्या हातून मारला गेला. सिंधु-पक्षाचे बरेचनण मारले गेले. कोटिकास्य कसाडसा रोथन पळून गेला. जागा आपला माय रचित शसर्‍्याच सियरानान

ओळखले. आणि द्रौपदीला रथातच सोडून स्वतः प्राण वाचवण्यासाठी तेथून पळून जागू लागलां. भीम धर्मराजाला म्हणाला, *‘अग्रज, आपण द्रौपदी भाणि धौम्य यांना रथात घेभून आथमाकडे जा. मी आणि अर्जुन या पापी सिंधुराजाचा चांगला समाचार घेतो.”

**भौमसेन, कितीही दुष्ट असला तरी सिंधुराज जयद्रथचा वध करू नकोस, आपलो भगिनी दुःशला विधवा होईल. गांधारीमातेला दुःलात लोटू नको.” धर्मराजाने भीमाला अशा प्रकारे सावध केले. परन्तु त्याला मारूनच टाकायचा द्रौपदीचा हट्ट होता.

एक कोस अंतरावर सिंधुराजाला भौम ले. त्यांनी जयद्रथाच्या काढून केस भादरून त्याला विद्ठप केले भन्‌ माती र्‍या सिधरांजाला स्थान घालून आश्रमात आणून त्यांनी त्याला धर्मराजा समोर अुभे केले,

“पुन्हा कधी असं नीच काम करायचा प्रवत्न करू नकोस’’ असे धमकावून धर्मराजाने जयद्रथाला सोडून दिले.

क्रमशः

जीन रेशवातगागी पुरात जेक्रित्त पूची नावे. 2) 02008 आपल्या वर्षांना दिली आहेत. प्रत्येक ्े प्राण्याचे नाव देणे शक्‍य नसल्याने त्यांनी बारा वर्ांना बारा नावे दिली आहेत. बारा वर्षे संपली की पुन्हा त्याच नावांची पुनरावृत्ति होते, अशा प्रकारे या फेब्र. ८ ला सुरू चा वर्षाचे नाव आहे - वृषभ! नवीन वर्षाच्या आरंभी बंधू-मित्र इ. ना भेटणे, नवोन वसे ख्ररौदणे, मेजवान्या, मनोरंजक कार्यक्रम, जन-संमूह ट्राफिक जॅम &. सर्व मथावतू चालले, येत्या जुले महिन्यात इंग्लंड हाँगकाँग

चीनच्या हाती सोपवणार आहे. यासाठी चौनच्या संगीत,

नाटक पानांनी मिरवणूक काढली, या मिरवणुकीच्या आघाडीवर काच्या आकाराचा एक विस्तृत फुशा प्रदर्शित करण्यात आला, लांबचलांब चॉकलेट

स्वीडनच्या एका जपानी हॉटलने केब्रुवारी ७ लां १८८ मी, च्या लांबीचे एक चॉकलेट तयार केले, गिनीज बुक ऑफ वर््ह रेकॉर्ड मधे. ह अुळेख होणार स्वित्मरलंडमधे त्याहूनही लांब जोकलेट बनवले गेले. त्याची लांनी होती. १२! मीटर्स (२५ फूट) आणि श्‍ंदी ३ से. मो. ओळोने ठेवलेल्या टेबलांवर हे सजवून ठेवण्यात आले. गिनीज मेस्येच्या अधिकाऱयांनी स्वत: येभून ते पाहिले. यानन्तर हे चोकलेट कापून ५०० चॉकलेट पेमीना ते बाटले गेले

पडे असणारी गाढवे

तुम्ही *टावगान्य’ च्या बाबतीत अकले अहेल, वाष व सिहापावून संकरित केळेली ही जात आहे. अशाच प्रकारे भाढव व जञेत्रा यांचा संकर घडवून आणली एक संकरित जात निर्माण करण्यात सफलता मिळालेली आहे. लंडनच्या निओमिन्स्टर झू मधे पट्टे असणारी दोन गावे. प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. सुस ‘पालाईकडून यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या. गाढ्वांच्या केवळ पायांवरच पट्टे दिसत आहेत.

’ आपल्या देशाची
सौन्दर्य स्थळे

लंडनचे क्यू गाईन्स अद्‌भुत अशा रोपांसाठी प्रसिद्ध आहे. मॅनहटनमधे असणार न्यूयॉर्क सेन्ट्ल पार्क 5४० एकरांच्या भेधात पमरसेले आहे, यात तलावही आहेत. हे जगातील सर्वात मोठे भृद्यान होय, चंदोगडचे एक भुद्यान या दोहोपेक्षा वेगळेच आहे, आपोआप. बनलेल्या विविध आकारांच्या शिला व वाया जाणारे धागे, दोरे, काचा इत्यादींनी ते मढवलेले आहे. जवळ जवळ २०,००० बाहुला-बाहुल्यांच्या आकारांनी भरलेले एक विलक्षण भुद्यात आहे हे. सुंदर मार्ग, अन्दाजही करता येणार नाही अशी वळणे व विचित्र बुल यांती भरलेले हे भुद्यान प्रेक्षकांना निराळ्याच सृष्टीत घेभून जाते. फुटक्या काचांनी बनवलेले अस्वल, घोडा, माकड, मोर आदि प्राणी व पक्षी त्यांचे लक्ष वेधून घेतात, नैकत्रंढ नावाच्या एका कल्पक माणसाने या अुद्यानाची निर्मिती केली. सरकारने ‘पद्यश्री’ हा बहुमात त्यांना अर्पण केला, राष्ट्रपतींनी त्यांचा सत्कार केला, राजघानी दिल्लीतल्या चिल्ड्रेन्स स्थझियममधेटी एक तुखसे अद्यान जतवण्यासाठी भारत

सरकारने १९८५. मधे त्यांना ‘वितती केलो. देशैविदेशाहून येणाऱया प्रवाशांसाठी ‘चन्दीगढचे झुद्यान हे एक आकर्षक केत्द्र आहे.

व्यास महर्षींनी वेदांचे विभाजन केले. त्यांनी पंचमवेद नावाने विख्यात महाभारतही रबले. तपोनिधो शुकदेव हे त्यांचेच पुत.

काही दिवस शुकते आपल्या पित्याजवळ विद्याभ्यास केला. वानन्तर ते देवगुरु बृहस्पतीचे शिष्य बनले. तिद्याभ्यास समा्त झाल्यावर पुन्हा पित्याजवळ पेअून शुक म्हणाले, ‘‘माझा विद्याभ्यास पूर्ण झालाय, मी निरंतर ध्यानातच असतो. सर्वसंग- परित्याग करून, निर्विकार बनून मौ आपला काळ व्यतीत करत असतो. तरोही मी यापासून संतृष्ट नाहीय.”

विवाह करून गृहल्याश्रभ स्वीकार पु!” बेद व्यासांनी मार्ग सुचवला.

“संसारात जन्म घेभू, विवाह करू, सांसारिक नस्धनात अडकू, अनेक कष्ट झेलू अन्‌ शेवटी मृत्युला बळी ‘पडू-भंशा करोडो जीवांप्रमाणे जगायची माझी इच्छा नाहीय. ते. जीवनही मा संतुष्ट करू शकणार नाही.” शुक म्हणाले. थोडा वेळ व्यासांनी काहीच भुत्तर दिले नाही. ते मौन राहिले. नंतर ते बोलू लागले, ‘एकदा मिथिलेला जा आणि जनक दर्शन घेजून ये.’’

पित्याच्या आजेप्रमाणे शुकदेव पायीच मिथिलेकडे निघाले. ते विचार करू लागले हाक देताच समोर भुपस्थित होणार्‍या सेवकांनी वेढलेल्या, सर्व सुखं आणि अधिकार आुपभोगून आनन्दाने जगणार्‍या

महाराजांकडे तात मला का प्रे शि पाठवत

तिथली सारो परिस्थितो अवलोकन केलो, तेंव्हा त्यांना कळले, की जनक कोणी सामान्य व्यक्ती नव्हे! राजा बनून ते. आपल्या

जबाबदाऱ्या तर संभाळत आहेत, पण संन्याशाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करत आहेत. नगदी खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत ते! कमलपत्रावरील पाण्याच्या थेंचाप्रमाणे अगदो आलिप्त जीवन जगणारांपैकी एक आहेत ते. शुकदेवांनी जनक महाराजांच्या औवनाचे गूढ सत्य जाणले,

__ विलक्षण पक्ष्यांचे केन्द्र .तिापुलच्या प्युतंगवपार्क’ ‘मधे जवळजवळ _ सहा हजार जातींचे पक्षी आहेत, याच्या

‘निर्मितसाठी ऐंशी लाल सिंगापुर डॉलर्स खर्च

  • झाले. यात पाच जातींचे १६० पेख्विन आहेत. । सहा हजार जातींचे आठ हजार पक्षी आहेत

जलपक्ष्यांसाठी या पार्वमधे काही तलाव बांधले

’ आहेत, हिरवळ असणारे काही भाग आहेत, सुन्दर वृक्ष वाढवले आहेत. कबुतरे, हॉर्ननिल

पक्ष्यांनी भरलेला ‘ऑल स्टार बर्डस्‌ शो’ भुरांग पार्कचे वैशिष्टय होय,

अवतारवी यार एकर जमीन वर्षे योग्य वेळी पाभूस पडत राहिल्याने पौक चांगले मेत होते. तरीही तो संतृष्ट नव्हता, लकनम सुप भाग्यवान बनायची इच्या होती. त्याची,

एकदा त्याच्या गावात एक ज्ञानयोगी आला होता. त्याने गावकर्‍यांना भुपदेश केला, हितब्रोध करवला. त्याला भेटून अवतारने विच्ारले की, ‘माणसांच्यात गरीब

औंमन्त असा फरक का असतो ?’”

*१त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे, शक्ती- सामर्थ्याप्रमाणे, परिस्थिती मुळे काहीजण श्रौमन्त बनतात, तर काही गरीब.’’ ज्ञानयोगी भुत्तरला.

भाग्यवान बनण्यासाठी अवतारने काही अुप्ाय सांगायची चिनन्ती केली.

योग्याने त्याला व्यापार करासने मुचवले; तेंब्हा अवतारने, ते आपल्याला जमणार नाहीं

योग्याने त्याला एकादी कला आत्मसात करायला गुचवले, तेहो त्याने नाकारले. आता योगी म्हणाला, ‘“मग तू एकाद्या मोठ्या माणसाच्या आश्रयाला जा,’* अवतारने, ‘‘हे नाही माझ्याच्यानं होणार” ‘ असे म्हटले.

*जरे, तुला माजला काही कमो नाहीय, आरामानं रहातोयस. एकदम भाग्यवान अनण्याची तुझी इच्छा या परिस्थितीत *अतिलोभ ‘ ठरेल. हे बरं नव्हे !’ ज्ञान- बोग्याने जवतारला हितोपदेश केला.

“प्रत्येक माणूस ‘मोठा’ होभू इच्छितो. हा काही लोभ नव्हे ! फक्त भाग्य मदतीला येईल, तर सारं काही शक्‍य असतं.’’ योग्याच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत, बेपर्वाई दाखवत अवतार म्हणाला.

**सामर्थ्य आणि स्वतःच्या मेहनती शिवाय जे भाग्य मिळतं ना, ते टिकाऊ

छा्डण्क्र्ाोाा न लच्या शिंपी ज्ञ

नसतं. केवल भास्याच्या बळावर मोठं बनायचो इच्छाच अतिलोभ आहे. माझ्या बोलण्यावर विश्‍वास नसेल, तर तुला मी एक मन्व सांगतो. त्याचं पठन केलं तर चोरदेव प्रसन्न होईल आणि तुला हवं तेवढं धन देईल.’’ ज्ञानबोग्याने सांगितले.

अबतार अशीच काही अपेक्षा करत होता. वर ऐकून तो आनन्दाने वेडाच झाला. म्त्र सांगण्यासाठी तो योग्याची याचना करू लागला.

*“मल्त्रोपदेशापूर्वी तुला चोरदेवबद्दल माहिती असायला हवो.’” असे म्हणून ज्ञानयोगीने चोरदेवाविषयी असे सांभितले,

*‘चोरदेव घनवानांकडून त्यांच्या नकळत श्ञन येभून ते निर्घनांना देत रहातो. पण धनवानांचे हे धनही सरळ मार्गाने मिळबलेले नसल्याने ते राजाकडे तक्रार कु धजत नाहीत. चोरदेव ज्याला धन देतो, तोच फक्त त्ते पाहू शकतो. घन घेणारा ते धन एक महिन्वापर्यन्तच स्वतःजवळ ठेवू शकतो.. तेवढ्या अवधीत त्याने ती रक्कम खर्च करायला हवी, कोणाही माणसाला चोरदेव फक्त एकदाच पैसे देतो. त्याची एकच इच्छा तो पूर्णही करतो, अतिलोभ करणाराचे चोरदेवकडून काही काम होणे कठीणच आहे.”

हे सगळे वर्णन ऐकूनही अवतारने ज्ञानयोग्याकडून मन्त्रोपदेश घेण्याचा हट्ट धरला. योग्याने त्याला मन्वोपदेश करून म्हटले, “उद्या पहाटेच बूठ. स्नान करून मन्त्रोज्ञार कर. चोरदेव प्रसन्न होईल पहा.’*

अवतार घरी आला. दिवसभर तो

स्नान केले आणि नंतर मन्त्रपठन केले. ताबडतोब एक काळी व्यक्ती अबतार समोर अुभी ठाकली. सार्‍या शरीरावर त्याने तेल माखल्यासारखे दिसत होते. शरीर चिकट दिसत होते. डोळ्यांवर पट्टी बाधलेली होती. भुंच, बलिष्ट पहिल्वानासारख्या त्या दृढ माणसाने म्हटले, ‘‘मी चोरंदेव आहे. बोल, किती धन हवंय तुला ?’’ अवतारचा आनन्द आता वर्णनातीत अय अन्‌ भक्तीने त्याने चोरदेवाला प्रणाम करून म्हटले, “स्वामी, मला एक कोंटी मोहोरा हव्यात. ‘* तो, नक्की देतो, सारं धन इथे जमिनावर ओतू ? नाहीतर कसं, एक खूप

मोठीशी पेटी तयार ठेव! बिचारले,

'’स्वामी, खोलीत एक खूप रिकामी पडलेली आहे, त्यात तुम्ही मोहोरा ठेवू शकता,’’ भवतार म्हणाला,

'’ठौक आहे, अुद्या भल्या पहाटेच पेटी आुघडून बघ.’’ असे म्हणूत चोरदेव अदृश्य झाला.

अवतारा हे सारे स्वा’नच वाटत होते. आलसूर्याच्या किरणांचा स्पर्श होईपर्यंत तो अत्यन्त अुत्सुकतेने घरभर फिरत राहिला. जेन्हा त्याने पेटी अुघडली, तेन्हा त्यात अपार धन भरलेले होते. इतकी मोठी धनराशि पाहून तो जवळ जवळ वेडाच झाला. त्याच्या मतात आले की या धनात तरु तो स्वतः आणि पुढल्या अनेक पिढ्या

हा

वैभवात राहू शकतील !

त्याचे आई-वडील अन्‌ बायको मुलांनाही अवतार अचानक इतका खूश का दिसतोव हे कळेना ! त्याने घनाबाबत कोणाला काहीच सांगितले नाहो. ते तो एकटाच फ्त पाहू शकत होता. त्याने कार केला की, एक महिन्यानन्तर धन सर्वांना दिसेलच. मग तेव्हाच वाबाबत बोलणे ठोक होईल.

अवतार दररोज एकटाच खोलीत जाभून ते धन पाहून येई, पेटीत इतके सारे घन. पाहून त्याला अपार हर्ष होती. असेच दोन आढबडे तिघून नंतर एक दिवस पहातो, तो पेटोत एकही मोहोर नाही ! आपले हृदव बंद पडत असल्यासारखे पवतारला वाल, बने तर काणी पािलशी नव्हते! मग असे नाहीसे कसे झाले ? ज्ञानयोग्याने काही माया-बिया केल्ली असावी! त्याने तरु आपल्याला “धन दोन आठवड्यांनी दिसणार नाही” असे सांगितलेही नव्हते. तो पुन्हा आला तर त्याच्याकडून याचे कारण विचारायला हवे. जानयोग्याबाबत चौकशी केल्यावर अवतारला समजले की, तो एका आठवड्या पलीच गाज ताडण शका होता. काणाफडत तरी तो मथुरेला गेल्याचे कळून अवतार. ताबडतोब तिकडे जायला निघाला.

मधुरेची सीमा ओलांडून अवतार नगरात प्रकेश करणार इतकयात समोर बलराम वेभून त्याला सांगू लागला की, *‘अरे, काव योगायोग पहा ! मौ आत्ता तुलाच भेटावला निघालो होतो, अन्‌ देवासारचा तूच समोर आलास !”’

चांदोबा

अवतारने विचारले, “माझ्याकडे काय काम होते तुझं ?

‘विसरयास आप्या पणोच जय तुण्या मुलाशी करावं असं म्हणालो. तेव्हा तू पन्नास हजार मोहरा हुंडा म्हणून मागितल्यास ! त्तेंब्हा माझ्याजवळ इतकी मोठी रकम नव्हती. आता म्हणालास तर मी एक लाखही देभू शकतोय. तुला हे सांगून हे लग्न पक्कं करण्यासाठीच निघत होतो. माझ्या मुलौलायक दुसरा कोणी मिळणार नाही, असं नको समजूस ! पण तुझा मुलगाही लायक आहे, म्हणून तुझ्याकडे निघालो होतो.’’ बलराम बोलला.

मनातला संशय प्रकट न होभू देता अवतारने विचारले, ‘‘इतकी मोठी रकम तुला अचानक कशी मिळाली ?”

‘ही तर सारी ज्ञानयोग्याची कृपा !”’ बलराम उत्तरला.

“बाकी सगळं आपण नंतर बोलू. मला ज्ञानयोन्याला भेटायचंय.’’ अवतार घाईघाईने बोलला,

ज्ञानयोगी रहात असल्याजागी बलराम अवतारला घेअून गेला, ज्ञानयोगी हेही गाव सोडून अन्यत्र कुठे जायच्या तवारोत होता, अवतारची हकिकत पूर्ण ऐकून घेअून तो म्हणाला, *‘मी तर तुला सांगितलं होतं , की अतिलोभाला बळी पडू नकोस, पण तू ऐकलं नाहीस अन्‌ चोरदेवाचा तुला काहीच जुपयोग झाला नाही.”

अवतार दुःली होत म्हणाला,’‘स्वामी, पण खरं काय घडलं , हे सांगाल ?’’ ‘कोटी मोहोरा मिळाल्यामुळे तूही एक धनवान माणूस बनलास, अन्‌ ही तर अन्यायानं मिळवलेली संपत्ती ! सहाजिकच कोणी मोठी रक्कम मागितली, तर चोरदेव तुझ्याच रकमेची चोरी करणार ! तू जर

दहा, पंधरा हजारांची अपेक्षा केली तू चोरदेवाच्या नजरेत जाला.

तुझ्याजवळच पण आजच्या काळाते माणसांच्या इच्छा अमर्याद वाढल्या आहेत. 1 कोण नाही मागणार ? तसा कोणी न कोणी चोरदेवाला भेटणारच. त्यामुळे कोटी मोहोरांच्या वा पेट्या बदलत रहाणार” जानयोगी हसत ब्रोलला.

ही बोलणी भकताच बलरामही एकदम दजकला ! ‘बापरे ! मी तर वीस कोटी मोहोरा मागितल्या होत्या !’’ अन्‌ तो घराकडे सुसाट पळत सुटला,

*‘अजूतन अदृश्य 1 नसल्या, तर भरात मोहोरा नक्कीच अदृश्य होणार,’’ असे म्हणत ज्ञानयोगी दुसर्‍या गावाकडे चालू लागला.

बलरामकडे काम घडले जाणण्याची अवतारला भुत्सु त्याच्या घरी गेला, रिकाम्या पेटीसमोर अलराम डोके धरून भुभा होता !

बलरामच्या पाठीवर थोपटात अवतार

आठत’

म्हणाला “काळजी नको कल्स ह आणण भाग्यवान बनता-बनता तसेच राहून गेलो. अतिलोभ चांगला नसल्याचं ज्ञानयोगी प्रथमपासूनच सांगत होता. *‘माझी तौब्र इच्छा होती की, तू मागितलेला हुंड तुला देभून दोघं व्याही बनू. पण माझी इच्छा सफल झाली नाही. माझा अतिलोभच बाला कारण आहे !”’ असे म्हणत बलराम धाडकन जमिनीवर पडला ! त्याला पकडून नीट बसवत अवतार म्हणाला, “आपण दोघंही अतिनोभाला बळो पडलो, अन्‌ दोघांचं नुकसान झालं. पण माझ्या मुलाला जावई बनवायची तुझी इच्छा म्हणजे काही ‘अतिलोभ’ नव्हे. आता एक पैसाही हुंडा न घेता मौ तुझ्या मुलीला आपली सून बनवायला तयार आहे. तुला

ऐेकून बलरामला तर असे वाटले वी *चोरदेवाने दिलेली संपत्ती नाहीशी झालेली नाही. दोघेही व्याही यानन्तर अतिलोभ सोडून देभून असलेल्या बरिस्थितीत सुलाने असे राहू लागले की, घन आपल्याकडे अजून सुरक्षितच आहे.’

अपण्याजवळ एक बलिष्ट माणूस रहात भसे. त्याचे नाव होते शरभ. ‘जगात आपल्या पेक्षा अलाढ्य कोणी नाहीच’ अशी त्याची स्वतः नाबत समजूत होतो, याचे एक कारण होते

  • तो जंगलात गेला की सर्वसाधारण माणसापेक्षा दहापट जास्त लाकडे डोक्यावर वाहून भाणत असे. नन्तर बायकोला तो गर्वाने म्हणे, “बघ, कतियुगातला भीमच आहे म

‘भौम आहात ? भोम खरंच समोर आला, तर पळून नाही जाणार ? तुम्ही नलशाली नाहीत असं नाही म्हणणार मी, पण तुम्ही काही महाबळो नव्हेत ! शरभची बायको दुर्गा वावर त्याला नेहमोच चिडवत असे.

तिच्या बोलण्यानर नाराज होत, तो म्हणे, “नुसतं बोलून काव अुपवोग ? दाखव ना माझ्या पेक्षा जास्त बलवान कोणी असेल तर !’*

एकदा दुर्गा भाल्या शोक्यातर भोडी धागर घेऊन पाणी आणायला विहिरीवर गेली. बिहिरीत सोडलेली पागर वर ओढून

बजनदार झालेली होती की तिला ती ओढता येईना. प्रयत्न करून करून बिचारी घामाने

निथळून गेली, शेबटी ध्ागर रहा बांधलेली तशीच सोडून ती घराकडे निघाली. त्याच वाढेने समोरून एक बई कडेवर मूल घेऊन विहोरौकडे निघाली होती.

दोधौ समोरासमोर पोचल्या बाईन दुर्गाला विचारले, “रिकाम्या हातानं कशी निघालीस ? विहीर भाटून गेली की. काय ?

“ताही, पाण्यात सोडलेली भागर ओढून. काढला येत नाहीशी झाली. विहीरीत एकाद भूतबींत बसलंव की काय कृणाल ठाऊक !”’ दुर्गा.बृत्तरली. “!भेरे, एवढंच ?-चल माझ्या

॥नासनननरसनतोल पावते सोर

बरोबर, हवं तेवढं पाणी काढून देते बघ.” ती दुसरी बाई म्हणाली. दिसायला सरे तीही मोठी ताकदवाली दिसत नव्हती. तरही दुर्गा तिच्यामागोमास पून्हा विहिरीकडे गेली, *“बघ आता तूच ! घागर लू ओढू

तर

शकशील ?” असे म्हणत दुर्गाने दोरीला हात घातला, इतक्यात त्या बाईच्या कडेवरून आलेल्या

मुलाने दोरी आपल्या हाती घेतली आणि अगदी सहज घागर भराभरा वर ओढली ! आश्चर्याने तोंडावर हात धरून दुर्गा पहातच राहिली ! तिच्या तोंून शब्दही निघेना ! पण मुलाच्या

आईला मात्र ते काही नवल नव्हते. मुलगा जराही न वकता भराभर घागरी मागून घागर पाण ओढू लागला, दोघो जायकांनी भाता स्नाने केली आणि भापापल्या घागरी अुच्तलून त्या घराकडे निघाल्या, परत दुगाति त्या बाईनी चौकशी केली.

*‘हा समोरचा रस्ता थेट माझ्याच घराकडे

जातो.” असे म्हणत तिने वाटेत फुटलेल्या

एका पाभूनवाटेकडे निर्देश केला आणि पुढे *“’माझ्या नवऱ्याचं नाव आहे अपरभीम’ असे सांगून डोक्यावर घागर अन्‌ कडेवर मूल संभाळत ती आपल्या वाटेला लागली. ‘“घरी घोचताच दुर्गाने सारा वृत्तान्त आपल्या नक्‍ऱ्याला सांगितला.

*काय ? या भागात स्वतःला अपरभौम म्हणवणारा कोणी वावरत असतो ? पहाच, मौ त्याची स्थिती भाता कशी करून टाकतो ते !’’ शरभ गरजला, “माझं ऐका, सोडून द्या त्याचा विचार ! भुगीच भांहायला जाभू का त्याच्याशी. त्याचा मुलगा जर इतका अलबान आहे, तर तो स्वतः किती जलवात असेल !’’ दुर्गा रडतच नवर्‍याला अटकाव करू लागली. पण बायकोकडेलक्षही न देतां तो म्हणाला,

जत्तशी तरु ओढलीही; पण अचानक घागर: खाल्ली जाऊ लागून तों स्वतःच विहिरीत जोडला जाऊ लागला. ऐनवेळी त्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी घनुष्य-बाण, तलवार इ. बाईच्या मुलाने धावत येऊन शरभला घट्ट बरोबर घेबून शरभ आपल्या बायको बरोबर घडले नसते, तर तो नक्कीच विहिरीत बाहेर पला. पण भपरभीमला भेटण्यापूर्वी कोसळला असता !

‘बिहिरीची नोट पहाणी करण्यासाठी तो तिकडे नंतर त्या मुलाने शरभऱ्या हातातली दोरी वळला. बरोबर त्याच वेळी घेजून विनासायास तो घागर वर ओून दिली. बाबकोही तिथे आली.

“आता तरी खरं काय हे ओळललंत ना ! शरभने दोराला घागर बांधून ती खालो चुपचाप घरी चला आपल्या,’’ दुर्गा सोडली. ती पाण्याने भरत असताना तो

नवर्‍याला म्हणाली ‘*यात तक्कीच काही स्वत:शी बडबडत म्हणत होता, ‘‘९! तली

जादूनिदू असली पाहिजे,’’ काहीही झालं लहानशी घागर वर ख्रेचायला कोणी महाबळी तरी अपरभीमला मी भेटणारच.’’ शरभ “१ धागर भरली आणि

म्हणाला. केली, पण

‘तुमची ललाटरेषा बदलणं मला शक्‍य त्याने पुरे बळ लावून, जोरजोरात श्‍वास नाहीय. मी तुमच्याबरोबर मात्र ओढूनही त्याला ती अर ओढायला भारीच हे नक्की.’’ दुर्गा म्हणाली आणि पाणी भरून

जास पहू सागला. मोठ्या कष्टाने त्याने ती घेऊन धराकडे निघून गेली, भपरभीमची

‘जुचया मला त्या घराची वाट दाखव. मग मी काव करायचं ते पाहून घेईन.” चिडक्‍्या आवाजात शरभ बोलला.

बायको शरभला म्हणाली, *‘माझे म्हणणं ऐका, तुम्ही आपले घरी चालू लागा कसे ! माझ्या नवऱ्यानं तुम्हाला पाहू नये अशी इच्छा आहे माझीं,’’ पण तिचे न भैकता शरभ

तिच्या मागोमाग जाते राहिला, *“माझ्या नवरा शिकारीला गेला आहे. एक कुठेतरी लपून

संबंध हत्ती खातो तो. राहून दिसेल ते पहात रहा. समोर आलात तर मात्र तो तुम्हाला गिळून टाकेल यात शंका नाही.’’ भपरभोमच्या बायकोने शरभला समजावले: सावधान रहायला सांगून तिने एका मोठ्या टोपल्याखाली:शरभला लपवले. संध्याकाळ होता. होता एकाएकी झेझा- बातासारखा वारा येजू लागला, अपरंभोरम घराच्या अंगणात पोचत होता, तो ओरडा, “हत्ती शिजवला ?

त्याच्या आवाजानेच

१ घोरायला लागेल. मग मौ जळती मशाल

सगळ्या वस्तु भूकंप झाल्या-सारख्या गडगड आवाज करत हलल्या. शरभचे टोपलेही हलले. तो आतल्या आत धरथळू लागला. त्याला स्पष्टच कळून चुकले की, *।आपल्यापेक्षा महाबळीही इये अस्तित्वात आहे!” हॅ. शिजला तुमचा

खाभून घ्या” अपरभोमची बायको बोलली, **थांब जरा ! कुठून तरी माणसाचा वास

कॉक. येतोय मला ! माणूस खाजूनही फार दिवस

  • असे म्हणत अपरभोम इकडे तिकडे

शोधू लागला. तो थोडा दूर झात्यानरोबर त्याची बायको हळूच टोपल्याजवळ येभून म्हणाली, ‘*माझा नव्य आपलं खाणं खाभून झाल्यावर छान

क्षिडकीत ठेवीन. तुला पळून जाण्यासाठी तीच खू समज, पण पुन्हा कधी या घराकडे ‘फिरकायचं धाढस करू नकोस.

देवी, इथं येऊन मी फार मोठी चूक केलीय. पुन्हा कधोही नाही येणार. माझं डोक ठिकाणावर आलंय आता.’’ शरभने कबूल केले.

मध्यरात्री शरभला खिडकीत जळती. मशाल दिसली. तो हळूच टोपली-बाहिर आला अन्‌ वेगाने धावत सुटला,

योडा वूर गेला नसेल, इतक्यात जोरदार अंझावात सुटला. त्याला ऐकू आल्े-‘माण- साचा वास ‘ माणसाचा वास! अपरभीमचा आवज शरभने ओळखला: तो आणली वेगाने श्वावू लागलां;

पण शरभ. जसा वेगाने ्राकू लागला;

तसाच अपरभोमनेटी वेगही वाढला होता. शरभच्या पावर शकतो संपत तो. पण हवा त्याला पुढे पुढे ढकलत होती ! अरण्यातून पळत असल्याने त्याला बराच वेळ कोणी माणूसही दिसला नाही.

इतक्‍यात शरभला समोर एक ते पाहून मात्र आता आपला जोव निघून चालल्यासारख्रे त्याला वा? अरण्यात एक माणूस आपण मारलेल्या प्राण्यांचा ढोग लावून त्यातला एकेक अुचलून खात होता ! हाडे तो एका बाजूला फेकत होता.

“कोण आहेस तू ? तुझा पाठलाग कोण करत आहे ?’’ त्या माणसाने शरभला विचारले.

‘एक महाबळी माझा पाठलाग करत आहे’’ कापत कापत शरभने सांगितले.

**जंगलातला राक्षस तर इथे हजर आहे. अन्‌ कोणी दुसरा महाबळी तुझा पाठलाग करतो आहे? त्याला मारूनच टाकीन मी” तो महाकाय माणूस हुंकारत बोलला.

इतक्‍यात अपरभोम तिथे पोवला. बरोबर जो जोरदार वारा आला,

दिसिले.

त्याच्या त्यामुळे

शरभ अुडूत झाडाच्या फांद्यामधे अडकून बसला. नंतर खाली

‘महाबळीनी प्रथम समोरासमोर

येऊन एकमेकांना पाहून घेते, आणि नंतर

.. दोघे एकमे; या बुक्‍क्‍यांनी

मारत होते. लाथाबुक्ते इतके जोरदार. होते कीं पहाडांचाही चक्काचूर व्हावा !

सकाळपर्यन्त दोघे एकमेकांशी ल

होते. अचानक दोघे आकाशात भुडाले भाणि

ढगांआड गेले. दोघांनी आपसात नोलून तसे केल्यासारखे वाटत होते, अजूनही शरभला त्यांचा गडगडाटी आवाज ऐकू येत होता.

दोघात कोण जिंकणार, हे तिथूनच पहायचा शरभ प्रयत्न करत होता. पण ते

पुन्हा जमिनीवर भुतरलेच नाहीत, शेवटो शरभच कसाबसा खाली भुतरला भाणि आपले घर शोधत चालू लागला.

यानस्तर शरभने ना कधी आपल्य आयकोजवळ आपल्या शक्तीची डींग मारली, ना लोकांशीही ! जेव्हा जेव्हा विजा चमकून आवाज होई, तेंव्हा तेंव्हा लोक म्हणत

महाबळींच युद्ध आजूनही नालूच

२० (4 100५५१७

9॥॥५०॥५॥॥१॥॥/ 800८5 4६41१६409५ ।.&608४0! 1५६४ 07५ ६॥/ 0200 0५14६४0१10 071185101६ 609 ॥1॥६/००७५७

271079 ॥७७ ७5

१0५४0 (0 ॥॥8 5 (॥8३. ॥ ४७ भ००काी ७५ ॥७॥० 08816 8 र्‍ 0०५७८५०त भखः नाह्षाप्र 88/७॥- डा०१४ ०7 माडा हयात $0५५०7 १६७६ नि६€$ की डाठप/ ०7 ७९०००” 9 ९ एत 856 हॅ00/-काळ तम ठशब्यॉइ, ७810: डत 8006. टन॥१०१७॥॥॥॥॥ ४०0005 लाळादळगाठ्ााच छिमळाच

४७००७०७४॥॥, ॥/30/०& - 600 026.

आपण स्वतत्व झाल्याचा मोठाच होता, पण तो जातन्द मौट घटकेचाच रला.

१९९१ मधे सोव्हिएट झाले, त्यामुळे रिपब्निक

रांगा लावायची वेळ आली! के, पाषेकषा कसयूतिरटांच्या थारलात शाप यर होतो ! चालू दृश्चितो पाहून वाटले की तेव्हाच

, अशे त्यांना वाटू लागले. (रित रशिया) बांच्यात कसला अतनेद जवळ जवळ नाहीज. दोव्हॉंची मातूनाषाहो रिबन आहे. बेलारस मपल्या नृदच-विद्या आणि

सोव्हिएट यृतियनच्या बोजना भावोगाते इलेकट्रॉ- निकस, मश्ञोत निर्मिती, पेट्रो केमिकत्स, भाहार.

आदोंच्या संबंधित भद्योगांची त्यापनाही होती, बा भुद्योगार अक्षियातूनच पाठवल्य जात असे. याशिवाय जेलारस हे कार मुख्य त्यात असत्त्यामुळे सोव्हिएट युनियनने आपला माल निर्वात करायचे वेन्द्र येवेच बनवले ब्ेबूनच कुरोपच्या अन्य देशात माल निर्यात होई,

वूर्वीची ही स्थिती पुनहा प्राप्त व्हावी, म्हणून ‘ुन्हा था दोन देशांनी एकत्र

हितकर.

आव्यक कथा माल

डोन्ही देश व त्यांच्या असेल, तर आश्‍चर्य नाही.

ह आरंभाला विविध क्षेञात सहकार्यासाठी एक ठराव ज्ञाला ब द्वेशांनो सह्या केल्या, २ एप्रिलला ततच्या एस्तावाजरहो अशाच सह्या झात्या, तश्ियाचे अध्यक्ष एलस्तिन ब बेलारसचे लुकघेको हे २० मे सोजी त्यावर साहा करणार आहेत, पारतंतर बा ठरावाला माल्यता

डेबून तौ पक्का करावा लागेल. बेलारमच्या कारी लोकांचे असे हणणे आरे

की, अशा केडरेशततुळे रशियाचाच फायदा होणार आहे. त्यामुळे राजधानी मिनस्कमधे लानिरुद्ध

जे देश यापूर्वी सोव्हिएट युनियलमधून फुटून लिषाले, तेही था फेश्टेशनभधे सामिल होण्यासाठी पूढे वेतील काय, असे आता आपल्याला पहायचे

युन्हा ‘भेटू. आपण आता इथून ‘आषापल्या कामाला लागा. सर्वजण निघून गेल्बावर जमीतदाराने त्याच्यानाबतीत विचारपूस केली. त्याला कळले की, मावकाचे नाव गोविन्द असून तो स्वरचित्त काव्य रासनगरच्या जमीनदाराला ‘ऐकवण्यासाठी गेल्य असला राघेश्वामने त्याला अब्वले. सध्या तो आपले पोट भरण्यासाठी या बगीच्याच्या माळ्याचे काम करत असतो. रो रोजशेतात कामाला येणार्‍या शेतकऱ्यांना आपले काव्य ऐकवून त्याचा भर्थही स्पष्ट

| य

  • ‘कलून सांगत असतो.

शामतगर जमीनदाराच्या दरबारात राधेश्याम एक दिवस जसौनदार माडीतून

नावाचा एक पंडीत होत्ता. दरबारच्या शेजारगावी जात होता. वाटेत गाढीचे चोक. होतो?”’ जमीनदाराने गोविन्दला विचारले.

कविगणांच्या चुका शोधून काढणे हे त्याचे खराब झाले, गाडी थांजबून भाडीवान **लोकांनो माझं काव्य ऐकावे, त्यातून

काम होते. जमीतवार राधेश्यामच्या म्हणाला, “मालक, इये जवळच आंबराई > आनन्द सुटावा यातन मला आनन्द मिळतो;

पांडित्याने प्रभावित झालेला असल्यामुळे आहे, आपण तिथे जरा भाराम’करावा. गाडी मताला तृप्त वाटतं!”” गोवित्द भुत्तरला. असाती, माझी इच्छा भाहे की तू माझ्या णत्याही कवीला पथम शभेश्‍्यामत्री प्रशंसा की मी स्वतः बोलवाषला’ “ण खोत्यांच्या लायकीनुसार काब्याचं दरबारात येअन साझा सत्त्कार

महत्व वाढत असतं. रामनगरच्या जमीन- स्वीकारावास,

मिळवणे आवश्यक असे. र जमीनदागाने आमराईत प्रवेश केला, तेंव्हा | दारापर्यन्त आपलं काव्य पोचवण्याचा आताच गोविन्दला समजले की, हा

राघेश्यापला भापल्या. कार गर्व वाटे,

त्याला असे दिसले की, एका जञाडाखाली आटोकाट प्रयत्न तू केला नाहीस, ही तुझी माणूस दुसरा कोणी नसून खुद्द रामनगरचा बाटे की, त्याच्या बरोबरीचा कवि कोणी काही लोक बसले आहेत. जवळ जागून चूकच आहे,’’ जमीनदार तोला. जमीनदारच आहे, त्याला आपल्या वर्तणुकी असूच कत ताही. त्याच्या “हो’ ला ‘हो’ पाहिल्यावर एक माणूस मोठ्या मधुर माझ्या दृष्टीनं तर जमीनदारापेक्षा हे बददल पश्‍चात्ताप चाटला, तो म्हणाला, म्हणणाऱ्यांना अने जॅमीनवाराच्या निकटच्या आवाजात गात असल्याचे त्याला आढळसे. ओतिच मोठे आहेत. कविता अकून आनन्द *‘माझ्याकडून अजाणता चूक घडली असेल, व्यक्तींनाच फक्त तो मान देई, बाकी सर्व तो पदामागूत पंदे गात होता आणि त्याचा ‘लुटण्यात अडथळा आणायला यांच्यात कोणी तर मला माफ करा, पण राधेश्यामसारखा ‘क-पदोत अशात अर्थही समजावून सांगत होतो. मधीनातीी वेश्याम सारा माशूत तरी नाहीये, हे रोज भवथळा वाढेत असताना दरबारात यानची दोर स्वतः भला भाणूस होता, त्या गर्द मिसळला आणि तन्मयतेने ऐकू माझ्याकडे येभून मोठ्या आवडीनं माझं काव्य माझी इच्छा नाही.”

कौणाबदर. वळ | लागती ऐकतात. यामुळेच मला आत्मतृप्ती मिळते.” आपलो अंगटी काढून भोविन्दच्या हाती फिरकूही देत नसे. त्यामुळे राधेश्यामचे दुर्ग] थोड्या वेळाने तो गायक नुषस्थित ‘नविताकेंर्होंगितले. देत जमौनदार म्हणाला, “ ही दालवलीस

आता जमोनदाराने ‘आपण कोण’ हे की, कसलाही स्ॉगितले. नंतर तो म्हणाला, “राधेश्याम माज्यापर्यत्त येभू शकशील. आज आहे

[मावलका नकाल यना जि मविी “ह्य महान्‌ थेडित आहे. काहीतरी चूक झाली. पंचमी. दशमीच्या दिवशी मी तुझी वाट

79 चांदोबा श्र

त्याच्या कश्वीच ध्याती आले नाहीत. श्रोत्यांता म्हणाला, आज इतकंच पुरे, अुचया

पाहीन. !’ गोवित्दने. त्याला .विनयपूर्वक नमस्कार केला. इतक्यात गाडीवाला येअून जमौनदाराला बोलावून घेजून गेला,

दशमीच्या दिवशी गोविन्द जमीनदाराला भेटला आणि त्याने भरल्या दरबारात आपले. काव्यपठन केले. जमीनदाराने खूष होभून त्प़ाला हजार अशर्फ्या देण्यासाठी मन्त्याला आज्ञा दिली, तेंव्हा हस्तक्षेप करत राधेश्याम म्हणाला, »“या दरबारात सन्मान, मिळवण्यासाठी योग्याबोग्थ ठरवायचा निर्णय मी घ्यायचा असतो. माझा असा निर्णय-आहे. की - हा कवि सन्मान मिळवायला योग्य नव्हे!!!

**आपला निर्णय: मी नेहमीच म्मनत:आलो. आहे, पण फक्त एकदाच यावेळी आषण प्ाझा निर्णय मान्य.केलात, तर बरं होईल. ही माझी

श्र

केचळ विनन्ती आहे. बोलला,

**स्वामी, योग्य व्यक्तींचा ‘तिर्णय सी नेहमीच कनूल करतो, पण या दरबारात कवीची योग्यता पारखू शकेल असा माझ्या झ्ञिवाय दुसरा योग्य माणूस ‘नाहीय.’’ राधेश्याम बोलला,

जमीनदाराचा चेहरा आता’ रागांने लाल झाला. पण मोठ्या कष्टाने स्वतःला सावरत तो म्हणाला, ‘‘योग्यतेबाबत मला कदाचित कळत नसेलही, पण सन्मान मिळवायचा हक्कदार कोण, इतकं” तरी मला नी समजतं. ‘’ अन्‌ दिवाणाला अद्देशून तो म्हणाला, ‘’ दिवाणजी, मी सांगितल्याप्रमाणे कवीचा सत्कार करा.”

राधेश्याम हा अपमान संहनकर’शकेना! तो म्हणाला, ‘*आपण आपल्या अधिकाराच्या अहंकारामुळे आपला. विवेक: विसरलात: अशामुळे आपलंच अहित होईल; ‘ पंडित म्हणून मी आपणाला सावध करत आहे; माझ’ ऐका अन्‌ हा सन्मान थांबवा. तस ‘धडलं नाही, तर इथून पुढे कवींच्या चुका ओळ- खायची माझे जबाबदारी नाही.”

“दुसर्‍यांच्या - अहंकारानद्दल नोलण्या > आधी स्वत:च्या अहकारानद्दल विचार करा पंडितजी! पंडिताला अहंकार: शोभत नाही: आपणाला हा माझा सावधगिरीचा इशारा” आहे.’’ जमीनदार आलला:

हा घोर भंपमान सहन न’होजूंन राघेश््या-‘ मने घरो पोचल्यावर बायकोला सोरी हकीकत सांगितली आणि जमीनदायबाबत तिच्याळू समोरु खूपच भलेबुरे वरळला.”ती त्यालो€

चांबोचां स

‘जमोनदार हसत

म्हणालो, “असं आवेशात येजून जापण कोण, बापलं स्थान काय-या गोष्टी विसरू नका. ते मालक आहेत. त्यांच्या निर्णयाचं पालन केलं नाही; तर अस्तित्वच मिटून जाईल नं?” त्याच वेळो गोविन्द तेथे येअून म्हणाला, “माझ्यामुळे जमीनदार भाण्णाऱ नाराज झाले, याचं मला दु: वाटतंव. विश्‍वास डेब्ा-माझी यात काहीच चुक नाहीय. सर्व अगदो अचानक घडलं. मला आपणाबदृल आदर वाटतो, माझ्या कवितेत काय चुका आहेत, मौ मानाचा अधिकारी का बनू शकत नाही, हे मला कळलं तर मी आपल्या चुका :_ ते जाणण्यासाठोच मी आत्ता आपणाकडे अलोय. जे सांगायचं, ते अगदी निःसंकोच सांगा.” रागाने राधेश्याम म्हणाला, *‘आता ‘एकदा जमीतदाराकडून प्रशस्ती मिळाल्यावर तुला माझ्याकडे काय काम? माझी चेष्टा करण्यासाठीच तू इथे आलायस हे माहीत आहे. मला! अगदी ताबडतोब चालू लाग

“दुसऱ्या एका कवीशो वागायची हो काय ‘पढत आहे? आपण अत्यन्त अहकारी आहात. आपल्या या गर्वाचो शिक्षा आपणाला नक्कीच ‘मिळेल.’” असे म्हणून गोविन्द तेथून निघून

त्याच्या बोलण्याने आता राघेश्यामचे भानच सुटले! तो गोविन्दला शिव्या देजू लागला. शिंव्या बँकता बकता त्याच्या छात्तीत कळ आली आणि तो घाडकन्‌ जमिनीवरः-कोसळला त्याच्या बायकोने

घाबरून जाअून ताबडतोब वैद्याला बोलावून घेतले, तपासणी करून वैद्य म्हणाला, ‘*हा हृदय विकाराचा तोब्र भटका आहे, योगापुरचा वैद्य सनातन हाच यावर भुपाय उक अकता. पण ला राजा अत अमोनदाराना सोडून ‘इतर कोणावरही झुपचार करत नाही.”

जमीनदाराला याबद्दल कळल्यावर त्याने ताबडतोब राघेश्यामला योगापुरला पाठवायची व्यबस्था केली; सनातनकडून: भुपचार करवायची व्यवस्थाही केली. अभेक प्रकारांनी तपासणी करून सनातन म्हणाला, **हा मानसिक रोग आहे. खरे कारण कळल्यावरच ुपचार होगू शकेल. तोपर्यन्त हा’जरा होण्याची काहीच शक्‍यता नाही. ‘’

‘जे’चडले?ते सर्व राधेश्यामने सनातनला

म्हणूनच असं बोलताय.”

हसत सनातन म्हणान, ‘मौ केवळ वैद्य आहे, पंडित नव्हे; हे खरंच आहे. पण तुझ्या रोगाचे मूळ कारण जाणल्यावाचून चिकित्सा करणं, मलाही शक्‍य नाही, आपल्या शिष्याला राभनगरला पाठवून मौ पूर्ण माहिती मिळवीन, तऱ्या रोगाचं कारण तिथे असेन, तर कळेलच मला.’’ सनातनचा शिष्य रामनगरला गेला व त्याने सर्व चोकशी केली. एका प्रमुख माणसाने त्याला! म्हटले, ‘‘राघेश्‍्यामला हृदय ब्िकार झाला असला तर नवल नाही, आपल्या मुलाचं बोलणं तो ऐकून घेत नाही, आपल्याला हॅव तेच करतो. बापाचं अन्‌ मुलाचं भांडण झाल्याबाचून एक दिवसही जात नाही. शेवटी इतकं झालं की बापानं मुलाला घरातून हाकलून दिलं; अन्‌ त्यामुळेच तीत कळ आली.’

दुसर्‍या एका माणसाने म्हटले, ‘“मला याचं मूळ कारण माहीत आहे, राधेश्यामच्या पोनदारान तर तुझ्या भूषचारासाठी ैजारी सग्रीव रहातो, या दोन घरांच्या मधे ह भागीदारीतली भिंत आहे दोघात नेहमो भांडणं होत असतात.

ले, नन्तर तो जमीनदार आणि शोविर अहॅकारामुळेच भी आजारी “

लो. त्यांनीच माझ्या मनावर भाधात केला,” *‘जमी

येअून आपल्या चुका जाणून घ्यायचा प्रयत्न केला. एकजण दयाळु आहे,

र कारण तेच आहे.’’ तर दुसरा विनयशील! त्यांच्यात खोट काढणं ‘‘हा सुख्ीव कशा” ग्रकारचा आहे?”’ हा तृक्षाच अहंकार आहे. प्रथम तुला आपला ‘ शिष्याने विचारले. हा.दोष त्यामायला हवा, ताहीतर ही व्याधी ‘राधेश्याम सोडला तर त्याला दुसरा कायमची चिकटणार तुला.” वैद्य बोलला. कोणी शत्रु नाही.” त्या माणसाने सांगितले. त्याच्या या बोलण्यावर चिडून गाघेश्याम शिष्य आणखी लोकांना भेटावला निघाला. म्हणाला, ‘‘मो महापंडित आहे. अहंकार राघेश्यासची चार एकर जमीन होती. आणि आत्मांभिमान यातला फरक’चांगला नोकरांकडून तो ती कसून चेत असे अन. कळतो मला. तुम्हाला ते कळत ताही, दररोज त्यांच्याशो भांडत असे. एकाने त्याच्या,

शश आंदोचा

आजाराचे हे कारण सांगितले; तर दुसरा ‘एकजण म्हणाला की, राघेश्यामचा गवळी दुधात पाणी धालतो म्हणून तो चिडून आरडाओरडा करत असतो.

शिष्याने जवळजवळ वीस लोकांकडून माहिती गोळा केली, त्वातल्या प्रत्येकाने राघेश्यामच्या हृदयविकाराचे निरनिराळे कारण सांगितले. एका हृदयरोगाची इतकी कारणे? शिष्य आश्‍चर्यात पडला आणि परत येभून त्याने सर्व काही गुरूला सांगितले. गाधेश्यामने त्यांच्यातैला सारा संवाद ऐकला. स्लातन त्याला म्हणाला, *‘ऐकलंस नं रामनगरच्या बर्‍याच जणांना तुझ्या हृदयरोगा बद्दल अगोदरच मारिता अ त्यांना त्याची कारणंही माहीत आहेत. इतकी जो. कारणं आहेत, त्यातलं तुला हृदयरोग होण्याचं मुख्य कारण तूच शोधायला हवं,’’

गाधेश्याम आता मान खाली घालूंन म्हणाला, ‘‘मी स्वतःच खरं कारण सांगावं अक्षी तुमची इच्छा आहे ना? ज्या दिवशी मी रोगानं पछाडून तुमच्याकडे आलो, त्याच [दिवशी सुम्ही सग शरण तास कपा कारणं तुमच्या कानी आली, त्यातलं मूळ

कारण माझ्याही घ्यानी आलंय, ते म्हणजे

माझा अहेकार! मी त्याचा त्याग केला तर माझ्या मनालाः शात्ती मिळणार नाही, ते कायमचं अशात्त राहील, हा हृदयरोग हटायला आधी मत शान्त व्हायला. हवं, बरोबर आहे ना? पणे हा अहंकार कसा पळवून लावावा हे कळत नाहीय मला. आपण सांगा त्यासाठी मला काय ला

सनातन हसत म्हणाला, “तुझ्यात अहंकार भरला आहे, हे कबूल केलंस ते वरं झालं, सत्य समजलं हेच खूप झालं. यामुळे हळूहळू तुझा अहंकार कमी होत जाईल.” थोडे दिवस वैद्याने राघेश्यामवर आुपचार

त्याला परत पाठवर

यानंतर राघेश्यामला आपल्या मुलाचे. जोलणे बरोबर वाटू लागले, आसपासचे लोक त्याला आप्त वाटू लागले, जमीनदार आता त्याला सर्वगुण संपन्न माणूस भासू लागला. सर्वाच्या चुका त्याला धाम्य वाटु च्या कवितांत काही चूक रु तो स्वत: ती सुधारायला

सतयपुरन्या रामाच्या देवळाजवळ बसून एक आंधळा मिकारी भौक्त मागत असे. आपल्या समोर एक फडके पसरून देवून तो मन्दिदात येणाजाणाराला म्हणे, ‘‘साहेब, आंधळ्याला भिद्षा द्या (“१

एकदा सुगंधरिपुरच्या एका युवकाने देवळाल जाजून देवदर्शन केले अन्‌ परत येताना त्याला हा भिकारी दिसला. ‘जन्मास्धळा आहे’ असे म्हणून तो भोक मागत होता, इतर भिकार्‍यापेक्षा त्याच्याच फडक्यावर जास्त पैसे होते. पण या तर्णाने पाहिले की, भिकारी अधून-मधून काही नाणी नोट पाहून एका डब्यात ठेवत माहे.

तकषणाने ‘भिकारी खरा आंधळा तसल्याचे’ ओळबले. इतक्यात भिकारी ओरडला, “भिक्षा द्या बाबा!

*‘भिक्षा देई, पण मला तुझ्या आंघळेपणाबहल संशय येतो आाहे,’’ तरुण त्या भिकाऱ्याला म्हणाला,

शिकारी लगेच बोलला, ‘‘साहेब, दृरवरचा तो हिरवा महान विसतोप न तुम्हाला? त्यापासून घोड्या अंतरावर बाभळीच्या क्षाडाजवळ जे नारळाचं झाड आहे, तेहो दिसतंच न आपल्याल?”

*‘हो, दिसतंय तर!” तरुण भुत्तरला.

पाहिलंत, या आंधळ्यात अन्‌ तुमच्यात किती फरक आहे? ते झाड मला मुळीच दिसत नाहौय!”’ भिकारी म्हणाला,

छा

स्स ‘नित्युसार आजारी असताना तक्षशिलासधे बंड सुरू झाले, ते भोहून टाकामच्या कामात. येह पु यु्ेस याने निरुत्साह दाशलतला. कनिष्ठ पुत्र भशोक पित्याचा आशिर्वाद घेअून त्या कामासाठी ससैन्य तंक्षक्षिलाकडे गेलां भाणि एकाक विवसात त्याने बंडाशा बीमोड केला. ग्रोह करणारांना तपाने जरा |

दया नदाखवता मृत्युदर दिला… पुढे.

संध्याकाळची वेळे होती. महाराज बिन्दुसार यांचा ज्येष्ठ पुत्र सुशेम आपल्या भावांना बरोबर घेअून वनविहारासांठी निघाला.

20 च्य जवळून वहाणाऱ्या क आुपबनात ते पोचले. हें पोचण्वापूर्वीच सेवकांनी त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ, पेवे,’फळे इ. ची व्यवत्था करून ठेवलेली होती, राजकुमारांनी भुपवनात प्रवेश

केल्याबरोबर ठिकठिकाणी अंगरक्षक

2280-12. मज न परी

आत कोणी येणार नाही अशी व्यवस्था केली, आपल्या मनोरंजनात कोणी विघ्न आणू नये अशी त्यांची इच्छा होती, विशेषतः ‘जनतेने आपल्याला विलासपमी आणि सम्राट बिल्डुमारचा अयोग्य पुत्र म्हणू नये अशी सुशेमची अपेक्षा होती. त्या सर्वांनी हरतऱ्हेचे शबकर पदार्थ बाजून फळांचा रस प्यायला आणि ते अुपवनाच्या मध्यावर: अंथरलेल्या ‘जाजमावर: जागून; बसले. थोद्याच वेळात

‘खुशेम नृत्व पहाण्यात मश्न झाला. त्याला असल्या मनोरंजनाची आवड असल्याचे त्याच्या हावभावांवरून स्पष्ट दिसत होते. ओोड्या वेळाने काही आवाज त्याला ऐकू आला. वळून पाहिल्यावर एक अँगरक्षक बेंगानें धावत आपणाकडेच येत असल्याचे त्याला दिसले. जवळ आल्यावर हात जोडत त्रो म्हणाला, “प्रभू, आपला एक दलनायक आपल्या सैनिकांसह येथे प्रवेश करू इच्छित आहे. आज आपल्या आज़ेशिवाय कोणीही आत येन शकणार नाही, असे सांगूनही आत देण्यासाठ तो राजमृद्रा दाखवत आहे.’

‘दलनायकाचं इथे काय काम? सहनशक्ती घालवून सुशेसने विचारले, “*तो कारण सांगू इच्छित नाहीय. कदाचित ऑपणालाचे सांगेल.’’ अंगरक्षक म्हणाला,

*‘हौक आहे; ताबडतोब पाठव त्याला,’”

वेळांत दलनायकाला बरोबर घेअून आला. दलनायकाने सुशेमला नमस्कार केला. सुशेमने इशार्‍्याने अंगरक्षकाला तेथून जापला सांगितले. नंतर दलनायकाकडे नाराजीने पहात विचारले, ‘ आमच्या मनोरंजनात अढथळा का जाणलास? इतकी हिम्मत झाली तूला?”

‘अंड्यळा आणणारे आम्ही कोण प्रभ? आमचा तसा आुदेशशी ताहीय.*’ दलनायक नम्रतेने अुत्तरला.

‘सुशेमनें आणली ओरडून विचारले, ‘ मग

ऑंकोशा

हये कशाला नालास वू?”

*अुद्चा शध्याकाळी इथे मोठ्या प्रमाणावर अभिनन्दन-समा(ंभ साजरा होणार आहे. आवश्यक व्यवस्था करायची मला सेनापतीची आजा आहे. त्या आजेचं पालन करण्यासाठी माझ्याबरोबर आलेले काही मैनिक भुपवना. बाहेर अुभे आहेत, आपली अनुमती असेल, तरु आत बोलवतो त्यांना.’’ दलनायकाने अुत्तरांदाखल माहिती दिली, ‘‘मोठ्मा प्रमाणावर स्वागत-संमारंभ? कुणाचं अभिनन्दन करायचं माहे?’’ सुप्रोमने विचारले.

“युवराज अशोक यांचे,’* सागितले.

*““कशाबंद्देल अशोकचे अभिनल्दन? शेमने विचारलें,

दलनायकाने

‘प्रभु, युवराज अशोक यांनी तक्षशिला. मधले बॅड मोडून काढलं. एकाच दिवसात त्यांनी हे.भहात कार्य करून दाखवलं. विजयी होमून ते येत असल्यात. त्यांच्या स्वागतांसाठी हो सारी तैयारी “बालू आहे.’ दलनायकाते.. माहिती पुरंक्ली. ती ऐकताच सुशेमचा चेहरा पांढर. पडला! अंगावर वीज. कोसळल्या- सारखे सर्व बंधूंना वाटले. कोणांच्या तोडन… शब्दच फुटेना! सर्वजेण,अबाक्‌ झाले! एक | नर्तकी म्हणाली, ‘‘वा! काय भुत्तम खर! ‘

सुशेम जोराने ओर॒ला, ‘बन्द- कर बकवास!’’ सुशेस अशोकजा द्वेष करतो, हे नर्तकींना अगोदरच माहीत होते. त्यांमुळे त्यांनी ‘सुशेमच्या ओरडण्याची मुळीच पर्वा केली नाही. सुशेमच्या या क्रमजोरोजदून त्या मंनोमन-हेस्त. राहिल्या, _.१५**

झालेला सुशेम योड्या वेळाने मीन भंग करत. म्हणाला, *‘माझ्यापासून आश्तापर्वन्त ही बातमी लपवून का ठेकण्वात जली? जाणूनबुजून असं केलं गेलं काब?”

*‘हो शुभवार्ता कळताच ती आपणालाही सांगितली जावी, अशी महाराजांची इच्छा होतो, पण आपण कुठे आहात हे. माहयत नव्हते, त्यामुळेच आपणापर्यन्त हो वार्ता पोचवली जाभू शकली नाही,’’ दलनाबक बोलला,

क्रोधाने कापत सुशेम ओरडला, *“गप्प बस!”

*‘आपण कारण वरित्रारलंत अन्‌ मौ सांगितलं, क्षमा असावी प्रभु!” दलनायक म्हणाला,

*‘आम्हाला सगळं माहीत आहे. तू आपले तोंड बन्द ठेव,’’ असे म्हणत सुशेम चुकून विस्तवावर पाव पडलेल्या भाकडासारखा अशौन्त होजून तिथल्या तिथे फिरू नागला. नन्तर मुठी अन्द करूनं तो आकाशाकडे पाहू. ज्ञागला.. ६तजय़रा सहजपणे अशोक, आपले शश््य’ साधेल, असा विचारही मनात. येणे; त्याला अशक्य होते. त्याचा या मोहिमे. पराभकव्हावा अशी. त्याची इच्छा होती…पण, आता तर्‌ या विजयामुळे.जनमाममात त्याचा आदर वाढेल अन्‌ तो *वोर -नायके’ म्हेणवला जाईल. खूप विचार करून तो मान खली । खालून दलनायकाजवळ गेला. काय करावे हे दलनायकाला समजेना.

अचानक अपली अंगठी काढून सुशेमने- ती. दूलेनावकोंच्या बोटात घातली. नेतेरे हसून

  • त्योनी पाठ: थोपटलो. याःअचॉनॅक कुंतीमुळे-

आंवाबा

दलनायक स्तंभित झाला. हळूच हसून त्याने मुशेमला नमस्कार केला.

*‘तू शुभसमाचार आणल्यामुळे तुला बक्षिस दिलं मी! अुद्या याहनही मोठं बक्षिस देईन पहा!” सुशेम बोलला.’’ कृतज्ञ आहे म महाप्रभू.’’ हात जोडत दलनायक म्हणाला, “तुला ते मोठं बक्षिस हबं असेल; तर तू एक काम करायला हवं.’” भावगर्भित आवाजात सुशेभ बोलला.

“आज्ञा व्हावी.’’ दलनायक म्हणाला, ‘काय आहे ते नंतर सांगेन. प्रम सांग, की मी कोण आहे?” मुशेमने विचारले.

“असं का बोलता? आपण तर युवराज आहात.” दलनायक म्हणाला.

**आज मौ युवराज आहे, तर भविष्यात कोण अनेन?”’ सुशेमने विचारले.

**आपण महाराज बनाल प्रभु!”

**शाबास! बरोबर बोललास बघ! भावी महाराजाला साथ दिलीस, तर तुझे भविष्यही अुजळून जाईल.’’ सुशेम म्हणाला.

“ज्ञा द्या प्रभु, अवश्य पालन करीन,” दलनायकाने आश्वासन विले. ‘‘अशोकच्या स्वागताची मारो व्यतस्था नुझ्यातर सोपवली आहे न ! तेन्हा ही व्यवस्था अुच्च प्रकारे न्हावी अन्‌ अद्‌भुत खूपानं प्रकट व्हावी, हा संमारम्भ इतक्या अुद्च कोटीचा व्हावा;क्रि त्या दासी पुत्राला आणली कसल्या सन्मानाची जरच पढू नये, समारंभाची व्यवस्था काहीही भुणं न ठेवता न्हावी, समजलं नां माझं म्हणण॑?’’ सुशेमने विचारले,

हे बोलणे ऐकल्याबरोबर दलनायकाच्या भुबया आकुंचित झाल्या. मोठ्या प्रेमाने त्याचे हात पकडून सुशेम म्हणाला, ‘‘भागूबाई- सारखा घाबरतोस काय? दलनायक आहेस ना? सेतापती बनायचं असेल, तर माझं

विस्तर* सांगेन मी. चल माझ्या

बरोनर,’’ असे म्हणून सुशेम त्याला ज्ञाढीमागे घरेभून गेला.

दुसऱ्या दिवशी. भ्रंध्याकाळी अशोकचे अभिनन्दन करण्यासाठी अरीवशी प्रमुख माणरे अवतात शस साही. व्या्यात मगधंचा प्रधानमन्त्री, इतर सन्त्रिगण, सेनापत्ती, दलनाथक, अधिकारी, नगरप्रमुच, आणि राजपरिवारातले सुशेम व॑ त्याचे भाजू असे सर्व अुपस्थित होते.

सूयस्ति होत आला होतो, तरीही अशोक अजून आला नव्हता. प्रधानमस्त्री सेनापतीला. म्हणाला, ‘‘आपले युवराज यायला इतका वेळ कसा लागला?”

*‘सूर्यास्तापूर्वीच तरःत्यांनी यांबंला- हवे.

होते. काही अनिवार्य कारण अल्लेल- सेनापती म्हणाला.

इतक्यात एक दृत घोड्यावरून तेथे आला. व नमस्कार करून प्रधानमल्याला म्हणाला, *‘वाटेत इश्नुप्रला प्रजेनं त्यांना अडवून त्यांचा सत्कार केला. नमारभ संपउृन निषेपर्यन्त एक तास गेला, त्यामुळेच मुशीर: झाला. युकराज सेनेसह लवकरच पोचतील.”

जवळच अुभ्या जापत्या मित्राकडे अर्थपूर्ण नजरेने पहात सुशेम हसला; त्याच्या योजनेप्रमाणेच स्वागताचे नाव पुढे करून जाणून बुजून अशोकच्या यात्रेत मुशीर करण्यात आला होता. विष्न मुभे केले गेले होते. ही गोष्ट फक्त सुशेम ब त्याच्या विश्‍वासू. लोकांनाच माहीत होतो. त्याचो य्रोजना अशी होती की, अंधार पडल्यावरच अशोक अुपवनात येअू शकावा.

अुपवनात पोचण्याच्या मार्गविर’ एका बाजूला. मुंच. टेकाड होते. नदोला. पूर, आल्यावर पाण्यात भू-प्रदेश चुू नये म्हणून संपूर्ण नदीकिनार्‍यावर मी झां बांध बननला होता. खूप पूर्वी है काम ‘काही ठिकाणी दगड सुटून बांध ! झालेला होता,

सूर्यास्त होअून सर्वत्र अंधार पसरू लागला. तेथील मोठमोठ्या खांबांना पेटत्या मशाली बांधण्यात आल्या, इतक्यात दुरून बरोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू वेशू कागला.. घोषणा ‘ऐकू ओव्या, ‘*वौराधिवीर युक्‍राज. अशोकचा, विजय असो? युवराज अशोकचा… विजय असो!’” घोषणांमुळे वातावरण

दुमदुमले.

सुशेम व त्याचे सावदार काहीसे मुळ होते. त्यांचो चिता वाढत होतो, पथानमन्यो मह्राजांतर्फे हातात हार घेअून अभे होते.

अशोकची सेना बांधावरून मुपवनात पोचण्याच्या मार्गावर पुढे सरकत होतो. अुंपस्थित जनतेत हर्षातिरेक पसरला त्यांचा आतन्द वर्णनातीत होता.

पुडे येणार्‍या सैन्यात अचा म्राजलो.. एक मोठा आवाज झाला आणि चाठोपाठ हाहाःकार माजला. वेदनेने येणारे कब्हणे चारी दिशांना रतिध्वनित होजू नागले. अंधार झाल्यामुळे कुठेच काही दिसत नव्हते, आवाज कानी आला तरी, प्रत्यक्ष ‘काय घडले, याचा मुळीच अंदाज येईना. सैनिकांवर काही आपत्ती आली भसावी असा अंदाज आला. ते. मदतीसाठी ओरडत होते “वाचवा; वाचवा आम्हाला’, “काढा हो कोणीतरी मला या दगडाखालून!’ असे आर्त आंवाजं अुमटत होते, या सर्व गदारोळात हा दासीपु्ष अडकून मेला असला पाहिजे, आपला बेत चांगल्या तऱ्हेने अंमलात आला’

  • या विचाराने सुशेम मात्र फार खूश होता. दल्लनांयंकांने कारश्वान पूर्णत्वाला नेल्याबद्दल

मनोमन तो त्याचे आभार मानत होता. पण वरकरणी मात्र तों अशोकबद्दल चिन्ता दर्शवू लागला.

*‘काय झालं? माझा भ्राता अशोक खुशाल आहे ना?’’ सुशेम ओरडत वित्ारू लागला. कोणोही त्याच्या प्रश्‍नाचे अुत्तर दिले नाही; देभू शकले नाही. काही शिपाई मशाली घेजून पुढे धावले. तोपर्यंत मोठमोठे पत्थर भडगड!। वेजून सैन्यावर कोखळून सैनिक त्याखाली ठेचले जाभू लागले, लाकीचे’ सैनिक हाहाःकार करत सैरावैरा धावू लागले.

प्रध्चानमन्त्री व सेनापती अशोकला ओध्रत ओरड लागले, ‘‘युक्‍राज अशोक! कुठे आहात वूम्ही*”’

थोड्या वेळाने कुठूनसा प्रकंट’ होअन अशोक म्हणाला, ‘‘मी खुशाल आहे. प्रथम सांगतो तस॑ करा, दगडांमुळे जखमी झालेल्या सैनिकांना काळीपूर्वक भुचला. नांधा- चरून ज्या बदमाशांनी पत्थर ढकलले त्यांना पाठलाग करून पकडा! आमचा विनाश इच्छिणाऱ्या व्यक्तीचा मुददेश स्पष्ट झाला आहे, या कारस्थानामागे कोण आहे, ते शोधायचं आहे आपल्याला,”

दशिदाणणशिहा गोळी

सुजाण भ्ततरन इतर जागत ग अले हता मुलीच्या लप्ासाठी त्याला पैशांची जरूर जाखली. गावचा महाजन याच्याकडे कर्ज मागितले, तर त्याने ते द्यायला नकार दिला.

वा घटनेनंतर दहा दिवसांनी ियाणीत नोकरासाटी एक जागा! रिकामी झालो. नोकरी निळणाराला विवाणाल त्याच्या कामात सदत करणे जळ्रीचे होते. बरयाच नोकरी गिळकण्यासाठी अदा्भीढ चालसी होती. त्यांच्यातून फरथम कक्त दोषांचोच निवड झाली, पण दोभेही प्रत्येक बानतीत तुल्य होते.

“रका भाठवल्यानेंतर सुचना मिळेल’ असे सांगून त्यांना तवाना के मेले. ज्याची ती. त्या.दोघांपैकी एक होता खुर॒ मिश्रीलाल महाजनचा मुक्षमा:

हो आत्नी कळल्यावर भूरज मिद्ीभालला भेटायला जागून म्हणाला, ‘ तुझा मूनगा दिवाणीत नोकरी मिळवण्याच्या अटपटीत आहे, अस समजल. दिबाश भाधब अन्‌ मी पर्वे वरगनत्धू. जिगरो दोस्त भाहोत आम्ही, मौनाग्यानं तो दिवास. अतला अन्‌ भी आपला एक भामुली शेतकरी, मला तीन हजार रुपये दे, मी ते जश मागतो आहे, भ नको समजूस, वयाक्षत्ती प्रयल कशन प्री तुझ्या मुखाला ही नोकरो मिळवून देईन, परसल सफल झाले नाहीत, तर मौ तुझी रक्कम परत करीन,”

महाजन गिश्वील्ालजे मुकाट्याने भूरजला तीन हजार पये दिले, एका आठवरयानन्तर मिथीलानच्या मुलाला नोकरी झळाली. सूरजच्या बायकोला जेता हे समजले, तेव्हा भाषल्या पतीला दोषी रकत ती म्हणाली, ‘“दोवाण अन्‌ तुम्ही चांगळे हित्र आहात, हे मा आधी कधी म्हणला नाहीत ते ? माझ्यापासून का भषपबल्लीत ही गोट २

बाबर सूरज हसला अन्‌ म्हणाला, ‘‘सर म्हणजे मी आणि दिवाण योश्त वैर र्ष होरे ! भी विचाणाला भेढलेही ताही अनू ‘निधौलालच्या गुलाना नोषरी द्यायला त्याना सांगितलेही ताही. त्याला फोगॉनच ही नोकरी मिळानीय, पण झाले छानच शाल, भापली गरज भागली, मेम्हातरो महाजनाला ही मोषट भागून रकम ध्याभाशह पर्त कशन दाबील |”

लेईन त्फला नोकरो दिल्ली जाणार.

सख्यन्स्यान्या

अंधारी रात्र, आणि भयानक वातावरण! राहून राहून पाअूस रिपरिपत होता, मधून मधून चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशात अकाळविकराळ, भेसुर चेहरे नजरेस पडत होते. शरौर थरकापायला लावणाऱ्या कोल्हेकुईच्या आवाजाची त्यात भरच पडते होती. पण दृढ निश्‍चयी विक्रमराजा पुन्हा त्या झाढाकडे गेला, झाडावरून प्रेत अुतरवून आपल्या श्लांद्याचर आडवे टाकले आणि नेहमीप्रमाणे मौत धारण करून स्मशानाकडे चालू लागला, तेव्हा ब्रेताततला वेताळ बोलू लागला, *‘राजा,. मी तुला समजावता समजावता थ्रकलो ‘बाबा ! इतके कष्ट कडायची अशी कांय गरज पडनीय, तुला? ब्रो”श्ंबानक, स्मशानात. मिशा अन्‌ बिष्ेसेर्ष नाहेत, ‘हे. विसरलास काय ? कोणत्याही *क्षणी इथ तुळ्या ‘प्रांशावर बेतू अकतं. तू काही सामान्य “माणूस वन्हेसं. ! झषणभर दुःख केलं अत्‌ सोहन दिल; असं तुझ्या

वेताळ. कथा

श्व न

बाबत शक्‍य नाही नं ! तुझा हा हृष्टीपणा आणि कष्टांशी दोन हात करायची प्रवृत्ती पाहून मला शंका पेतेय की, तू कोणी शापग्र्त व्यक्ती तर नच्हेस ? बहुधा हे खरं असावं. म्हणूनच तर विषश होभून याल्िकपणे या कामाला जुंपला आहेस ! माणूस जाणूनबुजून किंवा अजाणता पाप करतो, कधी कधी देवता आणि तपोनिधींशी दुर्ब्यबहषार करती, अहंकाराने वाईट वागतो अन्‌ त्यामुळे शापगस्त होतो. तू या भ्लेणीतला आहेस की नाहीस, हे भला नाही माहीत ! पण भविष्यात. जागरूक रहावसं म्हणून सुनयना नावाच्या एका राजकन्येची गोष्ट सांगतो तुला, ‘‘आणि वेताळ कहाणी सांगू लागला.

वनमपूरीच्या राजाच्या विवाहाला सोळा. वर्ष झाली, तरी त्याला”अपत्यप्राप्ती झाली

वि

नाही. हे दांपत्य गेले नाही, असं पुण्वक्षेत्र ‘किंवा ज्याची पूजा केलो नाही, जल कुठलंच डैक्‍त झुरलं नाही.”

एकदा पावसाळ्यात मध्यरात्रो जोरदार, बौज कडकलो जाणि मुसळधार पामूस घडू लागला, सर्वाना एक भयंकर आवाज ऐकु थाला” नगरावाहेरचा डोगराच मोडून पडल्यासारखे सर्वांना वाटले.

त्या आवाजाने दचकून राणो बिछ्ान्यातून अढून भुभी राहिली, थोड्या वेळाने घानृख’ थांबला भराणि वातावरण एकदम शांत झाले. राणी पुन्हा बिछान्यावर पडली आणि शांत झोपून गेली. तिला एक स्वप्न पडले. त्या «जष्नात तिला मर्वागसन्दर दूनदिवोचे दर्शन झाले. देवी तिला म्हणान, ‘“बूप काळापासून दगडमाती अंत्‌ झाडांनी झाकलेल माझं मदिर या पांबसामुळे प्रकट झालंय. पडिक अवस्थेतल्या त्प्रा मन्दिराचा’जौर्णोद्वार करव, तुझ कल्याण होईल.’’ आणि देवो. अंतघानि

पावलो. श सकाळीच राणीने राजाला आपले स्वप्त. सांगितले. त्याच विवशी राजाराणी व परिवारातने काहीजण मोठ्या मुश्किलीने तो. डोंगर चढून गेले. तेथे खरोखरच पडीक अनस्थेतले मन्दिर पाहून सर्वजण आशश्‍्वर्यात उडाले ‘ राजाजेवरून गेाच महिन्यात अजाड मंदिराचा जौर्णोडार होजून डोंगरावर जाण्याचा रस्ताही तयार झाला. ज्या दिवशी दुगदिवोच्या पूजेचो सुरवात झालो. त्याचे दिवशी लेक्षात आले, की राणी गर्भवती आहे, राजदग्पतीच्या आनन्दाला पायवार कुरना नाहो. एका विशिष्ट प्रकारचे

आंडोबा

आन्दीचे डोळे अर्पणे करून स्वतः देवीला चोक्षाज चढवायचा नवस राणी बोलली. परन्तु आतागर्भबती असल्वाने तिला डोंगर चढायला मनार्ह करण्यात आली अन्‌ तिला तो प्रयत्न सोडून द्यावा लागला.

नमू महिन्यांनन्तर राणीने एका सुन्दर ‘कन्यारत्नाला जन्म दिला. अत्यन्त भाकर्षक अशा मोठ्या मोठ्या डोळ्यामुळे ती जास्तच मनोहारी बाटत होती. तिन बघायला आपले दोन दोळे अप्रेच भाहेत असे प्येकाा वारे डोळे पाहून तिचे *सुनयता’’ असे नामकरण करायचा सल्ला पंडितांनी दिला,

जन्माच्या दुसऱ्याच दिवशी वैद्याने जाहीर केले की, दिसायला इतके सुन्दर डोळे असले तरी, कल्या माज्ञ जन्मान्ध आहे | राजदम्पतोवर आ दार्तेने जणू वोजच कोसळली ‘

सुनयना आंधळी असली तरी अतिशय बुद्धिमान होती, अतिशय मधुर कप्ठ ही तिला लाभलेली देणगी होती. तरीही तिच्या अंधत्वामुळे राजाराणी नेहनोच निन्तारास्त असत.

काळ जात राहिला आणि सुनयना आता. अुपवर झाली. कितोही सुन्दर व बुद्धिमान असली, तरी जाणूनबुजून आंधळ्या मुलीशी विवाह बऱ्रायला कोणता राजपुत्र पुढे आ विचाराने राजदम्पती अतिश लागती.

“माझ्या विवाहासाठी तुम्हो चिन्तित होगू नका. सगळा भार दुर्गदेवीवर टाका. *‘असे म्हणूत सुत्र्‍यना त्यांना धैर्य देई.

ती स्वत: दररोज संध्याकाळी आपल्या ‘ब्रिय सोला घेभून डोगर चढून दुर्गामातेच्या

आंकेब

मन्दिरात जात असे पुजार्‍्याकडून प्रसा वर ती रोज मन्दिरामागल्या खडकावर बसून थंड हवेचा आस्वाद घेई,

एके दिवशी नेहमीप्रमाणे प्रसाद घेतल्यावर ती म्दिरामागे आली. तिच्या सखीने तिला खडकावर बसवत म्हटले, ‘‘सखी, आपल्या मधुर आवाजात दोत-तीन गाणी म्हण ना !’’

सुनयनाने देवीच्या स्तुतीपर गाणे म्हणायला सरुवात केली आणि तिची सखी चुपचाप सेयून निघून गेली; मन्दिरात शिल्पकाम करणार्‍या तरुणाशी लवकरच तिचा विवाह होणार होता. त्याला भेटायला ती गेली. शिवाला आवडणार्‍या नन्दिवर्धन आणि चमेलीच्या फुलांच्या सुगल्धाने आसमन्तं दरवळून गेला होता. त्या सुगंधी हवेच्या लहरींमुळे सुनथना स्वतःला विसरून गांत राहिली.

गाणारी युवती या राज्याची राजकन्या असल्याचे त्याने जाणले आणि नित्य केला की; विवाह करीन तर हिच्याशीच !

यानन्तर सुधाकर आपल्या राज्यात परंत गेला. त्या रात्री त्याचा पिता कान्तिवर्मा याने

त्याच्या प्रवासातील विशेष वर्णने त्याच्याकडून…

ऐकल्यावर म्हटने, ‘*राजकुमार, एक शुभ- समाचार आहे. आपल्या ससाटाची एकुलती एक कन्या’ कांचना तुझ्याशी विवाह करू इच्छित आहे. तुझं मत ऐकण्यासाठी त्यांनी आपला दृत पाठवला होला. आपण त्याचे मोंडलीकं आहोत. त्यांच्यांशी संबंध जुळणं

क आपलं सोभाग्य ठरेल. भाग्यच जणू आपला

चत्द्रगिरीचा युवराज सुधाकर: देशाटन करता करता डोंगराच्या मागील बाजूने चढून बर आला. तो. एक भुत्तम चित्रकार असूत पित्याच्या परबानगीने त्याने अनेक राज्यांतून पर्यटन केले ब कित्येक सुंदर प्रदेश व व्यक्तींची चित्रे रेखाटली; लिथे बसून गाते असलेल्या सुनयनाचे सौत्वर्य पाहून तो हतप्रभ झाला ! अपलक तो तिचे सौन्दर्य निरखत राहिला. अशी अद्भुत सुत्वरी आजवर त्याने पाहिलीच नव्हती. त्याने ‘तिथल्या तिथेच गानमय़़ असणाऱ्या सुसयनाचे चित्र रेखाटले, ते पुरे होता. होता, तिची सथीही परत येून म्हणू अंधार पसरू लागलाय, चलाः

_ आपल्याला ‘कोणी पाहू नये म्हणून सुध्याकर तेवळ्यात एका खबडकांमागे लपला होता:

शड

‘दारवाजा खटक्टावत आहे.

समराटाने ऐका वर्षापूर्वीच ऐकले की, सुधाकर एक अुत्तम चित्रकार आहे. त्याने मुद्दाम त्याला बोलावून आपल्या कुटुंबात राहवून घेतले होते. आणि ‘परिवारातल्या लोकांचीं चिवेही काढवून घेतली होती. त्यावेळी युवराणो कांचनाशी त्याचा ‘परिचय झालेला होता,

कांचना काहीशी अधिक ल होती आणि. वचा पज पायरी कजोर रोता तिची भास्वण बेभून सुधाकर पित्याला म्हणाला, “त्या जाड्या, लंगड्या, मुलीशी विवाह ? अशक्‍य आहे ते ! ती स्वभावात लहरीही आहे.”

मुलाल्या जुततगाने नाराज झालेला राजा

म्हणाला; ‘तू काय स्वतःला मदन समजतोस? तूही तर कुबडा आणि तिरळा आहेसे ?” आपल्या रूपाबटलचा पित्याचा टोमणा ऐकून सुंधाकर दुःखविव्हळ झाला. तो म्हणाला, **विनयपुरची क्षमा करा बाबा ! ‘राजकत्या आवडली आहें मला?” त्याने

आंबोंका

दाखवलेल्या चिवातील सोन्दर्य पाहन

कान्ततिवर्माही अवाक्‌ झाला. घोडा वेळ गप्प गाहिल्यावरतो म्हणाला, *‘माझ्या बोलण्याचं बाई बाटून घेनू नकोस. सम्राटाचा प्रस्ताव अमान्य केला, तर कदाचित भविष्यात त्याचा परिणाम वाईट होईल. आपण मांडलीक

आहोत. आपलं राज्यही हातून जायची शक्‍यता १

कान्तिवर्माला आपल्या पुत्राचा हट्टी स्वशाव चांगला माहीत होता. सुनयना क तिच्या पित्वाबद्दल माहिती मिळवण्यासाठी. त्याने आपले गुप्तचर विनयप्रला पाठवले. एका. आव्वड्याने परत येभून त्यांनी बातमी दिली. की, सुनयना जन्मांध आहे ! ‘हा अहवाल मिळताच राजाने आपल्या पुत्राच्या दालनात जाभून त्याला विचारले, पृत्रा, तू सुनयनाशी काहीही बोलला नाहीस. फक्त चित्र काढलंस, खरं ना ?’’ सुधाकरने शोकारार्थी मान हलवल्यावर राजा पुढे म्हणाला, ‘राजकत्या अतोव सुन्दर आहे यात वाद नाही. पण ती बिचारी जन्मापासूनच आंधळी आहे, हे. माहीत नाही तुला.’ सहातुभूती दाखवत काल्तिबर्माने माहिती दिली. क्षणभर सुधाकर आश्वयतिच पडला; पित्याच्या सांगण्यावर त्याचा विश्वास बसेना. तो चित्रातल्या सुनयनाच्या डोळ्यांकडे पहातच राहिला | नंतर तो ग्हणाला, *‘मग तर फारच छान ! माझा विवाह सुनयनाशोच होईल.” क्यन्तिवर्मा म्हणाला **ठौक आहे. लवकरच तुझा विवाह सुनयनाशी होईल.’” अन्‌ पुत्राल्ला अआशिर्वाद देजून तो आपल्या. भवलाकडे निघून: गेला.

की,

विक्रमराजाला इतकी गोष्ट सांगून वेताळ

म्हणाला, **राजा, समाटाच्या कन्येशी आपल्या पुत्राचा विवाह न घहला तर अनर्थ होईल, अशी काल्तिवर्माला भीती होती’, सुनयना आंधळी ‘आहे हे कळत्मानंतर त्याने पुलाला मनाई करायला हवी होती, पण त्याने तर मुलट’ त्याला आशिवदि दिला, विचिच नाही वाटत हे? मला तर आणखी एक प्रश्‍न पडलाय, सुनयना आंधळी “आहे, असं कळल्यावर सुधाकरने मग तर॑ फारच छान! ‘ असे का.म्हटले ? त्वाचं हे बोलणं असंबद्ध “वाटतंय: ज्या. तरुणीशी आषण विवाह करू इच्छित आहोत, ती विकलांग आहे, याबद्दल त्याला तर चिन्ता वाटायला हवी, पण अुलटे त्याला. आनन्द वाटतोय; ठीक आहे, थोड्या

र्‍र्‍चेळासाठी आषण हे सर्व विसख्या..सुनयंनाच

जन्मांध असणं, सम्राटाच्या एकुलत्या एका मुलीशी विवाह करावची सुसंधी सुधाकरने हातची घालवणं है सर्व त्यांच्या दुर्भाग्याचं द्योतक वाटतंय. असं बाटतंय क्री दोघंही शापगरस्त आहेत. माझ्या या शंकांचे भुत्तर माहीत असूनही ते देण्याचं टाळलंस, तर तु या मस्त- काची छकलं होजून जातील.” अडचणींचे भुत्तेर देत विक्रमराजा म्हणाला, ‘‘सुधाकरचा’ सुनयनाशी विवाह करायचा प्रस्ताव कान्तिवमनि प्रथम ठोकरला, त्याला आपली असंमतौ दर्शवलौ, नंतर पुन्हा आशिर्वाद ही दिला. यात आश्चर्य वाटण्यासारले निदान मला तरी काहीं वाटत नाही, स्पष्ट आहे की का्तिवर्माच्या पुत्नानं सम्राटांच्या मुलीशी विवाह करायला नकार दिला अन्‌ कान्तिवर्माला भीती पश्लीय की, भविष्यात आपल्याला राज्याला मुकावे लागेल, « सम्राटाच्या क्रोधाला बळी पडावे लागेल, पण मांडलीक राजाचा पूत्र एका अंध युवतीशो लग्नाला तयार झालाय असे पाहत सस्राटाला सुधाकरच्या त्यागबुद्धीचं कौतुक वाटेल, असा कान्तिवर्माला विश्वास वाटत होता, आपल्या मुलीशी तो लग्नाला तयार नसल्या बद्दल त्याला

तक्रार रहाणार नाहो. समाटासारु्याच्या मुलीशीच विवाहाला नकार दिला ही गोष्ट त्याचा मोठेपणा व मनाची परिपक्तता दर्शवत आहे. आता राहिला सुधाकरचा विषव! त्याला. तर छानच झालं” अखं गि एक सबळ कारण आहे. तोस्वत?

अुत्तम चित्रकार असला तरो रूपबान नाहीय, कुब्डा आणि तिरळा आहे. सुनयना आंधळी. नसती, तर कदाचित तिने मनापासून त्याला. स्वोकारले नमते, त्यांचा विवाह होजू शकला’ नसता, आता प्रश्न असा की सुधाकर अन्‌ सुनवना काय शाफगस्त आहेत ? माझ्या दृष्टीनं हा प्रश्न संयुक्तिक नव्हे. जगात कितीतरी माणस सुखानं जगतात तशी कितौतरी दुःखानं भरनेलं जीवन घालवतात. त्यामुळे काही माणसांना न्य, भाग्यवान आणि देवाकडून आशिर्वाद प्राप्त झालेले असं म्हणणं, अन्‌ ज्यांना हे मिळत नाहो -त्यांना भाग्यहीन आणि शापग्रस्त म्हणणे हे जनुचित आहे. आपल्या बुद्धिहीनतेचं लक्षण आहे.

अत्तर देून माल्यावर राजाचे भौने भेग झाल्याच्या निमित्ताने वेताळ प्रेतासह अदृश्य झाला.

भृस्वामी महादेवच्या घरी चोरी करताना पकडला गेला आणि त्याला दोन वर्षे कैदेची शिक्षा झाली. आजच तो मुक्त झाला, कोलवालाते त्याला बोलावून म्हटले, ‘चोरी करणं हा अपराध असल्याचं तुला आजपर्यन्त कळतंच असेल. कळलं की नाही?’’ भूषण विनयाने भुत्तरला, “चोरो करण, कुणाला ‘कनवणे हा अपराघ असल्याचं कुणाला माहीत नसेल साहेब ?’’

*‘जे माहोत असूनही तू चोरी का केलीस?” कोतवालाने विचारले, “’थोरा- मोठ्यांचं म्हणणं आहे की आपला खानदानी क्त्दा सोडू नवे. माझ्या आज्या -पणज्यां ‘पासून कोलत आलेला धन्दा आहे. हक. चोरो करणं. चूक आहे, असं मी म्हणालो, तर मी जाणून बुजून आपल्या पूर्वजांत्री.अपमात करतोय ना १५२०नूवअने स्प्टीकरण

कोलवालाने. यावर हसत म्हटले, ‘मग आता बाहेर. गेल्यावर काय करायचा इराद आहे, सांग !’’ ‘ मी जसं नेहमी करतो तसं. हमीप्रमाणे आपले कान साफ करीत | भूषणने सांगितले, *‘माझी चेष्टा करायचं घाडस करतोयस ? इतकी हिम्मत तुझी ?’’ रागानें लाल होत कोतबालाने विचारले,. हात जोडत भूषण म्हणाला, **साहेब, आपली चेष्टा करायचं धाडस. मी कसं बरं करीन ? आपण कुठे, अन्‌ मी कुठे ‘’ ‘‘तुझ्या. बोलण्यात नक्कीच काही रहस्य लपलेलं आहे, नौट स्पष्ट बोल बरं ?’ कोतवाल. म्हणाला, भूषण सांगू लागला, *‘साहेन,-थी’ भूस्वांमी महादेवच्या घरौ. चोरी करायचं. ठरवलं, त्याच्या दोन आठवडे आधी काही कामाच्या अहाण्याने त्याच्या धरी त्याची लोखंडी ट्रॅक घरात कुठे आहें, हे.मो पाहून ठेवलं, नंतर भिंतीला कुठे भोक पाडायला “हवं; हे

ठरवलं भिंतीचाहेर खूण करून ठेवली. पण रात्री माझ्या हातून चूक झाली अंधोरात ती खूण मला नीटशी दिसली नाही. जे भोक द्रँकेजवळ बनवायचं होतं, ते मी बरोनर ट्रकच्या मागे केलं, त्यामुळे ट्रंकेवर कुदळीचा थोडासा भावाज झाला, दुसऱ्याच क्षणी महादेव आणि त्याच्या दोन लोकांनी मला तिथल्या तिथेच पकडलं.’’

बोलणं ऐकल्यावर कोतवाल म्हणाला, “तू म्हणाला होतास की बाहेर गेल्यावर मी नेहमी प्रसाणे कान साफ करीन. माचा भर्थ काय ? तू आपल्या या सवयीबद्दल तर बोलला नव्हतास?’’ ‘साहेबं, तेच तर सांगत होतो महादेवन मला पकडून चांगलं पिटलं अन्‌ तो म्हणाला, ‘*तु्ी इतकी हिम्मत ? तू काय समजलास की, तुझ्या कुदळीची खणखण ऐकू ते येण्याइतका मी बहिरा आहे? हा आवाज तर कभकर्णही जागा हो! ऐकून मला वाटलं की, मौच तर बहिरा नाही ना झालो ? तुरुंगात कोंबल्यावर मी एका काडीला कापूस लावला अन्‌ रोज कान साफ करत राहिलो. या दोन वषति माझे

कान अगदी ठीक झाले. एकादी सुंगौ इनो, तरी आवाज ऐकू येतो मला! त्यामुळेच बाहेर गेल्यावरही नेहमीप्रमाणे.कान साफ करीन मौ.” वट |

त्याच्या बोलण्याने फार नाराज होजून कोतवाल विचारू लागला, “’तुझ्या बोलण्याचा अर्थ असा की, तू नेहमीप्रमाणे चोरीच करायचं ठरवलं आहेस. होय ना ?”’

भूषण गप्प भुभाच राहिला. तेन्हा छी त्याच्या खांद्यावर टेकवून कोतवाल बोलला, “अरे मूर्खा ! तू एका गोष्टीकडे लक्ष दिलं नाहीस असं वाटतंय. तू भिंतीवरची शण ओळखू शकला नाहोस योचं कारण आहे. तझ्या रातंधळेपणामुळे तुझी नजर कमजोर होत चाललीय.

ताबडतोब कोतवालाचे पाय धरत भूषण म्हणाला, *‘मालक, मी फक्त चाळीस वर्षांचा आहे, त्यावेळी बहिरेपणामुळं मला शिक्षा भोगावी लागली, आता आंधळेपणामुळे पुन्हा एकदा तुरुंगात यायचो इच्छा नाही माझी. स्वामी महादेवकडेच मना एकादी नोकरी मिळवून द्या. कसलंही वाईट कॉम करणार नाही मी.’’

कोरोमोडेल किनाऱ्या-

किनाऱ्याने आणस्बी पुढे

झब्दांकन - मीरा नायर % चित्रकला : के एस गोपकुमार चेह भुत्तरेला पुढे सरकत्याबर आपण द, आशियाच्या ,

सर्वात मोठ्या समृद्रतलावाच्या एका किनार्‍यावर पोचतो, हे आहे

बंगाल भुपसागराच्या पाण्याने बनलेले एक फारे सरोवर, हे

तमिळनाड़ व भाल्या प्रदेशाच्या सोमेवरील पृलिकाट शहराला

आहे. सरोवरात पित्येक बेटे भरून ती शिंपल्यांनी भरलेली असतात, हे शिंपले जाळून चुना बनवला जातो, पुलिकाट मधे

एक पक्षो -अभयारण्य आहे. येथे येणाऱ्या रोहित (फ्लेमिगो) ब च्या र्णासाठी १९५६ मधे याची स्थापना करण्यात आली.

भारतात स्थापत्ेल्यो “वसाहती पैकी एक, होय. सरोवराचा बराच मोठा भाग आान्त’

वाचल्या क॑मांकाचे भोटे राज्य होय, आधावार. प्रान्तरचनेपमाणे बनलेले हे वहिले न्य होम. येथे चक्रीवादळे मोठ्या? प्रमांशावर. होत असतात. केवळ समुदद-. क्षिताशल नव्हे, तर बराच भात -पर्यन्तचा उदेश शो वाढले अधवनय उर्तात.

पुलिकाट “?

तटबती ध्ान्तातील शंकु- आकाराच्या छताच्या झोपड्या -

ससोबदाच्या भुत्तरेला औस्बरच्या नेळूर जिल्ह्यात अंतरिक्-संथोधन-

वहिले अंतरिक्ष ‘९४ रोजी येथूनच सोडण्यात आले. जास्त मोठ्या वार्नासाडी येथे एक बीत क्षेपण-वेदी त्नजली जात आहे.

श्रीहरिकोटा बेट अंतरिक्ष-अड्टा बनवले गेल्यामुळे येथील जंगलातर ये कळि रहिवाशांची लागली, हे लोक मुख्यत; शिकारीवर गुजराण करताल, अजूनही येनाडी विस्तब पेटवण्यासाठी भारगोटीच्या कः बापर करतात.

आशस्ध हा अभक मुत्त्पादन करणाऱ्या मुख्य देशांपैकी एक होय. जास्त करून नेहूरमाठच शोोदून काढले जाते, पण मेहर हे धान्य - भुत्या अस्त प्रसिद्ध आहे आणि याहूनही विशेष म्हणजे ते. आ्रीहरिकोटामध्ये रॅकेट - प्रक्षेषण तेलगू महाकवी तिक़्न पा नावाशी मोडलेले जाहे.

‘नारता ‘रोहिणी’ हे ५ ऑक्टो

बाराव्या शतकात ते काकतीय राजा गणपती याच्या मांढत्ीक राजा मनुमसिद्धीच्या डॅर्अरिजे कलि. होते, तेलगुचा आणखी एका भहाकवि नत्नय थाने महाभारताचा तेलगू फ्यानुवाद सुरू केना होता, पर्त त्यांनी वाने तो पुरा करून ‘कविबह्या’ ही षदवी मिळवली, ज्या लहानशा मंदिरात असून त्यांनी हे लेखन केले, त्याचा आज सीमेंटचे गोदाम म्हणून भुपवोंग केला जात आहे.

लरबर्ती आस्धमधे दोन आराभास पाणो असणाऱ्या नद्यांचे विशाल ज्रिभूज प्रदेश आहेत-एक कृष्या’ व दुसरी गोदावरी. दोन्हीचा अुगम शेजारच्या महाराष्ट्र प्रदेशात क्ञाला आहे.

कृष्णेच्या विभुज प्रदेशात एका धारेच्या किंतारी कुचिपुडी हे गाज असून ते सुप्रसिद्ध कृत्रिपुडी’ जुत्यांचे जन्मस्थान आहे, सतराव्या शतकाच्या मृत्तराधात सिदेनड्रयोगी नामक तपस्व्याने “वरिजात- नावाचे तेलगू काव्य तत असे वर्णन आहे क्री श्रीकृष्माने सत्मभामेच्या नंर्यहॉवरून स्वर्भातील पारिजात वृक्षाचे अपहरण करून आणून तो तिच्या बगो्यात अशा उकारे रोकल की त्याची

(कुले मार रुज्मिणोच्या वडलोळ. नंतर सिद्धेन्द्योगीने पा

्ानासाहेव झांच्या दरबारात प्रस्तुर केले गेले. सुल्रतान इतका प्रसन्न झाला

की त्याने कुचिपुदी हे गाव सिडेल्टयोमी ह्याच्या तृत्यपथकाला दात देबून दाकले, परन्तु मशी भटरी खातनी की हे नाव वा नृत्वशेलोचे केळ बनार

‘सिढेंढबोगोते जपल्या निष्यांकडून असे वचन घेतले की, त्यांच्या घराण्याचा त्वेक पुरुष जोधनात कमीत करभ एकक सरो मर्यभामेची भूमिका

प्रशिद्ध कृथिपृदि-गुरू घेम्फार कुचिपुर्डच्षा दोन मुदोमधे

करील, प्रत्ेक बालकाला दी’षा देताना च्या कमरेला एक घटा बांधली जा या तृत्यप्रकाराला ‘कुःचिपुटी-तृत्य’ असे नाब मिळाले नेहमी घडते, त्याप्रमाणेच काळा बरोबर कुचिपुडी- तृत्यातही परिवर्तत झाले ब्र आजे स्वरियाही ते प्रस्तुत

करतात.

एरिश्रियन सो’ घा अतिधाचीत पुस्तकातही घा बंदराचा मुल्ेल माहे, १६८७ लोकांचा अड्डा होता. परल्तु १४५७ मधे फेंचांनी ते ताब्यात बेतले व नभू वर्षांनंतर ते इंग्रजांनी इंग्रजांच्या ताज्यात जाणाऱ्या सुं्वातीऱ्या. भून सर्व हाहाकार. पासून

बुत्तम भूमिक बजावली. स्वातंज्य-सेनानी गरशिचर्ला

हॉरिसर्योतमराव यांनो देशभक्त तरूणांना औद्यीगिक तन्सशिक्षण देण्यासाठी व स्वदेशी आन्दोलन वाढवण्यासाठी येथे आन्ध जातीय कलाशालेची स्थापना केली. तिरंगी रब्बाची रत्ना करणारे पिंभली वेंकय्या हे वेयीलच नागरिक होते, त्यांनी अनवलेला झेंडा पुडे स्वतन्ज भारताच्या राष्ट्रश्‍वजाचा आधार बनला. ज्येष्ठ कॉग्रेस नेता श्री, पट्टाभी सौतारामथ्या हे हो मच्छलीपट्टणनेच तागराक होते.

कपद्यात्र केल्या जाणार्‍या प्रसिद्ध कलमकारी चित्रकलेचे केलाही मच्छ्ीपटरण पेथेच असून या कलेची परंपरा सातव्या शतका इतकी जुनी असल्याचे सांगण्यात येते, वात

पिंमालि बेंकण्या रचित तिरंगी कोण्ेसं झेंडा.

आकर्षक पौराणिक दृश्ये कलमाच्या आघ्राराने कपड्यावर अंकित केली जात असत. यामुळे कलेचे नांत ‘कलमकारी” असे पडले, आज लाकशी साभ्यांच्या भाधारे ही. निचे. छापली जातात.

& न टर टै 2

नोहर हा तरुण शिवपुरमधे रहात असे. नाव बुडत झालेल्या अपघातात त्याचे आईवडील त्याच्या लहानपणीच मरून गेले. त्याच्या आजीने पालनपोषण करून त्याला वाढवले. मनोहरला शिक्षणात मुळीच गोडी नसल्यामुळे त्याचे फारसे शिक्षणही झाले नव्हते. मेहनतीची कामे त्याला मुळीच आवडत नसते. आजी वाढेल ते जेवायचे आणि कोपऱ्यातल्या खाटेवर लोळत पडायचे हाच त्याचा भुद्योग झाला होता. आजीला वाटे की, नातू थोडा मोठा झाल्यावर एकाद्या ‘धतिकांकडे नोकरी करेल. आता तो अठरा वर्षांचा झाला, तरौ आळशीपण त्याची पाठ सोडेना.

वय वाढू लागले तसतशी आजोची दृष्टो कमी होअू लागली. पहिल्यासारखा ती चरसा चालवू शकेना. प्राप्ती कमी झाली. आता काव खायचे? कसे खायचे? आजीची ही वाईट.

परिस्थिती पाहून गावकरी मनोहरला. खूप रागावले,

कष्ट न करता पैसे मिळवायचे कोणकोणते मर्ग आहेत, वाचा मनोहर विचार करू लागला. शेवटी त्याला वाटले की, तसा *चोरी’ हाच एकमेव मार्ग आहे. मग त्याने चोरी करायची एक योजना आखली. परन्तु त्याला भोती वाटली की, आपण सापडलो तर “आपली चामडीच लोळवली जाईल.’ काय करावे याबद्दल खूप विचार केला त्याने, शेवटी त्याला आपली गावदेवी शांभवी हिची आठवण झाली.

एका राची लपतछपत तो देवळात गेला. आसपास कोणी नाही, अशी खात्री करून तो पासा मनीस गता. गिल्या नात्या नथ काढताना त्याचे हात कापू लांगले. त्याने देवीला भक्तीपूर्वक नमस्कार करून म्हटले, *‘डुसर्र काहीच मार्ग न ुरत्यानं आजीसाठी

मी चोरी करत आहे दया कर माझ्यावर देवी! मला कोणी पकडू नये! ही नथ. बिकून जे पैसे मिळतील, त्याचा अर्धा भाग मी तुझ्या हुंडीत राकीन,’’

प्रार्थना केल्यावर मनोहरला धीर आला. नथ काढून त्याने आपल्या खिशात टाकली आणि तो देवळाबाहेर पडला,

नथ चोरीला गेल्याची बातमी दुसर्‍या दिवशी गावभर पसरली चोराला पकडण्या साठी ते सर्वत्र चौकश्या करू लागले,

घाडस करून मनोहरने चोरी तर केलो. पण तेव्हापासून तो फार अशान्त राहू लागला. गावची कोणी व्यक्ती त्याच्याकडे पाहू लागली. किंवा कोणी. दुत त्याला ओरडून हाक मारली तरी त्याचे हृदय धडधडू लागे.

(एक आठवडा असाच गेला; आपल्यावर कोणाचाच संशय नाहीय असे त्याच्या लक्षात आले. गावकरीही आता गप्प झाले होते, कमल्या चौकश्याही चालू नव्हत्या, आाता*्तर आपल्याबाबत कोणाच्या मनात किनल्तु नसल्याची त्याची खात्रीच झाली. नथ कशी’ विकावी याबद्दल तो आता विचार करू लागला,

तिसर्‍या दिवशी लो गावच्या शेंभूच्या दुकानात गेला, इकडच्या- तिकळ्च्या गप्पा मारून तो दुकानदाराला म्हणाला, “शंभू, मी आपला भुगीच व्यारतोय हॅ! ैरसमन नको करून घेनू. पण तू कधी चोरीचा माल खरेदी केला आहेस’ भे

हे ऐकल्याबरोबर समोरची हातोंढी जोराने ऐरणीवर मारत शंभू म्हणाला, *‘असले नोच काम शेजारगावचा रमिया करत असतो. तो चोरौचं सोनंच काय, पण स्वस्तात मिळणाऱ्या लाकडी वस्तृष्टी खरेदी करतो. नालायक कुठचा!’’ खूप चिडला होता शंभू !

त्याच्या बोलण्यावर हसत मनोहर म्हणाला, ‘‘मी आपली भुगीच चेष्टा केली. देवीची नथ ज्यानं चोरलीप, तो येभून ती तुझ्याकडे स्वस्तात विकू लागला, तरं खरेदी नाही करणार तू ?

आपले कान पकडून, “अरे, खरौदणं लर दुरच, पण मी अगोदर त्याला पकडून वॉ हातोडीने असा पिटून काढीन, की ज्याचनाव ते! नंतर त्याला पोलिसाच्या हवाली करीन, शंभू. काव कोणी; असा-तसा माणूस आहे. होय? पुन्हा कधी माझ्याकडे वेअून अलं. काही बोललास, तर तुज्ञीही चांगली खबर

यया

‘चेईन मी! समजलं?’’ हातोडी एका कोपस्थाते ‘निरकावत तो’म्हणाला.

ज्याचे अवसान पाहून मनोहर घाबरला अन्‌ ‘तत पप’ करत “अरे हो चेष्टा आहे. असं अगोदरच म्हणालो ना मी? तुझा प्रामाणिकपणा कोणाला ठाभूक नाही का?’’ आणि मनोहर तेयून जुठून हळ्हळु निघून गेला.

डुसर्‍्या दिवशी देवीची नथ विकण्यासाठी मनोहर रमिवाकडे निघाला, वाटेत त्याला वीर नावाचा एक पोलोस भेटला. त्याने मनोहरला आंबायला सांगितले. मनोहरला वाटले की, आता नकीच आपली चोरी पकडली गेलीय! पण खिशातून चिरूट काढत वारले त्याला काडेपेटो विचारली,

मतोहर’्ष्या जिवात जोव आला. तो म्हणाला, ‘‘मी धूम्रपान करत नसल्यामुळे ‘काढेपेटी जवळ बाळगत नाही.’’ वोरही ते ऐेकून आपल्या वाटेने निघून गेला.

अतोहर रॅमियाच्या गावात पोचला. तो कुठे रहातो हे कुणाला तरी विचाराचे असा विचार मनोहरच्या मनात आला. इतक्यात पोलीस शिपाई दोन माणसांना हातकड्या चालून घेभून जात असलेले त्याला दिसले,

रस्त्याने जाणार्‍या एकाकडे मनोहरने त्या दोघांविषयी विचारले, तेंव्हा तो म्हणात्रा, *‘तो दाट मिश्‍्यावाला रमिया असून दुसर्‍याच नाव’मात्र मला माहीत नाहो. चोराचा माल खरीदंल्याबद्दल रमियाला अन्‌ विकण्याबद्दल त्या दुसर्‍या माणसाला पोलिसांनी कैद केनंब,’

हे ऐकताच मतोहरचे धावे दणाणले!

चांदोबा

ख्िशातली नथ त्याला फार जड भासू लागली, “बोरी करणं’ किती भयानक असते हे आता. तो समजून चुकला!

ताबडतोब तो आपल्या गावी परत आला, दजाच्या स्लो समारे लोळण पेत शी म्हणाला, **चोरी करून मी मोठंच पाप केलंय माते! क्षमा कर मला!” अन्‌ न त्याने पुन्हा देवीच्या नाकात अडकवली.

आता मनोहरचे मन शान्त झाले, रावी आरामात झोपला असताना अचानक त्याच्या मनात आले - आपण तेर देवीला वचन दिले होते की ञापली चोरी पकडली गेली नाही तर नथ विकून येणार्‍या किंमतीची अर्धी रकम आपणे हुंडीते टाकू! देवीची कृपा होती म्हणूनच आपण पकडले गेलो नाही. नपल्याला पश्‍चात्ताप होजून आपण नथ परत

केली खरी, पण नवस बोलल्याप्रमाणे नथीच्या किंमतीच्या अर्धी रक्कम हेंडीत टाकायला हवीच ना!

खूप विचार करून दुसर्‍या दिवशी मनोहरने स्वतःच ठरवले की, ‘*नथ विकू

ही आपलीच असमर्थता आहे;

त्याच्याशी देवीचा काहीच संबंध नाही, नथ जरी, मौ. देवीला परत केलो जसली, तरो बोलेल्या नवसाप्रमाणे अर्धी रकम हुंडीत टाकण हे आपलं कर्तेव्य आहे.’”

नंबेस फेडायचा, तर आपल्याला मेहनत करापला हवी. आता त्याते, निश्‍चय केला की, पण मेहनत करून पैसे कमवू आणि नवश्त फेडूच, तो गावच्या एका मुख्य शेतकऱ्याला भेटून म्हणाला, ‘‘काका, मला एक्कादी नोकरी ‘्वा ना, माझ्याबद्दल आपल्या कानी कसली तक्रार नाही येणार!”

मनोहरच्या. आळशौपंणाबद्दल माहिती असणार्‍या त्या बड्या नो

॥ शेतकर्‍याचा मनोहरच्या बोलण्यावर प्रथम विश्‍वासच बसेना! पण व्हा त्याचे पाय धरले, अजिजी केली,

व्हा. त्याला पाझर..फुटला. रहाट ओढून शेताला पाणी ‘द्यायचे काम त्याने भनोहरला

दिले. आपल्या तातवाच्या स्वभावात फरक पडलेला पाहून त्याच्या आजीला फार आनन्द झाला. शेतकरीही त्याची काम करायची पद्धत, कष्ट करायची तवारी पाहन लश ज्ञाला.

ओळीने तीन महिने काम केल्यावर शेतकर्‍याने जे पैसे दिले, त्यातले निम्ये मनोहरने देवीच्या मन्दिरातल्या हुडीत टाकले, आणि आपला नवस फेडला.

ऑणखो एक महिन्यानन्तरु शेतकरी मनोहरला म्हणाला, ‘‘आता मला कळलं की तृ चांगला मेहनतो तरुण आहेस, तू आळख. अटकून टाकला आहेस. आता तुला रहाराचे पाणी ओढायची गरज नाही, मौ तुला माझां खास नोकर बनवत आहे. या महिन्यापासून तुझ्ता पगारही दुप्पट करत आहे.

मनोहर फारच भृश झाला, भाळस गेला, चोर अतायची गरज भरली नाहो, शेतकरी त्याच्या स्वभावाची खूप तारीफ करू लागला. * होता. त्याला वाटले की आपल्यावर ही. देवीची कृपाच आहे, मनातल्या मनात त्याने देवीला कृतज्ञता दर्शवली आणि भक्तिपूर्वक तिला नमस्कार केला,

्ट्ह ह डम त र ‘शितांनी महे बा लेष्ांबधे “हल ऑफ वुल्त’ (९. (तुक मंल्प) नावाचा ‘फार पमुख

अश्ा अदभूत भाग आहे.

असणारा हा स्तंभ स्वत भार सणा

हणा वाने १४४९५ बांधला आहे. बिजयस्तम्भया | जागाने निथ्याते असणाऱ्या या स्तंभाची सुची $$ मोटर.

अस्ते.

शू प्पुंगू नातीच्या का स्वया अँच नान हे ,शौन्दर्यसज्लॅण तात. याकाच्यातिलया र्षापासूनच मळ्यात त्याची

.: आळिकेलं बफाति लाकलेला पर्लत? विपृक्‍कृत्तोय भृष्णे भागात असूनही थाणे शिशर’ बर्फाच्छादित

१, ८.3, हे पुस्तकालय एकूण ८६० कि.नि, शॉंबीच्या’ केपाटांनी प्ररलेले हे. यात नबळनवळ वोन कोटी. कृसतके आहेत.

ुत्तकांनप तीन प्भारती मिन अनसैले. ओहे या. “ज्ायबरी ऑप औदेस*मधे &० नाख नकाशे, ९० लोथ ,. छायाचिचे अन्‌ १३ लाख ऑडियो रेका्रसू भाहेत!

नात आहे श्वणि वाघरासा हरकत नाहे. करोही वा कात एक ूक शहून देलोश. तश उक नोन काढा बर

एथे मश ेकारशी नाचे अत्‌ (बांचे भकाहे शिक ॥हेह, १७ माळे ) शस तगेगककोर नाहीत मोगा शोर मरण ते “काले.

१ माझ्याजतळेच्या कोन नाण्यांची एकूश किमत २१ पेसे आहे. पण लोनांतले एक पक्षास पैशांचे नवे. झली होन नाणो कोणती.

. सकट विकणाऱ्या “१ ‘कोकट तृमच्या प्रत्येक बोल्याचा फुत्कार करर.” त्यावर ‘हल्दाल ठेवून एका माणसाने एक पोपट करोदल्य. आणि त्याने तयाला शिकृपापचा सच फ़्क्ल केला. बिकणाराने थोरे तर सांगितले तव्हते. मग भसे कय. घरले? तुम्ही मागू भराता!,

आओ लागण्यांपू्ी कोण भे होते? ‘हितेमा दालवामला! आपल्या पका सिना येगतजाशे भाणि बोधन आत कसी खर्चाचे कोणते.

१. एतत पेटीत पाच कफरकते आहेत, पाच भुहोगा ती. सारखो जाटापची आहेत. पण एक सफरचंद पेटीतच राहील. हे कसे शक्य होईल

% खरे बोलणाऱ्यांचो भाणि खोटे योलणा यांश आहे, तेथे एक ाणूस तृम्काला मणतो की,

मुलगी सांगतहोती माणून घोटा आहे, शी

८. थैन्यास सरत भोदे

गंमत्तीदार प्रश्‍न >

आुंदसची बाट पहात बसलेले “मांजर

सोनेरी क्षण - १२ ची अुत्तरे

जगात कुढे!

१. द. अमेरिकेच्या पलिकशल श्पगोस बेटात,

२. बॅटिकन सिटी, क

३. पेरू व बोलिम्हियाच्या मरदीकर टिटिकाका मरोबर आहे,

(८ भास्रेलियाच्या सिने बंदरावकने आभून हा पुल पार करता येतो.

९. राजस्थानचे देषनाक

गोष्टीचे कोडे

रोबिन्सत पडे भृतरंभून पाण्यात शिरला होता, भिस्किटे ठेवाप्षा खिमा कसा नसणार?

गंमतीचे प्रश्‍न

  1. हत्तीनर माहूतही बससेक्षा असताना,

२. तराजूचा कारा बिघडला असेल तेव्हा.

३. कडे इंग्रजीत काढून पान खुल फिरेबले म्हणजे.

४. सापाला पापण्या नसतात तो डोळे नेन्वे कूच शकणार :

९. दोन हत्ती असतील तेन्हा.

६. पड्बाळ

४. आटली.

८ हेबरे नाही, तैनिकाला एकज हात भुरला शकणार नाही.

७ णाल उ, 0045५00 श७ 80, 199

आहे. तेन्हा म्यानातून तलकार काढत तो आपला दुसरा हात कापू

ांड्ांनी मित्धुराजाला पेरोजित करून परत पाठवले, नंतर ते काम्यकवतात रहात असताना मार्केढेय तेथे आले, वतवासात आपल्याला कसा त्रास झाला, काय काय संकटे गुदरली इत्यादी वर्णन धर्मराजाने त्यांना सांगितले. त्याबरोबरच दुःखी आवाजात हेही सांगितले की, बिचार्‍या द्रौपदीलाही फार कार महन करावे लागत आहेत. नंतर धर्मराजाने मार्कँडेयांना त्रिचारले, ‘*महात्मन्‌, एकाद्या वतिबरत्ता सोने यापूर्वी कधी अशा संकटांना तोंड दिले होते काय?”

अुत्तरादाखल मार्कडेयांनी त्या सर्वाना सावित्रीची गोष्ट सांगितली. ती अशी - मद्रदेशचा शासक होता अश्वपती. तो मोठा धर्मात्मा असून अपत्यहीन होता. कठोर नियमांचे पालन करून तो सावित्रीदेवोची अुपासना करत असे, होम-हवन करत असे. शेवटी एकदा कुंडातून देवी सावित्री प्रकट

त्र

होजून त्याला विचारू लागली, ‘7राजा, तुला काम हवंय?’’ दोन्ही हात जोडत त्याने निवेदन केले, ‘हे देवी, मला वंश रक्षणासाठी पुत्र हवा,’’

*‘तू असा वर मागणार, हे मला ठाभूक असल्याने मी अगोदरच ब्रह्मदेवांना याबद्दल विचारले होते. त्यांनी तुला एका कन्येचंच वरदान द्यायला मला अनुमति दिलीय, तेंव्हा इतकाच वर मान्य करून संतोष मान,’’ इतके बोलून देवी अंतर्धान पावली,

तपस्या संपवून अश्वपती राजधानीत परत आला. आणि नेहमीप्रमाणे राज्यकारभार पाहू लागला. त्याची पत्नी मालती गर्भवती होभून तिने एका सुन्दरशा कन्येला जन्म दिला. तिचे नाव ठेवण्यात आले - सावित्री,

सावित्री खूप लाडाकोडात वाढली. दिवसेंदिवस तिचे सौन्दर्य जास्तजास्त निखरू लागले. पहाणारांना ती. कोणी देवीच वाटे,

लुद्द सावित्री -देथीनेच मानवरूप धारण केल्यासारखे वाटे. एक दिवस पिता अश्वपती तिला म्हणाला, “पुत्री, आता तू भुपवर ज्ञाली भाहेस, कोणी राजकुमार अजून तुला मागणी घालायला का येत नाहीत, हे कळत तैव्हा आता माझी अशी इच्छा स्वतःच एकाद्या वरांची निवः बर. त्याच्याशी तुझा विवाह करून देभून मौ कर्तव्यमुत्त

सावित्री वरसंशोधनात मग्न असताना महामुनी नारद एकदा अशवपतीकडे येजूत त्रिलोकतातल्या वार्ता सांगू लागले, त्याचवेळी करसंशोधन यात्री संपवुन सावित्री परत आली. पित्याला न नारदाला प्रणाम करून ती त्यांच्या सम्मख अभी राहिली. नादाने अश्वपतीला विचारले, *‘राजा, तुझी. ही.

शद

कन्या आत्ता कुठून परत आलीय? आपल्या

तरुण कन्येचा विवाह तू भंजून का करून

दिला नाहीस?” “मुनिवर,

त्यासारीच नरं निवडण्यासाठीच नो ल्वे होते.

ती त्यात सफल झाली की नाही, तित्ञा विचारायचे आहे.”’ असे म्हणून अश्‍वपतीने सावित्रीला नित्रारले, “बाळे, तू ज्या कार्यासाठी गेली होतीस, ते सफल झाले की नाही?’*

सावित्री पित्याला सांगू लागली, ‘‘राजा द्युमत्सेन यांनो दोर्घकालपर्यत्त साव्वदेशच्चं राज्य संभाळलं. वृद्धावस्थेत त्यांना एक पुष झाला, आणि दुर्भाग्यवश ते स्वतः अंध झाले. जा गोष्टीचा लाभ घेमून पूर्वा त्यांच्या हातून पराजित झालेल्या राजांनी राज्य त्यांच्याकडून हिरावून घेतल्रे. मध्या वृद्ध राजा आपली पत्नी. व पुत्रासह अरण्यात राहून तपस्या करत असतात. बाल्यकालापासुनच त्यांचे पुत आश्रमात मुनिकुमारासारखे वाढले, त्यांच्या स्वभावात कूरवुद्धी अगदी रतला ही नाहीय… सत्यवचनी आहेत ते. नाव आहे - सत्यवान. या सत्यवाननाच मो पति म्हणून पसन्त केलंय, तात!’’

हे ऐकताच दौर्घ निश्वास सोडत नारद म्हणाले, ‘‘हे तर फार अमंगल घडलं राजा! सातितीने अजानामुळेच त्या तरुणाचा निवड केलीय.’’

चाबरून अश्‍वपतीने विचारले, “मुनिवर, आपणाला माहौत नाही, असं या पृथ्वीतलावर काही नाहीच! तो सत्यवान कशा प्रकारचा तरुण आहे? ल्प, गुण आणि,

चांदोबा.

शौलाते कसा आहे तो?”’

नारद म्हणाला, **राजा दयुमत्सेन प्रमाणेच त्याचा हा पुत्रदी मोठा सत्यवती आहे. तो अश्वांची चित्रे फार सरेल काढतो, म्हणून त्याला ‘चित्राश्‍वी’ असेही म्हणतात, अश्विनी कुमारांसारख्ा तो अतिशय सुन्दर आहे, सर्व- गुणसंपन्न आहे. पण तो अल्पायुषी आहे. आजपासून बरोबर एक वर्षां त्याचे आयष्य संपणार आहे, मृत्युलोकाचा पाहुणा बनणार आहे तो!”

नारदाच्या या खांगण्याते चिन्तित झालेला. अश्वपती सावित्रीला भुदेशून म्हणाला, “बाळे, या अल्पायुषी तरुणाला सोडून तू आणखो कुणाची तरी निवड कर.’’ ‘मी काया, वाचा, मनाने एकदा कृणाला तरी आपला पती म्हणून निवला आहे. आला. लो अल्यायुंधी असो, वा दोर्घापृधी; सजन असो अत १ शिष्ट असो वा दृष्ट, तोच शाश्‍वत

माझा पती असेल. दुसऱ्या कोणाला

‘निवढ्ण्याचा प्रश्‍नच येत नाही! सत्यवान सोडून अत्य कोणाशी मो कदाणि विवाह करणार नाहो. आपण त्याच्याशीच माझा विताह तरून द्यावा.’’ सावित्री दृढपणे बोलली.

नारदानेही अश्‍वपतीला म्हटले, **राजा, तुझ्या कन्येचा निश्‍चय दूढ आहे, अटळ आहे. तिचं मत बदलणं तुला शक्य होणार नाही. खरे पहाता, भज या. पृथ्वीतलावर सत्य- बानच्या बरोबरीचा दुसरा कोणी राजकुमार नाहीच. सावित्रीचा विवाह त्याच्याशोच करून दे. तिचं सुकृत चांगलं असेल, तर कदाचित सत्यवातला दोघामुष्य लाभेलही. शुभमस्तु!”’ आशिर्वाद देजून नारद स्वर्गाकडे निघून गेले.

चांदोबा

नारदाने सांगितल्यागप्रमाणे अशवपतीने जाफली कन्या सावित्री हिचा बिवाह सत्यवानशी करायचे ठरवले आणि तो सपसितरार दुभत्सेनच्या आश्रभात गेला, व अस्ध द्युमत्सेन बडाच्या झाडाखाली बसलेला होता, त्याच्याजवळ जाओून अश्वपती म्हणाला, * भागला पुत्र सत्यवान याच्याशी माझी कल्या सावित्री हिचा विवाह करून देण्यासाठी मी इथे आलो आहे, आपण तिचा स्तुषा म्हणू स्वीकार करावा,

“सजा, आम्ही आपलं राज्य घालवून या अरण्यात जीवन व्यत्तोत करत आहोत, आपली कन्या सुकुमार आहे. इथले’का£ ती हन करू दयुमत्मेनने संशय व्यक्त केला, ‘सुख-दुःल मातत्राअधीन नसतात हे सत्य माझी कन्या जाणते. सर्व विचार करूनच

शड

आम्ही इथे आलो आहोत. आपला पुत्र आणि माझी कन्या बांची जोडी सर्वप्रकारे अनुूपन ठरेल. तेंन्हा आपण या विवाहाला कृपा करून आपली संमती द्या.’’ अश्‍वपतौ विनयपूर्वक बोलला.

झुमत्सेन या आश्‍्वासनाने संतष्ट झाला. त्याने आश्रमातल्या सर्व मुनींना निमस्तरित केले आणि एका शुभमुहू्ताविर सर्वांच्या भुपस्थि- तीत सत्यवान-साविंत्री यांचा विवाह पार पडला. अश्वपती आपल्या परिवारासह राजधानीकडे निघून गेला.

‘पिता निधूंन गेल्याबरोबर सावित्रीने भापली. रेशमी वसे आणि आभूषणे अुतरवून ठेवली व पतीप्रमाणेच तीही वल्कले नेसू लागली आणि सासूसासऱ्यांच्या सेवेत मग्न झाली. साध्या जोबनाचौ तिजो आवडही वाढू लागली.

कर

परन्तु हे सर्व करत असताना ती मुकाट्याने पतीच्या आपुष्याचे दिवसही

मोजत राहिली.

‘तिने विरात्री भुपासाचे ब्रत मुरू केले. “मुली, तू तर तशीही नाजुक आहेस, अन्‌ आता आणखी हे व्रत कशाला? तुला हे. अत सोडून द्यायलाही मौ सांगू. शकत नाहीय.’’ द्युमत्सेन सावित्रीला म्हणाला. “वूढ निश्‍चय असला म्हणजे पुरे) तो.

असला की, कितीही कठीण कार्य निर्विष्नपणे

पूर्ण होअू शकतं, दृदनिशचयानं मुरू केलेलं हे ब्रत मी मोडू शकणार नाही मामंजी!”* सावित्री नसपणे बोलली.

तिला आपल्या भूपामाची मुळीच चिन्ता नव्हती. आपल्या पतीला लवकरच काळ हिगवून घेणार असल्याची चिन्ता भात्र तिचे मन पोखरत होती, तीन्ही रात्री पार पढल्या. नारदाच्या म्हणण्यानुसार आता शेवटचा दिवस होता,

त्या दिवशी सकाळीच सावित्रीने अग्नि प्रज्वलित केला. होम करून मामूसासऱ्याच्या पावलांना स्पर्श करून. नमस्कार केला; त्यांच्याकडून ‘अखंड सौभाग्यवती भव” असा आशिर्वाद घेतला आणि येणाऱ्या संकटाचा विचार करत मौत असून राहिली.

“मुली, तुजं व्रत तर पूर्ण झालं. आता ।

अुपास सोडत्याशिवाय गप्प बसून का राहिली आहेस?” सासूसासऱ्यांनी तिला कारने, “या ब्रताचो सांगता सूर्यास्तानन्तरच:

याल

करायची असते.” सावित्रीने त्यांना माहितो दिली.

नेहमोप्रभाणे फळें-फुले व समिघा आणायला जाण्यासाठी सत्यवानने आपलो

  • कुऱ्हाड खांद्यावर घेतलो अन्‌ तो अरण्यात

जायला निघणार इतक्यात सावित्री त्याला म्हणाली, ‘‘मीही आज तुमच्याबरोबर येते, आज तुम्हाला सोडून रहावसं वाटत नाहीय अना.”

“वेडी! जंगल कसं असतं हे माहीत नाहीय. तुला. तिथे वाटभर खडे, दगड, काटे-कुटे असतात. याशिवाव गेले तीन दिवस तू भूपास केला आंहिस. चालण्याफिरण्याची शक्तींही नसेल तुझ्या पोयात.’’ सत्यवान म्हणाला. **पण जुपासामुळे मला थोडाही अशक्तपणा जाणवत नाहीय. आजंच तुमच्याबरोबर जंगलात जावॅसं मला का वाटतंय हेही कळत नाहीय, पेण माझी विनन्ती अमान्य करू नका ने!” साविश्री जरा अजीजीने म्हणालो.

बरं तर, चल. पण माझ्या आईबाबांनी परवानगो दिली तरच चल हं!””

सावित्रीने ञापली इच्छा सासर्‍यासमोर व्यक्त वरत म्हेटले, ‘*मला इथे येभून एक वर्ष़ झालेय. ‘एकदा भोवतालचे अरण्य बघायची इच्छा राहूनच गेलीय. आज मला त्यांच्याबरोबर जायची परवानगी द्या ना!’”

‘औजपर्वन्त सावित्रीने त्यांच्याकडे काहोंच मागितले नव्हते. त्यामुळे युमत्सेनला तिची ‘हौं मागणी नाकारता येणे शक्‍य झाले नाहो.

सावित्री मनातून चिन्तित असली तरी

,. सासृसासेऱ्यांनी परवांनगी दिल्याचा वरकरणी

दशवत ती सत्यवान बरोबर जंगलात

गेली. अरण्यातले सौन्दर्य व शोभा दाखवत सत्यवान बरोबर चालत असला, तरी सावित्रीला मनातून खात्री वाटत होती की, आज्तां आपला पती मृत्यूला सामोरा जाण्या- साठीच स्वतः पुढे चालत आहे,

‘फळोफुलांनी सत्यवानने टोपली भरली आणि आता तो लाकडे तोडू लागला. थोड्याच बेळोत थकवा जाणवू लागून तो घामाने भिजून गेला. कुऱ्हाड खाली. टाकून तो सावित्रीला म्हणाला, ‘‘माझँ मस्तक फुटून जाणारुसं बाटल आहे. शरीर थरथरायला लागलें आहे, मला भ्रुभंही रहावत नाहीय, ., थोडा वेळ. झोपतो मी!’”

सावित्रीने खाली बसून सत्यवानचे मस्तक “आपंल्या मांडीवर घेतले. आणि त्याला जरा.

तिला एक आकार दिसला. ती व्यक्ती काळी असून डोळे लाल होते. तिने निळी वस्त्रे परि्वान केलेली होती; हातात पाश असून भयालेक्त होते. त्री..व्यक्ती पहाताच सत्यवानचे मस्तक अुचलून त्याला खाली जमिनीवर नीट ठेवले. स्वत: अभी राहून तिले त्या व्यक्तीला विनयाने वाकून नमस्कार केला आणि विचारले, *“कोण आहात. आपण? क्रशासाठो आला आहात इये?”

‘देवी मी थम आहे. गू पतिद्रता असल्या. मुळेच मला प्रत्यक्ष पाहू शकलीस. सत्यवानचे भायुष्य संपल्यामुळे अन तो धर्मात्मा असल्याने दुल्ांना न पास्वता मी स्वत:च त्याला घेभून जापला आलो आहे.” असे म्हणत पमराजाने आपला पाश फेकला आणि त्याच्या साह्याने सत्यबानच्या शरीरातून अंगुष्ठमाच प्राण नाहेर काढला. तो घेबून यम दक्षिणेकडे जाभू

लागला. पनोचे अरीर एका ठिकाणी सुरक्षित ठेवून मावित्रीही यमापाठोपाठ जाअू-लागली. त्याने तिला परत जायला सांगितत्रे, पण सावित्रीने स्पाष्ट शब्दात सांगितले की, ‘माझें पती जिथे जिथे जातील, तिथे तिथे मौही त्यांच्या बरोबर जाईन. तो माझा धर्मच आहे.” संतुष्ट होजून यम सावित्रीला म्हणाला, वर तुला. पतोत्रे पाण वगळून दुसरं काहीही माग माझ्याकडे.” “माझे सासरे वृद्ध अन्‌ आंघळे आहेत. त्यांना भक्ती अन्‌ दृष्टी प्रदान करा.’’ वमाने तरे मात्य केले. तरोही सावित्रो त्याच्या मागेमागे जातच राहिली. तिला थांबबण्या साठी यमाने भाणलो एक वर देनू. केला. साविचोने या तराद्वारे सासऱयाला पुन्हा राज्य प्राप्ती मागितली. हा वरही यमाने कबूल केला. तरीही सावित्रीने यमाची पाठ सोडली

नाही. वमाते आता तिसरा वर देभू केला. सावित्रीने यावेळी असा वर मागितला

की, “पिता अश्वपती वाला शंभर पूत्र प्राप् व्हावेत.” वमाने होकार दिला. पण यानन्तर

*ही सावित्री परत फिरायचे नाव घेत नाही

  • असे दिसल्यावर आणली एक वर मून तरी ती थांबेल, या आशेने यमाने चौथा वरही देभू केला. सावित्रीने चतुरपणे यावेळी असा

बर मागितला की, *‘माझ्या आणि पतीच्या वंशाची वृद्धी होजून आपल्याला शंभर पूत्र व्हावेत; अनवधानाने यमाने तेही मान्य केले, आणि तिने भाता तरा परत जावे,

असे सुचवले, तर मग यासाठी माझ्या

» पत्नीचे प्राण परंत करा.’’ सावित्री पटकन्‌ म्हणालो. दुसरा मार्गच न अुरल्याचे पाहून,

जर परत घेणे अशक्य असल्यामुळे यमाला

“४ सावित्रीची मागणी पुरो करावी लागलो. ओता. सावित्री परत येथून सत्यवानाचे अस्तक पुन्हा मांडीवर पेभून बसून राहिलो, ‘बोड्याच वेळात त्याने डोळे भुघडत तिला बिचारले, ‘*मी सूप वेळ झोपलो, होय ना? स्वप्नांते मला एक काळा पाणूस खूप दूर

आता नंत्तर सांगेन, संध्याकाळ टळून अंघार पसरू लागला आहे मुढून’ चालू शकत असाल, तर अगोदर आपण आश्रमात जाअू.” सावित्री म्हणाली. आधार देजून सत्यवानाला अुभे केले आणि हळूहळू चालत चांदण्याच्या प्रकाशात दोघे आश्रमात पोचले,

द्युमत्सेनला अकस्मात दृष्टी प्राप्त झार

तो, अंघार पसरल्यामुळे त्याला आता पुत्र बसून वांची काळजी वाटू लागली होती… तो पफल्लीसह त्यांना हाका मारत जंगलाकडे चालू लागला. इतकयात ते दोघे येथून पोचलेच. तोपर्यन्त चिन्वेने भर्वजण त्यांच्या कुटीत जमले होते, घडलेली सारी. सावित्रीने सर्वाना सांगितली.

यमाचे वर व्यर्थ टरले नाहीत, द्युमत्सेनला. राज्यप्राप्ती झाली, अश्‍वपतीला शंभर पुत्र झाले आणि सत्यवान- सावित्रीलाही पुत्रप्राप्ती झाली,

मार्कण्डेयाने पांडवांना हो गोष्ट सांगून म्हटले, **द्रौपदीच्या पातित्रत्यामुले. तुमचे कष्टही असेच दूर होतील,”’ आश्‍वासन देथून

निराळे नवे वर्ष

‘हिन्दचा असा विश्यास आहे की *विश्‍व’ ही ब्रह्मदेवाची सृष्टी आहे. आपल्या धूर्वजांनी कालक्रमाचे चार भाग केले - कृत, त्रेता, द्वापर व कलियुग. असे मानले जाते कि कलियुगाच्या चौथ्या भागाची ५,०९७ वर्षे संपून गेली आणि ४,३२,००० वर्षानंतर याही युगाचा अन्त होईल, एक अंदाज असा लावला जातो की या विश्वाच्या निर्मितीनन्तर १, ९५५, ८८’९,०९५ वर्षे निघुन गेलीं आहेत. भापल्या देशातील बर्‍याच प्रान्तांमधे एप्रिल ८ ला नव्या वर्षाची सुरुवात होते. यानन्तर बरोबर सहा दिवसांनी नन्तर /४ एप्रिलला बंगाल, आसाम, तमिळनाडू व केरळमधे नबवर्ष सुरू होते. एकान्त दिवस

इण्षोनेशियाच्या बाली द्रीपात हिल्ुंचो संख्या अधिक आहे. तेथे दरवर्षी ९ एप्रिलला एकान्त दिवस साजरा केला जातो. त्या दिवशी कोणीही घराबाहेर पडत नाही, दिवे मालवून टाकतात, प्रबास करत त्ताहीत, कसलाही मतोरंजत कार्यक्रम केला - पाहिला! जात नाही. केवळ ख्रास परवानगी घेतलेली वाहनेच रस्त्यांवरून धावतात, साधारणपणे पर्यटकांच्या येण्या जाण्यात गतलेल्या या दोषात वोस तास अगदी भान्तता पसरसेलो असने, सोन्याचे पोस्टाचे तिकी ट

इण्रोनेशियाचे अध्यदा स्रार्तो यासी धर्मरल्ली एक वर्षापूर्वी दिवगत झाली. एपिल २८ ला, त्यांच्या ‘मृत्यू- दिवशी. त्यांच्या सन्मानार्थ इप्डोनेशियोच्या शॉक-विभागाने प्रत्येक किंमतीची डाक तिकिटे काढली, एकूण ३०,००० तिकिटेच काढली गेली. हो तिकिटे सोन्याची आहेत. तिकिटाची किंमत १९२ शेलर आहे, (जवळजवळ चार हजार ह्पये|) पहिल्या दिवसाच्या लिफाफ्यावर अध्यक्ष भुहार्तो यांची सहो आहे. जिगरी दोस्त

छेडीलाल भायोध्येचा निवासी, तर महमद मार्टिन जवळच्याच फैजाबादचा. पन्नास वर्षे दोधे. बरोबरच हिंढत- फिरत शाहिले. एकदा मार्टिन अचानकच आजारी पडला… त्याच्या मित्राल्रा-छेडीलालला ही बातमी कळलत्यांबंरोबर, ताबडतोब तो कैजाबादला निघालो, ‘षेण तिथे पोचता पोचताच मार्टिन मरून गेसा, मित्राचे मृत शरीर पाहून छेडीलालला दु:ख, सहन. झाल नाही तशी वशब रणा योशयाच वणाण आातालोभण पोणण ८ तण सेन्ट मित्रांच्या अन्त्यक्रिया निरनिराळ्या स्थानी झाली. दोन्ही शहरवासीयांना असे वाटते की, जिगरी दोस्तांची ही घंटना हिन्दु-मुस्लिम ऐक्याचे ‘ज्वलन्त जुदाहरण-होज.

जश

द. भारतातोल पश्‍चिम घाटात नौलगिरो पर्वत विस्तारलेला आहे, या पर्वताच्या आसपासचा हिरवेपणा फारच सुखावह वाटतो. इचे जवळजवळ तस प्रकारची जंगली फुले ‘जिकसत असतात ‘तौलगिरी टाहर’ म्हणवल्या जाणाऱ्या जंगेली बकऱ्यांचे हे निवासस्थान होय, | जातीच्या बकऱ्या आता हजारभरच असतील, बारा वर्षांतून एकदाच विकसित होणाऱ्या निळ्या रंगाच्या ‘कुरिंजी’ फुलांनी जेन्हा हा पर्वतप्रान्त आज्छादित होतो, तेंब्हाची शोभा वर्णनातोत असते. सांबर आणि चित्तेही

या जंगलात रहातात, ‘बाल्सर’ जातीचे तर्‍हेतऱ्हेचे वृक्षही येथे आहेत, त्याच्या फांद्या नेहमी शेवाळांने झाकलेल्या असतात, यांवर विविध रंगांची, तर्‍्हेतर्‍हेंची फुले फुलतात. नौलगिरी. पर्वताची शोभा दर्शकांना आनन्द व आश्चर्यात बुडवते. त्यामुळेच असे म्हटले जाते की, ‘नौलगिरी

हा जमिनीवर भुतरलेला स्वर्गत्ञ नाहे..

उगशापाळानोळ गत सूर्यवंशाचा मूळ पुरूष - ईक्ष्वाकु

वृध्दी व त्याच्या संस्कृतीच्या सर्वतोमुखी विकासात सहाय्य ऊषि-मूनि व राजे यांचे मोठे स्थान आहे. त्यांनी वा क्षेथांमधे खूपच प्रयत्न भारतीयाला वसिष्ठ, विश्वामित्र आढि *४णि ऐकून माहीत जसूतात, त्याप्रमाणे

देणाऱ्यांमधे इथले केले. प्रत्येक भ बौराम, जनक आदि राजेही ठागूक असतात.

सिहासन-परित्याग करून विश्वामित्र क्रणि बनले. जनकाने राजा असूनही, मानसिक हृपाने क्हपिसारख्े जोवन व्यतीत केले, साहसी, वीर, शासन-दक्ष, त्यागी व झाति- निर्माता इ. गुणांवह्न आपले कित्येक राजे ओळखले जातात. आदर्श राजांमधौल अगगण्य राजा म्हणजे श्रीराम, त्याचा आदर्शपूर्ण शासनकाल ‘रामराज्य’ नायाने सुविथ्यात आहे, शेकडो. वर्षांपासून प्रजेच्या मनात त्याच्याबद्धल भ्रध्दा आहे.

श्रीराम ईश्वाकु-वंशातला सर्ववेष्ठ राजा मानला जातो. तो मूर्यवंशीव होता. सूर्ववंशाचा मूळ पुरुष होला ईश्‍चाकु. ईकचाकुचे पिता होते. वैदस्वतमनु. मातेचे नाव होते भध्दादेवी, वैवस्वत या शब्दाचा अर्थ आहे - भगवान सूर्याचा पू.

कुच्या जनत जास्त माहिती भुपलब्ध नाहीय, हरिचंद्र, तगर, भगिरथ भावि सुप्रसिव्द राजे सूर्यबंशातीलच, तूर्यबंशाचे मूळपुरुष ईक्ष्वाकु असत्याने त्यांचे नाव त्रिरस्थायी झाले आहे.

तुम्हाला माहीतत आहे काय?

इन्‌का पेरूमधे’ रहात असतं. जास्त करून तै राजधानी *कूजो’” च्या परिसरातील प्रान्तात रहात, त्यात संपन्न असे राजेही अमत भाणि गुलामही असतत. त्यांचे अनेक वगति विभाजन झ्ञाले होते, “वोरकोच’ नावाच्या देवाची ते पूजा करत त्यांच्यातले कलाकार कल्लात्मक्तवस्तु बनवण्यात मोठे हुशार अत्तत. त्यांनी बनवलेल्या काही भस्तु आजही आस्तित्वात आहेत. मक्का, बटाटा व काही भाज्या ते पैदा करत, तोच त्यांचा मुख्य आहार असे. इत्मा नावाचे प्राणी ते’पाळत असत, त्यांच्या दैनन्दिन जोवनात या प्राण्यांचेच मख्य स्थान असे,

बर्फातील माणूस

‘एस्किमो’ चा. अर्थ आहे- खात्तान, त्याऱ्या कातहू अुप्योग होतो. ‘क

त्यांच्या-बंणेब्र

एक राजा होता, तो होता नास्तिक. भगवत्ताच्या अस्तित्वावर त्पाचा जराहो ‘कि्ास नव्हता, स्वत:च्या शक्तीवरच फक्त त्याच्या अपार विश्‍वास होता. इतर शक्तींचे अस्तित्वही तो मानत नसे, त्याच्या व्यक्तिशः काहीही समजुती असल्या तरी राज्यकारभार

तो दक्षतेने संभाळत असल्याने त्याची प्रजा सुखी. असे, आहामात. आपले जीवन व्यतीत करत असे. वर्षातून एकदा राजा वैषांतर करून राज्यभर फेरफटका मारी. या काळात तो प्रजेचा स्वत:बद्दलचा अभिप्राय जाणून घेई अन्‌ त्याबरोबरच प्रजेच्या ‘सुखदुःखांचीही नोन्द करी,

सवयीनुसार राजा एकदा वेषांतरात एका शेताजवळून जात असताना त्याला तहान लागली. घोड्यावरून आुतरून तिथल्या विहिरीतून पाणी काढूनःत्याने आपली तहान भागबली:- नन्तर तो आजूबाजूला पाहू

जमेल नेल

लागला. तेंव्हा त्याला वडाखालो एक गरोन माणूस बसलेला दिसला. तो बराच बिन्तित ‘बाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर चिन्तेचा भाव स्पष्ट दिसत होता,

जवळ जाजून राजाने वचारले, ‘‘काय झालं बाबा ? असा का बसला आहेस इथे ?

कसली काळजो पडलीय तुला ?” बोलता

बोलता राजाही त्याच्याजवळ बसला,

गरीब दुःखी आवाजात म्हणाला, ‘*काय सांगू । आठवतंय तेव्हापासून मौ दुःखच दुःख: भोगत आलोय, सुख काय असतं हेही मला माहीत नाही.

*“आपली पोट भरण्यासाठी तूला एकादी नोकरी नाही. मिळाली का ?** राजाने विचारले. ‘‘कुठे एकादी नोकरीच करायची काय़ गरज ? ताडाची ती तीस झाडं दिसत आहेत ना? त्यांच्या मधली सगळी जमीन माझोच आहे. पण काय भुपयोग ? देवाची “0

स्मरे करून त्याने दोन्ही हांत जोडले. राजा हे पाहून नाराज ज्ञाला. पण त्याला भूर्ज सम्रजून तो म्हणाला, ‘मेहनत केलोस, तर

दोन ब्रोते जेमीनही सुख मिळवायला पुरेशी

शजांच्या वक्तव्याचे वोईट वाटूने गरीब म्हणाला, “आळशीपणा म्हणजे काय, है मला. साहोतच नाही, गेली तीन वर्ष माझ्या वर काय गुदरले, ते माझ्याच तोंडून ऐका, वहिल्या वर्षी घान्याचं पौक चांगलं आलं. वाटलं की देवाची कृपा आहे आपल्यावर ! सारं धान्य पोत्यात भरून मी धरी पाठवलं. तुम्हाला. वाटत असेल की माझं घर चांगलं मोठं असेल, ते तर सुक्या गवत्तानं शाकारलेलं, मातीच्या ‘शिंतॉंचं एक लहानसं घर आहे. चांगलं पीक आल्याच्या आनन्दात मी बावकोला “म्हणालो, कि वढे बनत आपल्याकडे, अन्‌ त्तसाच मो सावकाराकडे गेलो. परत येभून प्राहिले तर माझं घर जळत होतं ! आगीच्या भुंचअुंच ज्वाळांमधे सगळं जळून जाललंय.’ असं घडलं होतं की; मी गेल्यावर बायकोने कूल पेटवली अन्‌ त्याच्या जर भांडं ठेवून कसल्या तरी कामासाठी बाहेर. आली. इतक्यात आपसात भांडण करतं माझ्या दोन. मुलांपैकी एक जळतं लाकूड हातात-चेथून, दुसऱ्याला ‘जाणून टाकीन अशी धमकी वेशू.लागला. ते पाहून माझी बायको ओरडली, “अरे, तुमची अक्कल तर’ चरायला नाही गेली न ? नालायक कुठचे! आगौशी सेळताव ?”’ अन्‌ पूढे येूत धपका चालून लाकूड काढून घेणार, इतक्यात

चांदोबा

घाबरून त्यानं ते फेकलं ! छताच्या गवतात लगेच पेट घेतला, माझी बायको अनं मुलं ओरडू लागली. लोकांनी येभून पाण्याने ती आग विझेवेण्यापूर्वी सगळंच जळून गेलं. तेवढ्यांत मी सावकाराकडून परत आलो. प्राणाशी खेळूने ऑम्ही यथाशक्ती प्रयत्न केला अन्‌ फक्त पाच पोंती धान्य तेवंढं वाचवू शकलो. धोडा बहुत पैसा अडका होता, तोही जळून गेला आता’ हे मोझे दुंभग्यिच नव्हे तर काय?”

त्याचे. बोलणेंः लक्षपूर्वक ऐंकून राजा म्हणाला; ‘‘या अपघातांचं मूळ कारण आहे- तुझ “बायको. ‘लोडकर मुलांना घरात सोडूत आपण- बाहेर जाणं अत्यंत धोक्यांचं आहे. मुलांना शिस्तोत ठेवणं, हे माता -पित्याचं काम आहे. डौक आहे, पुढे काय झालं, सांगे !’’

गारोबाला राजाबददल थोडी शंका आ त्याच्या कडे मंशयाने पाहन तो पुढे म्हणाला,

*‘दुसऱ्या वर्षीही भ्रीक चांगलंच आलं. या बेळीही आम्ही ‘वूप मेहतत केली. गावदेवीची पजा करून, ‘मागल्या वर्षीप्रमाणे या वर्षी काही. अनर्थ न होबो”, अशो माझ्या बायकोने तिची प्रार्थना केली. या वर्षी आम्ही जास्त काळजी घेतली; धान्याचो पोती घरात ने ठेवायचा निश्‍वय केला, सावकाराची परवानगी घेून गुदामात ठेवायचं ठरवलं, लहान मोठ्या शेतकर्‍यांनो धान्य लवकर भरडले अन्‌ पोत्यात अलून घेअून गेले. धान्य जास्त असल्यानं रडायला एक दिवस जास्त लागला. पहिल्या दिवशी पाच पोत्यांश्‍तर्क धान्य भरडल्यावर ते सावकाराच्या गुदामात ठेवलं. बाकीचं काम दुसर्‍या दिवसावर ढकललं. पण तीन दिवस

पाभूस वेत राहिला अन्‌ त्यामुळे माझ्याबरोबर इतरहो. बर्‍याच शेतकऱ्यांचं खुप नुकसान झालं.*

‘हं ! म्हणजे पहित्योकेळी अभ्रिविवानं तुझं नुकसान केलं, आणि दुसर्‍यावेळी वर्णदेवानं | मी तर म्हणतो की, ही सगळ तुझी चूक ! साधारणतः घ्रान्य भरडावच्या वेळी खुपदा असा थोडा-बहुत पाभूस येतोच. या अगोदरही तू

मार खाल्ला होतास, पण काळजी. घेतली नाहीस, आपलं काम लवकर कल्न घ्यायला हवं होतं, पण तू मुशीर केलास, चार. मजूर जास्त लावून आपलं काम कळून घ्यायला हवं होतंस ना ?’’ राजाने त्यालाच दोष दिला. हे बोलणं ऐकून गरोबाने हात जोडून ले, ‘‘महाराज, आपणच वेष पालटून फिरणारे आमचे महाराज तद. नव्हेत ?” चकित होजून तजाने वियारे, ‘तुला असा संशय का आला ? “माक्षी हकिकत. ऐकून वास्तविक कोणोही सहानुभूतो दाखवेल, माझ्ञ्या दुर्भाग्यबद्दल त्याच्या डोळ्यात अथू भुभे रहातील. पण तुम्ही वेळा माझ्या दुर्भाग्यावर नव्हे, तर माझ्याच चुकीवर, जोरु दिलात. त्यावरच बोट ठेवलंत !’ त्याची प्रशंसा करत राजा म्हणाला, ‘तुज््यात थोडनहुत तर्क करायचं ज्ञान आहे, याचा’आनन्द वाटतोय मला. मी कोण आहे, ते नंतर कळेल. पण आता तिसन्या, वेळी काय झालं ते. सांग ?’’ निर्लिप्पणे तो भरोब भाणूस थोडा बेळ राजाकडे पहात राहिला, आणि नंतर म्हणाला, “तिसऱ्या वेळी माझ्या दुर्भाग्यानं

चांडोका

मला पार मिळूनच टाकलं. स्वामी, पहिल्या वर्षी चर पुन्हा बांधायला, अन्‌ दुसर्‍या वर्षी गृहस्थी चालवावला मला सावकाराकडून कर्ज ‘च्यावं लागलं. तिसऱ्चा-म्हणजे गेल्या वर्षीही ‘पौक चांगलेच आले. कापणीच्या वेळी यमधर्म सावकाराला घेअून गेला अन्‌ मागे राहिला त्याचा मुलगा ! तो तर साक्ञात यमच ! दया, सहानुभुती, करूणा वगैरे सदगुणांशी त्याचं वावडं ! धान्य भरडायच्या वेळो तो सरळ शेतावर आला, अन्‌ तिथेच बसून राहिला.

‘विद्यारू लागला, मूळ रक्कम देतोस की नाही: नाहीतर त्याच्या ऐवजी हे धान्यच दे. मी खूप याचना कलत म्हटले- प्या हप्ययानं कर्ज चुकबोन तुमचं ! पण रेकलं नाहो त्यानं, श्लाण्यासाठी थोड सोडून, बाकी सगळं धान्य ब्ेभून गेला तो ! अन्‌ तरोही म्हणत राहिला की-भजूनही सगळं कर्ज फिटलेलं नाहीय जुते! नंतरही तो गप्प राहिला नाहीच. माझं शेत त्याने आपल्या ताब्यात घेतलं. त्याच्या कृपेनं त्याचा नोकर जनून शेतात खपल असतो. मी हल्ली ! तो देईल, त्यात कुटुम्वाचं पोषण करतो. या वर्षीही कडक मेहनत केली मी! से पौक पहा ! कितो हिरंवगार दिसतंय ता. श्ञैत ? कापणीच्या वेळी तो सावकाराचा मुलगा येईल अन्‌ गिघाडासारजं माज्या कष्टाचं कळ स्वतःच्या तोडात घेजून अडून जाईल | आ असहायपणे पहात राहीन ! ग्रामाधिकाऱ्या कडे मी त्याची तक्रार क॑ शकत नाही, कारण तो ह्याचा सासरा आहे. आपल्याच जावयाचे नुकसात तो का करील ? आपलं रडगाण ऐकायला त्या रॅखराशिवाय कोण ुरुनंय आता ? आपणच सांगा, कोणी माहे

चांदोबा

तयार ते ऐकायला ?””

त्याच्या बोलण्यावर पुन्हा नाराजच होत राजा म्हणाला, ‘‘मुर्खा, तुझ्यावर अन्याय झाला, तेंव्हा जे करायला हवं, तै करत नाहीपेस, सर्वीक्कर, दयातिधी, ‘करूणाकर म्हणत वेड्यासारखा जोर जोरात ओरडत आहेस ! यामुळेत्र तुझं आयुष्य बरबाद झालं, ग्रामाधिकाऱ्यातं ऐकलं नाही, तर मंडलाधिकाऱ्यानंही ऐकलं नसतं का ? तोही. निगरगट्ट असेल तर या देशाला राजा नाहीय

? त्यानं तुझं दुःख ऐकून न्याय असता! आपले दु:ख कुणाला तरी सांगून हा. अन्याय यांबवण्यासाठी तू प्रयत्न करायला हवे होतेस. हे भगवान, हे विर ! म्हणत औरड्त राहून काय भुपयोग ?”

हे ऐकल्यावर पुन्हा गरीबाने हात जोडून

राजाला नमस्कार करत म्हटले, “महाप, आपण साक्षात्‌ महाराजच आहात, यात काही शंका नाहो. आता राहिली माझी बाब! दुर्भाग्यान मला आपल्या मुठीत घर॒ल॑, माझा बृढविश्बास आहे, की ‘ाग्यवल्ताचं कोणी काही बिघडवू शकत नाही, आणि अभाग्याला कोणी सावरू शकत नाही. म्हणूनच मो कुठेही गेलो नाही, ह्या भगवन्ताच्या भरवशावर जगतो आहे.’’

प्रत्यक्ष राजाशी आपण बोलत आहोत, हे माहीत असूनही, आपल्याच पद्धतीने बोलत रहाणाऱ्या गरींबाचा राजाला रागच आला ! व्यंग्पभरल्या स्वरात तो. त्याला म्हणाला, *‘देबावर तुज्ञा इतका विश्वास आहे, तर शेतात इतकी मेहनत करायची तरी काय गरज ?. घरात कांबळं पांघरून झोपून

के

राहिलास, तरी तो तुझ्या आवश्यकतांची सोय करीलच ! तुझं भाग्य अजळून जाईल, तू मी’ अनशील; हो की नाही ?”

राजा रागावल्याचे गरौबानें ओळखले. तरोही न भिता तो म्हणाला, ‘‘पेटता ढवा. वार्‍्यावर ठेवून, भमवंतावर भरोसा ठेवून देवाला ‘तो विझू देअू नकोस’ असं म्हणणाऱ्या बेदान्त्ांपैकी मी नव्हे.’ महाराज, माझा तर असा विचार आहे की, दिवा न विज्ञण्यांसाठी त्यावर हाताचा भाडोसा करायला हवा. यापुढे परमेश्वराची दया | भाग्यानं साथ विली, तर तो विजणार नाहो. प्रकाश पसरतच राहील. हे सूत्र माझ्या व आपल्याही बाबत सारखेच लागू आ

सजा भापल् राग लपवू शकेना, क्रोधाने लाल होत तो म्हणाला, “अरे अभाग्या ! मी. त्या सावकाराच्या मुलाला शिक्षा कून तुझं शेत तुला परत देववलं, तरीही तू तौ वरमेश्वरशाचोच दया-भिक्षा मानणार असं बाटतंय,”’

विनयपूर्वक गरोब म्हणाला, **णाजन्‌ आपलं अनुभान बरोबर आहे. मी ती आपली अन्‌ भगवंताची दोघांचीही कृपाच मानणार, या जगात चांगली माणसं ही ‘परमेश्‍वराचे दृत’ असतात. माज्ञ्यासारख्या अभाग्याला आधार देण्यासाठी आपणासारख्यांना तोच या जगात पाठवत असतो. त्यामुळे मौ नेहमी दोघांचाही कृतजञ राहणार या जगात आंगली माणमं ही ‘ परमेश्वराचे त” असतात. माझ्या सारख्या अभाग्याला आधार देण्यासाठी आपणासारख्यांना तोच या जंगोत पाठवत असतो. त्यामुळे मी नेहमी दोघांचाही कृतज्ञ

चांदोबा

राहीन !’’

तिथल्या तिथेच त्या माणसाचे तलवारीने बोन तुकडे करावे, असे राजाला वाटत ‘पण मोठ्या कष्टाने स्वतःला सावरत राजा म्हणाला, “ठोक आहे. आता सांग, तू शेवटी

& काय सांग इच्छितोस ? हेच ना, की -

आग्यवन्ताचं कोणी काहो बिघ्वू शकत नाही ? कोणी काही करू शकत असेल, तर सो फक्त प्रमेश्वरच ? होय ना ?

नम्रतेने गरीब म्हणाला, *‘होय प्रभु, माझा यावरच विश्वास आहे. राक्षस-द्रीपात चेनून जाजून, मला कोणी तिथे सोडून दिलं, त्री, शक्य नाहे की भाग्य मला तारेल. अन्‌ आपण मला स्वत: बरोजर बसवून राजधानीला नेलंत, तरी माझं दुर्भाग्य माझी पाठ सोडणार नाही !”’

४ मोठ्या खुशीनं टाळी वाजवत राजा त्याला म्हणाला, *‘अरे मूर्खा, मी खरोखरच आता तृज्ला राक्षस-द्रौपावर पाठवणार आहे ! सहा महिने पुरतील इतके लाद्यपदार्थ मी तुझ्या बरोबर देईन. सहा महिने राक्षस-द्रीपावर रहा अन्‌ त्या तथाकषित भगतन्ताची प्रार्थना करत रहा !’’ इतके बोलून राजा झटून अभा राहिला.

राजांचे बोलले अकून गरीब माणूस तर अवाकच झाला ! त्या देशाच्या अत्तरेला जुत्तृंग लाटांनी भुसळणारा समुद्र होता. किनाऱ्याकडे उयेणार्‍्या-जाणार्‍या नौकांमुळे तो नेहमी गजबजलेला असे. समुद्रव्यापार करणारे कित्येक व्यापारी त्या देशात होते. तेचे मधेच असणार्‍या राक्षस द्रीपाबदल सर्वच व्यापारी काहीबाही बोलत असत.

समुद्राच्या मध्यावर नौकेतून जाणाऱ्या चांदोबा

प्रवाशांना, ब्यापाऱ्यांना व नाबिकांना ते द्वीप स्पष्ट दिसत असे. तिथली हिरवळ व थुंच अुंच वृक्ष त्यांना मु्ध करत, व्यापार्‍यांना त्या बेटाची माहिती नसताना, ते तिथे थांबत असत. पण यांबणारांपैकी क्रचितच कोणी परत येत असे, बराकीचे सारे त्या बेटावरच्या विचित्र राक्षसाचे खाद्य बनत, परत आलेले लोक म्हणत की, तो राक्षस ताडामाडासारखा आहे, सहा-सात कूट आड्वा आहे. हात पसरून एकाच वेळी तो चार-पाच माणसांना हातांच्या विळख्यात पकडतो ! त्यामुळेच दीपाचे नाव ‘राक्षस- द्वौप’ पडले, गेल्या कित्येक वर्षात त्यावर कोणी पाबूनही ठेवले नव्हते,

राजा आपल्याला त्यां बेटावर पाठवणार असल्याचे कळल्यावर गरीबाला ‘भीतीने कापरे भरले, थरथर कापत तो राजाला म्हणाला

*‘महाराज, बोलण्याचा भरात काहीच्या बाहीच बोलून गेलो मी ? क्षमा करा मला ! माझ्यावर दया करा. गरोबाला इतकी कड्क क्षा देणं भुचित आहे काय, विचार करा आपणच !’

त्याचे भय पाहून राजाला आनन्द झाला! हसतच तो म्हणाला, *‘या शिक्षेतून वाचायची इच्छा आहे तुझी ? वाचू शकशील तू, तुझ्या हातचं आहे ते. तू आत्तापर्वंतच बोललेलं सगळ खोटं आहे, शंभर टक्के चूक आहे-अस॑ कबूल करत असशील, तर तुझं शेत आत्ता तुला परत मिळवून वेतो,

तुश्लं सगळं कर्ज चुकवलं जाईल, याशिवाय तुला. बूपसं धन आणि सोनं दिलं जाईल. करतोस कबूल?”

गरीबाने थोडा विजार केला, त्याला परमेश्‍वर आठवला. त्याच्यावर, त्याचा आजपर्यत्त पूर्ण विश्‍वास होता, जन्मापासूनच वडीलधाऱ्यांनी सांगितेल्या श्रद्धेची आठवण झाली. त्याला वाटले की या साऱ्या श्रद्धा विसरून-ज्या ‘भगवंताच्या भरोशावर आपण जमत आलो, त्याला विसहून, स्वार्थी पणाने राजाच्या ‘*हो’ ला ‘हो’ म्हणणे म्हणजे

कृतष्नता, नीचपणा आहे.

दृढपणे तो म्हणाला, उड राक्षस डौपावरच मरायचं माझ्या ललाटी लिहिन असेल, तर मला मृत्युपासून कोणीच वाचवू. ज्ञकणार नाही. पाठवा मला तिथे ! देवांची

इच्छा असेल, तसं होईल. आता माझ्या ८४

बायको-मुलांचा प्रश्‍न ! आपली दघा अन्‌ त्यांचं भाग्य |” अन्‌ त्याने होत जोडून

त्याचे हे बोलणे ऐकून राजाच्या मनात त्याच्या बद्दल जो थोडी बहुत सहानुभूती होती, तीही नाहोशी झालो. आता तोही. हट्टाला पेटला. त्या गरीबा कडूनच त्याने ग्रामाधिकार्‍याना बर कळवली आणि त्वाच्या कुटुंबासह त्याला राजधानीला न्यायची उ्यवस्था केलो खरं काय, हे कोणालाच कळले. नाही. त्यामुळे सर्वाना गरौन शेतकऱ्याचे भाग्य अजळले - असे वाटले.

राजधानीत पोचल्यानरोबर राजाने गरीबाच्या कुटम्बाच्या रहाण्याची व्यवस्था आणि र्हस्यपूर्वक त्याला राक्षसं- द्वीपावर पाठवायची व्यवस्थाही केली.

र्ड

छ्ालपूर राजा आकस्मिक मरण पावल्यानंतर त्याचा भाभू वीरसिंह हा सिंहासनावर बसला, त महाराजांचा बारा वर्षांचा एक मुलगा होता, त्याचे नाव होते सूर्वसिंह. राजा बनल्यानंतर वौरसिंहच्या मनात दुर्बडौ आुंपजलो. सूर्यसिंहचा तघ केला, तर आपल्याला राजपद निरंतर धराप्त होईल असा त्याने विचार केला. मंत्र्याने त्याचा हा विचार ताडला आणि राजपुत्र सूर्यसिंहचा जीव वाचवायचे ठरवले. एक दिवस राजपुत्राला घेभून तो सरहद्वीवरील ‘कृष्णगेंडाकडे तिभाला. तिथली राणो’ ही ‘मर््याची मातशोच होतो. कै संध्याकाळपर्यन्त दोघे अंजनपूर नावाच्या गावात पोचले. गावच्या एका घनवान भतकर्‍्याने या दोघांना आश्रय दिला. अन्‌ त्यांचा चांगला पाहूणार केला. पण आपल्या- बरोबरच्या. राजपुत्राकडे सर्वजण आश्वयनि

[ततचा

घाडखी राजपुत्त्र

बहत असल्याचे बपून सल््याला नवल वाटले, याचे कारण त्याच्या लक्षात येईना, शेत र्‍्याचा मुलगा अगदी हुबेहूब राजपुत्रा सारखाच दिसत असल्याचे पाहून मत्त्री चकित झाला अ लोकांच्या आश्चर्याचे कारणही त्याच्या लक्षात आले. चेहरा, आकारमात, अुंची व शेवटी चालण्यातटी दोघांच्यात अगदी $ जगू काही जुळी मुलेच ! मुलाचे ताव होते बलरास मल्ज्याच्या मनात आले की, था बलरामला आपल्याबरोनर ठेवले तर काही अुपयोगही होभू शकेल. तो शेतकऱ्याला म्हणाला, (जाण्या पुजला त्‌ राजपयाचा सि म्हणून आमच्याबरोबर पाठवलंस, तर त्याचं भतिष्य अुजळेल, मी तुला भरपूर धनही देईन. शेतकऱ्याने मोठ्या आनन्दाने ते मान्य केले,

अन्त्री आता राजकुमार व बलराम या. दोघांनाही घेजून निघाला व चार दिवस प्रवास

जा

करून कृष्णगडला पोचला, तिथल्या महा राणोने पाहुष्याच्या रहाण्याची अत्तम व्यवस्था कली. दिवस नाते राहिले, तसतशी राजपूत ने बलराम यांची दाट मैत्री जमली, ख्याच दिवसानंतर वौरसिहाला राजपुत्र कृष्णगडावर असल्याचे समजले व त्याने सैन्य घेभून जाभून कृष्णगडाला वेढा घातला. आपल्यामुळे मावशी अडचणीत पडू नये अशी घेबलगिरीच्या मळ्याची इच्छा होती. यासाठी तो हाती पांढरे निशाण घेअून बीरसिंहशी तह करण्यासाठी गडानाहेर आला. *राजपुत्र सूर्यसिंहला जापल्या हाती सोपवले तरच आपण कृष्णगड्चे नुकसान न करता वेढा भुंठवू’ अशी अट त्याने मल्याला धात्तली, मन्वी आता पेचात पडला. वीरसिंहची मागणी पुरी केली, तर राजपुत्राला

्श

वाचवण्यासाठी केलेले -सर्व प्रयत्न वाया जाणार होते, आता काय करावे असा प्रश्न मन्त्याला पडला, नाता राजपुत्राला वाच- वायचा एकच अुपाय त्याच्याजवळ होता; तो म्हणजे बलरासला राजपुत्राच्या कायी वोरसिंहच्या हाती सुपूर्त करायचे. बलरामला एकान्तात बोलावून मन्त्री म्हणाला, ‘‘मुला, शत्रू राजाची इच्छा आहे की, सो टाजपूवाा त्याच्या स्वाथीन करावे. पण असं केलं, तर दाट शक्‍यता आहे की, तो सूर्यसिंहला मारून टाकील ! त्याऐवजी मौ. तुलाच ‘राजपुष’ म्हणून त्याच्या हवाली करू शकतो, पण कदाचित त्यामुळे तुझ्यावर काय करावं हे समजत

.

“माझा, जीव गेला, तरी बेहत्तर ! पण राजकुमार जिवन्त राहिला, की जमले तर पुन्हा आपले राज्य हाती घेईल आणि राजवंशाचं रक्षण होईल, भला पाठवा शत्ुराजाकडे. पण एक मात्र करा, की राजपुत्राला हे कळू देवू नका.”

बलरामच्या बोलण्याने मन्त्री प्रसन्न झाला. यानन्तर बलरामच्या अंगावर राजपुत्राचा वेष आणि भाभूषणे चढवली गेली. आणि काही सैनिक बरोबर देजून त्याला कृष्णगडाबाहेर वीरसिंहच्या तळावर है पाठवण्यात आले.

बतराम गेल्यानंतर थोड्या वेळाने सूर्यसिंह त्याला शोधू लागला. काही शिपाई त्याला किल्ल्याबाहेर घेजून गेल्याचे राजपूाला : समजले वोरसिंह आपला प्राण घ्याला;

‘उपला असल्याचे त्याला माहीत होते. वाला. हेही माहीत होते की, बलरामला पहाणारा बत्येकजण त्याला राजकुमारच समजणार आहे. झटकत एका शिपायची तलवार खेचून घेथून तो खूप वेगाने कित्ल्याबाहेर पडला. बलराम वीरसिंहच्या तळावर पोचल्या बरोबर तेथे अपस्थित असणारे सर्वजण त्याला राजपुत्र सूर्यसिंहच समजले जाणि आपसात “आपले छोटे महाराज आे’ असे मोठ्या आनन्दाने ओरडू लागले. वीरसिंहने त्या सर्वांना बाहेर घालवले आणि बलरामला तो म्हणाला, ‘*खूप दिवसांनौ हाती लागलास माझ्या. तू माझ्या आणि सिंहासनाच्या मधला अडथळा आहेस. आत्ताच तुला मारून तो दूर करते बघ. मार्ग निष्कंटक होईल,’’ अन्‌ त्याने ‘म्यानातुन तलवार बाहेर खेचलो. बलराम तिर्भयपणे अभा होता. तो म्हणाला, “मला मारल्यानं, तुझे भले होणार नाही. आता तुझ्या हाती असलेलं सिंहासनही घालवून बसशील तू !”’ वौरसिंहने बलरामवर झडप घातली, पण तो त्याच्या हाती आला. नाही. तो मोठ्या चपळाईने इकडे तिकडे पळत.

होता ! इतक्यात तंूच्या द्वाराशी राजुकमार ओरडला, ‘‘यांबा !”” त्याला वोरसिंह आध्वर्यचकीत झाला, त्याला समजेना की एकाच वेळी दोन राजकुमार आपल्या तंबूत कसे ? मनाच्या या गोंधळलेल्या अवस्थेत त्याच्या हातातली तलवार गळून पडली. दुसर्‍याच क्षणी राजपुत्र सूर्यसिंहने वीरसिंहवर ज्डप घातली आणि एकाच बारात त्याचे मस्तक धडावेगळे केले. बीरसिंहच्या मृत्यूची ख्रबर पोचताच सैनिकांनी राजपुत्राला घेरले, करल्तु वोरसिंहने राजकुमारालाच मारण्याचा घाट घातला असल्याचे कळल्यावर ते त्याच्यावर फार खूश जाले. त्याने केले ते योग्यच केले हे त्यांना पेटले,

वानन्तर मत्री राजपुज व बलराम थांना घेबून राजधानीत पोचला. राजकुमाराना लवकरच राज्याभिषेक करण्यात आला राजप्रतिनिधी बनून मन्ज्याने अज्ञान वयाचा राजपुत्र सज्ञान होई पर्यन्त राज्यकारभार संभाळला ब नंतर सर्व काही त्याच्या हाती सोपवले. बलराम अनेक जहागिरीचा मालक बनला आणि त्याने आजन्म आपले मित्रकर्तव्य बजावले. ‘

र रि

श्र त ७००७ ॥७७०१/० ॥६–७०॥ ७55151 908580–0॥००७ 168, तिळात शीळ ताशी,

9576860 ०१७ 64 ०9७३ (8७॥॥०१४ ५५0) ०००७ ॥ ८411300085. 06 १९4२१७ 91९6९018 भो ९६018 8919010001 ६७७ 100) ॥1/१००9॥. 1०१५1०५. ॥॥४1918 ७50065, 910885 01 9788 |/७३, 0183098. ३०185 01 (०0७५ ७१0161090७009९ 8 त०(९७३.

ह 11 1519099०५ 90 ॥ 8आडॉता( ६००.

॥टपॉछ$5 १०७ 50७9050 ७0०७७ ९०: ०००५ ५७६५०६७ 188 ॥५.३)६. १040 ॥॥५०११३-600 026

का समाचार डर ब्रिटनचे नवे (__ प्रथानमन्त्ी

स्कोटलंडमधला चौदा वर्षाचा एक मुलगा शाळेत. ल्ञकत होता. शाळेची कर्क शिस्त पाळणे करीण टून, घर सोडून वेस्ट देडटजमधोल रहमासला पळून ‘ जायचे त्याने ढरवर्त. पण तते धड शकते नाहो. हो तीस कषापूर्वाची गोष्ट आहे. हा मुलगा गोठा होजून आता. ‘किटतचा प्रधान न्या बनून १०, डाजुनिग स्ट्रोट येथे तहात आहे.

त्याचे लाव आहे टोती ब्लेजर. ! मे ऐोजी बटन अशरे ज्या सार्बनिक निवडणुका झाल्या ्वेअरच्या अध्यसलेबानी लेअर पक्षाने अभूतपूर्थ विजय झिळकना. तत्तारूड कातर डेटिव्ह पक्षाला हरवृत राज्य शासन हाती घेतले. हाभूत ऑक कॉमन्सचो एकूण सभासदसंख्या ६५९ आहे. या शिवइणुकीत लेबर पार्टीने ४४९, सत्तारूड कोन्नरवेटिन्ह जे १६३ब लिबरल डेमाकसो ने ४ भागा जिंकल्या, आकीच्या

, त्यात टोगो.

ल्विनेत्यांमधे काही राष्ट्रोयदलाचे क काही स्वतन्त्र भुमेदवार आहेत. ज्लेनरचे मातापिता कोन्कर्वेरिव्ह पक्षाचे सदस्य ‘होते, ब्लेजरचा जन्स ९५३ मधे झाला. शातरेय शिक्षण

पूर्ण ज्ञाल्याकर ते कायदेसिक्षणासाठो ऑक्सफर्ड विश्‍व ‘लिज्यालयात भरतो झाले. सेंट जौन कॉलेजने त्यांच्या बिचार पद्धतीत बदल घडवला आणि त्यांचा ‘लिल्तुत केला. अध्यापक चे सहपाठी विद्यार्थ्याच्या ‘लिकारंचात्यांच्यावर प्रभाव पब्ला. लेबर फक्षात सामील ‘होच्वात वा विचारांचा भाग महत्त्वाचा आहे. मजूर

डृष्टिकोन

संघासंबधीच्या कायदयाच्या परीक्षेत ने मृत्तम वेशीत

राजनौतीच्या क्षेत्रात प्रवेश करण्वापुर्वी काही काळ त्यांनी वकिली केली, १९८३्लेबर पक्षाचे प्रतिनिधो बनून त्यांनी ‘ ऑफ कॉमन्तेमधे प्रवेश केला. त्यावेळी ते शस कसी वयाचे सद्या

भुतीर्य

शान्ति उसंदूणण संभाळले, यानन्तर ?९१४मधे लेनर पार्टीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झालो, १९७६ त स्थापन झालेल्या या लेबर पार्टीचे ते विस्ताते भध्यक्ष होत. सावंश्रिक निवडणुकांपूर्वी झालेल्या सर्वेक्षण अभिष्राया ६! टक्के लोकांनी त्याना देशाचे प्रधानम ‘किवडे, यापू्ीचे प्रधानमंत्री जोनमेजर थांना फक्त २९ टके मते मिळाली होती. टोनी लेअर यांनी आपला इतका भव्य विजय होईल अशी वर्खनाही केलं ननतो, मंजूर पक्ष निब मेईल अशो लोकांना पूर्ण भाशा जोती; परन्कु कोल्हे पार्टीला इतका जोरदार मारे अश्लेल अशो त्यांना कल्पन बिजप जेव्हा दृढ झाला, तेव्हा आपल्या घरासमोर जमलेल्या गर्वोला भुरेभून ते आपल्या देशात

म्हणाले, “” नबोदयसुूझाला आहे, काही प्रमुक्ष क्षेषात आपल्याला विशेष श्रम करायला हवेत, मुख्यतः आपल्या बालकांचे शिक्षण ब त्यांच्या कल्याणकारी योजनांचे आधुनिकीकरण करायला हते, राष्ट्रीय आरोग्याच्या संरक्षणासाठी आवश्यक व बरोबर सोयी अुपलब्धकरायला ज्यात, अशा प्रकारच्या अत्पन्त आवश्यक योजनांवर लक्ष वेन्ट्ित करायला हवे.

४६ र्षे हयाचे टोनी ब्मेअर हेर्‍या शतकातले सर्वात कसी वयाचे प्रधानमत्तरी आहेत हे त्याचे वेशिह्दय म्हणावला इबे, १८१२ मधे लॉर्ड लिव्हरपूल आपल्या कयाच्या ४२ कयाल बिटनचे प्रधातमस्त्री अनले होते.

बिनोद पुरना नवीनच आला. त्याचा शेजारी प्रदोप याच्याबद्दल नोक म्हणल की, शो विदलान अन्‌ बुद्धिमान आ] प्रमाणेच त्याचे घरही मोठे आहे, त्याची₹ दषा एकर जमोत आहे, सुन्दर सुशील पल्ली अन्‌ एक मुलगा आणि मुलगीही आहे. दहा लाख नकद रक्कम बाळगून आहे भ्षाणि दोघेही अगदी

विनोद ज्या दिवशी गावात आला, त्याच दिवशी जाअून प्रदीपला भेटला भाणि म्हणाला, “तुझ्या बाबतीत चौकशी करूनच

मी तुझ्या शेजारी रहायला. आलोय इथला रहिवासी होण्यासाठी मला वेळोचेळी तुझा

वाय.”

प हसून म्हणाला, “मी तेर कुणाला सल्लो-बिल्ला न देण्याची शपथ घेतलीय. गैरसमज नको कल्न घेूस. सल्ला न दिला म्हणून काय झालं? आपण मित्र बनून

मह्ला

प्रदी’

‘सत म्हणाला, “पण एकमेकांना , तर गैच्री रंगत नाही, तू वाटले छा नको देभूस, पण, मी तुला देते

“मला नाही कृणी सल्ला दिलेला आवडत.
म्हणूनच मी शपथ घेतली की दुसर्‍या कुणाला.
सूचना वा सह्या देणार नाही.
तुज्या सल्ल्यांचा मला काहीही अपयोग होणार
अन्‌ बुद्धिमान माणूस बिना अपवोगाचे. काम करत नसत्तो.’’ प्रदीपने विनोदला

सावध केले.

मीही काही सु

[100पणयकव्सातता नत डी

1 वे र ह.

1: ‘तुस्याजवळ लाल त्पमे

देजून व्याज घे

आहेत. कुणाला तरो कर्जाझू

अन्‌ आपलं धन वाढव ना! *१जो माणसं कर्ज घेतात, त्यांना स्वत-च्या अनेक अडचणी असतात. त्यामुळे ते ‘वाबद्याप्रमाणे मुद्दल परत करू शकत नाहीत. त्यांच्यावर दया दाखवून आपण गप्प राहिलो, तर्‌ अुललट ते तो आपलीच कमजोरी समजून आपल्याला फसवतात. त्यामुळे व्याजानं रक्कम देण्याचा धरन्दा करणाराच्या स्वभावात दया, ‘कल्णा अगदी नावालाही असू नये. आपला ‘ब्ववहार त्यांता कठोरपणेच सभाळायला हवा. माझ्याच्याने ते जमणार नाही. प्रदौपने ‘विनोदचा सल्ला धुदकावून लावला. थोडे दिवस चुप राहिल्यावर विनोदने ‘प्रदोपना आणखो एक सल्ला दिला - *‘तृझ्या मुलानं भुद्च शिक्षण घेतलंय, शहरात पाठव त्याला. तिथे त्याला चांगली नोकरी मिळू शकेल आपल्या मुलीसाठी एकादा घर जावई शोध. तो शेतीवाटी’चं काम चांगलं संभाळेल. ‘न्हातारवयात सुनेचं राज्य अन्‌ तिचे टोमणे ‘बातून स्वत:ला वाचवू शकशोल, सून आपल्या सासर्‍याला नेहमी शवूच मानते, पण मुली आपल्या आईबापांचा सेवा करतात,’’ ‘विनोदचा हा सहाही प्रदीपला आवडला नाही. तो विनोदला म्हणाला, ‘‘पति- ‘बत्नोमधे कसला भेद-भाव, नाराजी किंवा कसलं रहत्व असू नये. तसं न झालं, तर कलली आपल्या पतोला परका मानील, मुलगी सासरी रहाणं हाच चांगला रिवाज जावयाला आपल्या घरात बसवून कोणी कधी सुखी राहू शकणार नाही. आता राहिली

चांदोचा

आहे.

सुनेची गोष्ट, ती परक्या घरून आपल्याकडे आलेलो आहे, हो गोष्ट विसरून चालणार नाही. ती आता आपल्याबरोबरच रहायला आलेली आहे, हे नेहमी ध्यानात ठेवून तिला *आपलीच’ समजायला हवं, मा गोष्टी तौट ध्यानात ठेवल्या तर घरात कसली खळबळ माजेल असं मला नाही वाटत,’’

काही दिवस गेल्यावर त्या भागात चोर्‍या दरवड्यांची संख्या वाढू लागली. ते जनतेला तर्‍्हेतऱ्हेने सतावू लागले. अचानक ते एकाद्या गावात धाड घालून माल लुटून निघून जात, पोलिसांना कसला पत्ता लागण्यापूर्वी ते आपले काम करून निघून जात. थामुळे प्रत्येक गावातले तरूण संघटित झाले. थोडेसे सैनिक शिक्षण घेअून, हत्यारे बाळगून ते गावच्या रक्षणासाठी पुढे आले. तरोही लुटारू अचानक

हल्ला करीतच. कधी गाववाल्यांचा जय होई, तर कधी त्यांचा!

नेहमीप्रमाणेच याही वेळी विनोदने प्रदीपला सल्ला विला - ‘*सार॑ धन तिजोरीतच ठेवलं तर चोर ते लुटून पळून जातील. जोपर्यंत त्यांच्या या हालचाली मुरू भाहेत, तोबर आपलं प्न, दागिने इत्यादी मागील दारी खट्टा कहून पुरून सुरक्षित ठेवावं, हे अरं. मग दरोडेश्रोर आपलं काही नुकसान कळू शकणार नाहोत.’’

हा सल्लाही नाकारत प्रदीप विनोदला म्हणाला, “सर्व काही पुरून ठेवलं, तर तिजोरी रिकामी दिसून चोरांना संशय येईल. ते आपल्याकडून खरं वदवून घेतील. तुझा हा सल्ला मला मुळीच पटत नाहीब.’*

ब्रिनोदने यावर विचारले, “मग काव

करायला हवं आपल्याला? “”

“मो जे करान, ते तुला मुळीच | नाही. तू काय करणार, हेहो मो तुला ‘क्चारणार नाहो.” प्रदोष मुत्तरला.

जञाणखी काही दिवसं गेले. जमीनदार

  • मोहनराय यांची जाई आजारी पडलौ. तो

मरणार असेच सर्वांना वाटले. पण ती. ठणठणीत बरी झाली. लवकरच ती सत्तर वर्षांची होणार, म्हणून भोहनराय मोठ्या प्रमाणावर भुत्सव साजरा करणार होता. त्यासाठी त्याने आसपासच्या गाववाल्यांनाही आमंत्रण दिले. पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्यानें चांगल्या सोयी केल्या, पावी येणारांना गारवा देणारे मांडव बनवले; बैलगाद्यांतून येणार्‍यासाठी आरामात रहाण्याची सोव केली, धोडागाडयांतून येणाऱ्यांसाठी त्याहीपेक्षा चांगली व्यवस्था केली.

‘विनोदने जेंन्हा पाबद्दल ऐकले, तेव्हा तो. प्रदीपला म्हणाला, *‘तू तर मोठा बुद्धिमान आहेस. अमीनदाराकडे नोकरी केलीस, त्याच्याशी मैत्री वादवलीस तर तुझो बुद्धी जास्तच अुजळेल. एक घोडागाडी खरेदी कर अन्‌ त्यातून भुत्सवाला जा, म्हणजे विशेष स्वागत होईल, परत आल्यावर घोडागाडीचा दळणवळणासाठी जुपयोग कळून पैसा. अमवेर

प्रदीप हसून भुत्तरना, “जमीनदार तर पाहुण्यांच्या लायकीप्रमाणेच त्यांचं स्वागत. करणार आहे. कुणाच्या अकनेशी त्याचं काही. घेणं-देणं नाहीय. घोडागाडीतून जागून मौ माझं स्वान वाढवलं, तर त्यानुसार मला. भेटवस्तृही चाव्या लागतील, जमीनदारांची

आंदोबा

-_ दोस्तो वाढवण म्हणजे तलवाराच्या धान चालण्यासारखं होईल. त्यांच्यापासून चार हात दुर असच अरं. मो अजिबात गेलोच नाही, ‘तर कदाचित माझी बदनामी होईल, म्हणून ‘मो नापला पायोच जाणार आहे. मला कोणी

_ ओळखणारही नाही. नुसताच भुपस्थिती

/_.ज्लावून परत येणार मो. आता राहिली

‘घोडागाडीची गोष्ट. मी आपला साघा शेतकरी

आहे, न्यापार करणं मला जमणार नाही,’*

अले म्हणून विनोदचा हा अनाहत साही प्रदीपने नाकारला.

“आपण पायी चाललो, तर हरकत नाही. ‘पण आपल्या बोयका कशा वर॑ चालत वैतील? तुझी साठो वृद्धी नाठो झालोय. ‘’ ‘बिनोद रागावृत म्हणाना

क्षणभर थांबून प्रदीप म्हणाला, *‘तुश॑ मता काही माहीत नाही पण याबाबतीत मी तुझं मत मुळीच विचारात घेणार नाहीय.

भग घ्यायला तर मी एकटाच जाईन.” प्रदौपही चिडलाच,

एक क्षण थांबून विनोद म्हणाला, **शैजारी आहोत एकगेकांचे! काही विषयात ‘का होईना, पण आपल्याला एकमेकांच्या संगतीनं, मिळूनमिसळून रहायला हत, या _ अुत्सवात बावको अन्‌ मुलांनाही घेजून जावं | असे वाटतंय मला. तुमच्याकर्ची माणसं न /_ आती तर माझ्याकडचीही यायला तयार होणार नाहीत. तुम्ही वाच आमच्या- बेर.” अन्‌ तो निघून गेला.

४ पण वितोद अन्‌ प्रदीपच तेवढे जमीन-

दादाच्या गावी अुत्सवाला गेले. तिथे खूप गर्दी

आल्वामुळे काही गैरगोबीही झाल्या. ज्या

आंदोषा

ख्िया आल्या होत्या, त्यांना फारच त्रास

झाला. पाल्याने काहीजण जखमीही झाले, काहीजण आजारी झाले अन्‌ त्यांना इस्पितळात भरती करावे लागले,

त्यासाडो पाहुण्यांच्या बैलगाड्या घोडागाइयांचा वापर करावा लागला. पाहुणचाराला लागलेल्या खरचापिक्षाही अधिक स्क्मेच्या भेटवस्तु जसीनदाराला मिळाल्या, तिथे रहाणे गैरसोयीचे असल्याचे जाणकवल्यानरोबर विनोद व तेथून काढता पाय घेतला व ते मध्यरात्र होताहोता कृन्दनपरला पोबले, कुन्दनपुरात त्यावेळी गडबड होती. आवाज न करता दरोडेखोर घुसल्याने त्यांना कळले. दरोडेखोरांनी चुपचाप एका घरात घुसून तिजोरी भुघडलो. त्यात

काहीही न मिळाल्यामुळे त्यांनी -घरातंल्या लोकांना मारपीट केली. नंतर ते बिनोदच्या अरात घुसले. तिजोरीतून दहा हजार नकद व दोन तोळे सोन्याचे दागिने त्यांने मुचलले. पण ते जेव्हा पळून जाभू लागले, तेंव्हा गावच्या युवमेनेने त्यांना पकडले आणि विनोदच्या घरच्यांना त्यांनी त्यांच्या वस्तु परत मिळवृन,

भुपचार चालू होते, हे ऐकल्यावर प्रदीप विनोदला म्हणाला, ‘तू मोठा भाग्यवान आहेस बघ.’’ ‘‘हे भाग्य नव्हे, माझी बुद्धिसानी आहे!’’ विनोद शवनि म्हणाला, ‘‘तुशी युद्धिमानी काय वर्णावी! तुझी बुद्धी तर निरुपयोगी कामात खपत आहे, फुकट जात आहे. त्‌ जोपर्यन्त मला सह्ले देणं सोडणार नाहीस, तोपर्यन्त मी तुझ्या बुद्धिानीला वाद देणार नाही, तृश्ष॑ भलं झालंय, ते भाग्यानंच!’ प्रदीप पुन्हा बोलला, यावर हसत हसत विनोद म्हणाला, ‘तुला सह्या देत रहाण्यातच माझं कार्य साधलं जातेय, तुला वाटत असेल की मी

तुला सूना, सल्ले

असतो. पण वास्तविक एका निराळ्या पडतोने मो तुझ्याकडूनच सह मिळबत्र. राहिलो. सावकारी करायची इच्छा होती. माझी पण तृ मनाई केलीस; घर- जावई आणू पाहिलं, तेव्हाही तूच मनाई केलीस. रांपासून धन कसं वाचवाव हे तृच

शिकवलंस. जमीनदाराकडील अ॒त्सवाबाबत *

ही मी तुझ्याच सूचना पाळल्या. तू तर समजत राहिलास की मो तूला मह्ले देत होतो, पण हे नाहो ओळखलंस की मोच दर वेळी. तुझं सत’ विचारत होतो, यात भाझी बृडिमानी नव्हती, तर काव होत?”

प्रंदीपचा चेहरा आता माज निस्तेज झाला! ‘तूच खरा बुद्धिमान आहेस हे करतो मी. मला नकळत माझ्याकडून सल्ला मिळवत त्याचं पालन करत राहिलास त्कंच नव्हे, तर माझ्या सल्ल्वात काही. तथ्य आहे, हे भुपड केलंस तू! यापूढे तू अुघडपणे सल्ला मागितलास तरी अवश्य देईन मी, कारण माझ्या सल्ल्याने दुसऱ्यांचे भले. होतं, हे आता सिद्ध आलंय.

केल्हापासून विनोद आणि प्रदीपने मरेपर्वत्त अुत्तम शेजाऱयांप्रमाणे जीवन व्यतत केले..

तो म्हणाला,

ह 0 हिता जन्कन्त्

न».

सू घाल देशात अनीती मयदिबाहेर पोचली. राज्याचा सगळाच्या सगळा नोकरवर्ग ल्लाचखाभू बनला. परिस्थिती अशी बनली की, लाच दिल्यावाचून कोणतेच काम ‘होईलासे झाले. गुप्जरांकडून राजाला हो हकिकत कळली अन्‌ त्याने मर्याला बोलावून स्ा-मललत केला.

त केलो राजा म्हणाला, ‘*महामन्त्री, ही हकिकत कळून माझं मन व्याकूळ झालंय. आपण जे ‘काहौ, जसं कसं करू इच्छाल, तसं करा अन्‌ ‘हा अनीतीचा राक्षस भापल्या राज्यातून लावा, यासाठो मो आपणाला पृधरा

किबा मुस देत आह” पंधरा दिवसांच्या मुदतीच्या अटीने स्त्री ‘बाळ€्न गेला. त्याने नगरातल्या सर्व नोकरांची बैठक बोलावली. आश्‍चर्य प्रकट करत सर्वजण म्हणाले, “आपल्या देशात अनीती?” लाचखोरीचा अन्त करायची

सर्वानीच ताबडतोब शपथ घेतली. ते खोट बोलत आहेत, नाटक करत आहेत हे मल्व्याला समजलेच नाही. आपली प्रतित बिसरले नाहीत, तरी दुसर्‍या दिवसापासून ते नेहमीप्रमाणेच लाच खाजू लागले, वाघ एकदा माणसाच्या रक्ताला चटावला, की तो आपली सवप थोडीच सोडणार? लाचखाजूपणाही एक अशी सवय आहे, की ती सोडणं नोकरांना शक्‍य झाले नाहो. ते लाच घेतच राहिले.

आपल्या विश्‍्वामू घरगड्य!ंकडून मल्याने ह सर्ब जाणे, रा जवाइयातून पर्स येून या दिशेते काय करावे याबद्दल तो गंभीरपणे विचार करत बसला; लाचख्रोरीचा अन्त कसा करावा?

नवर्‍याची अुदासी पाहूत मर््याच्या बायकोने कारण विचारले. त्याने, राज्यात पसरलेली अनीती व राजाजञेबी विला सांगितले, ‘‘राजाने दिलेली मुदत दोन

वितरसात संपते चालू आहे. बदमाश आहेत. नाटकी आहे.

क्षणभर विचार कटून म हसून म्हणाली, “दृ अन्‌ तुम्ही इतके समस्या दुर करायचा मार्ग असा आहे…” म्हणत तिने नवऱ्याला काथ करावे याबद्दन सूचना दिली. £ चा त्याने खूप विचार केला भन्‌ प्राप्त परिस्थितीत त्याशिवाय अन्य मार्ग नसल्याचे ओळखले.

ठरलेली मुदत संपत्याच्या दुसर्‍या दिवशी मख्याचे अभिलन्द “अरे वा! पंधरा दिवसात तृम्ही लाचसाजे पणाचा राक्षस राज्यातून हद्दपार केलात! अनीती घालवून टाकलीत! मुद्या भरसभेत आपणाला ‘देशरत्न’ पदवी देजून मी आपला सत्कार करणार आहे.’’

मल्त्री आनन्दाते घरी पेभून आभार मानत म्हणाला, ‘” प्रमाणे राजाला ब्रातम्या पुरवणार्‍या गुपतहैरांना भारी बक्षिस देभू

करत राजा म्हणाला,

बायकोचे

कीं पहातापहाता सर्व नोकर॑ सदाचारी बनलेत. त्याच्या दृष्टीनं तर हां गुझहेरांना मी दिलेली रकम माझ्या हाताखाली काम करणार्‍या मुख्य मी असूल केली. त्यानं ती त्याच्या

असूल केली असेल. ‘देशात अनीती इतक्या वराला का गेली, याचा तुम्ही विवार केलात?” बायकोने.

विचारले.

‘तूच सांग’ असा भाव प्रकट करत मन्त्याने वायकोकरे पहाताच तो बोलू ‘अनोतोची राक्षसीण बहुमुखी ती म्हणजे काय, हे ज्या राजाला यात शासन चालवण्याची त्याचं सिंहासनावर बसणे - हेच मुळी अतीतीकारक आहे. त्यामुळेच राज्यात अनीती फैलावलीय, तिचा तंगा नाच

चाललाय.

क्षभता नाही,

काहोही असो; भूपाल देशच्या सर्व लोकांना अनीतीची सवय लागली. लाच घेणं

अन्‌ देणे ही त्यांना अतिसामान्य गोष्ट वाटू’ लागली.

. ऱ् चकबरती बिन्दुसार आजारो असताता, तक्षशिलामधे नेट काले. निन्युसारचा थोरा मुह खशेम बाने अंड मोडून काढण्यात जराही जि दाखक्लो नाही. सर्वात लहान अशोक याने भात्र ‘अबाबदारी भुचललो. थोडेसे तैत्य बरोखर घेजून जामून एकाच दिवसात बंड मोडून काढले. बंडणीरांना मृत्युदंड देजून तो शाजध्वानोकडे परत निघाला, परत येण्यापूर्वीच त्याला ठार कराक्‍ची योजना सुशेमने [_सवती, पण त्याते तो अयशस्वी झाला.) -गानन्तर

नंगरसीमेवर घडलेल्या अपघाताचे सविस्तर वर्ण प्रधानमन्त्री भल्लाटक याने राजा

तुमचो वाट पहात होतो. याबद्दल अशोकची प्रशंसा केल्यावाचून रहावत नाहीय मला!

बिन्दुसारला सांगितले. यानद्दल आश्‍चर्य व खरेद प्रकट करत बिन्दुसार म्हणाला, *‘अपघाताचं वर्णन ऐकून मला धकाच बसलाय. पण अशोक तर सुरक्षित आहे नं? तो मरतामरता वाचला न? अशोक व्यूह- ‘कौशन्य अन्‌ त्याच्या विजयाचं वर्णन तुमच्या तोंडून ऐकायसाठो मोठ्या अत्सुकतेनं मी

शिका कना तापट]

त्याला भेटायला मी फार आतुर होतो; पण हौ बाईट बातमी मात्र कानी आली. या. अपघातामागे कुणाचा हात आहे; कोणत्या अुद्देशाने तो घडवण्यात आला, वाची माहिती काढायला हवी.’’

प्रधानमन्त्री वावर काहींच बोलला नाही. राजा पुढे ओलू लागला. ‘*मला असं वाटतंय

की तक्षशिलातील काही बँड्थोर्‌ इथे राजधानौत हजर , अशोकनं सहजपणे बंड मोडून टाकल्यामुळे हे लोक नाराज असतील, त्याचा द्वेष करत असतील, अशोकला खलास कराव्या कारस्थानात

त्यांचाच हात असला पाहिजे, महामस्त्री, तुमचं काय मत्त?’ ‘‘बांधावरून खडक ढकलणार्‍यांपैकी

काहीजण पकडले गेले आहेत, आपले नगरपालक त्यांची चौकशी करत आहेत. ते कोणत्याही क्षणी इथे येतील.’’ मस्त्री भुत्तरला.

'’यांचा अर्थ असा की, आपण इतर काही लोकांवरही शंका घेत आहात?’’ राजाने अुत्पुकतेने त्याच्याकडे पहात विचारें.

“होय महाराज, आपला अंदाज बरोबर

.। उघानमन्की म्हणाला. त्याचा अन्द्ाज ऐकून राजा अवाक ज्ञाला. अपघाताच्या मुळाशी कोणकोण आहेत, हे जाणावला तो अुत्सुक होता. आपल्या. राज्यात असे दृष्ट कोणी असू शकतील, ते. राजपरिवाराविद्ध काहो कारस्थान करत असतील असा त्याने स्वप्नातही विचार केला. नव्हता,

त्या विशाल राजमहालात एक भयंकर शांतता पसरलो होतो, योंड्याच वेळात नगरपालक तेथे आला अन्‌ त्याने राजाला व मल्याला नमस्कार केला, त्याचा चेहरा भुदास द्विसल होता. ने विचारने, ‘‘आपनी चौकशी पुरी

नगरपालक हळूच अुत्तरला, **हीय महाराज.”

*‘नाही प्रभु, बांधाचे दगड अुद्दामच ढिले करून तेथे लाकडी फळ्या लावलेल्या होत्या, खालून त्या जराश्या हलवल्याबरोबर वरचे दगड गढगडत सैन्यावर येभून पडले. अशा प्रकारे लाकडी फळ्या लावण्यासाठी खूप कष्ट

घ्यावे लागतात. कमीत कमी शभर माणसे .

तरी या कामावर लावली असली पाहिजेत, बावरून अस सिद्ध होतं कीं, या कारस्यानामागे एक सुनिश्चित योजना आहे, शत्रूने मोठ्या हुशारीने योजना बनवली की, लोकांना वाटावं - हा योगायोगानं घब्लेला अपघात आहे.’’ नमरपालकाने आपले म्हणणे राजासमोर मांडले.

“’माझा तर विश्वासच बसत नाहीय. दलनायक आणि आपले काही बैनिक

आंदोबा

सकाळपासून जुच्चानाजवळच तर होते! त्यांच्यापासून लपून इतक्या मोट्या संख्येनं लोकांनो हे काम कसं पार पाडलं असेल?” राजाने विचारले.

**आपल्या दलनायकांपैकीच एकाने त्यांना ‘मदत केलो; सर्व प्रकारचं सहाय्य दिलं.

त्याच्याच नजरेखाली हे. काम केलं गेलं.’’ ‘नंगरपालक संयत आवाजात बोलला,

**इतकी हिम्मत? आजपर्यन्त मौर्य मैनेच्या कोणत्याही दलनायकानं इतका मोठा राजद्रोह करायचं साहस केलं नाही.’’ राजाने आश्‍चर्य प्रकट केले.

*‘मौर्य सिंहासनावर बसणार्‍या भावी ‘युवराजानेच्र एकाद्या दलनायकाला लालूच दाखवून, प्रलोभन देभून असं काही करायचं अवलं, अन्‌ एकादा दलनायक राजद्रोह करू घजला, तर त्यात आश्‍चर्य ते कसलं महाराज?’”’ नगरपालक विनयपूर्वक बोलला.

“काय म्हणत आहात तुम्ही?” राजाच्या आश्‍चर्याला पारावार नव्हता.

“क्षमा असावी महाराज! माझ्या न्याय्य शोधात मला ज्या श्यर्‍या गोष्टी समजल्या त्या. आपणाला सांगणं हे माझं प्रथमकर्तव्य आहे. त्यामुळे मौ जे सांगतो आहे, ते सारं सत्य आहे; केवळ सत्यच ! दुसरं काही बोलायचं साहस नाही माझ्यात!” नगरपालक ठामपणे बोलला.

थोडा वेळ तिथे अत्यन्त शान्तता पसरलो. स्वतःला सावरत राजा म्हणाला, “तुम्हावर ‘माझा पूर्ण विश्‍वास आहे हे सत्य तुम्ही माझ्या पासून लपवलं नाहोत; ते निर्भीडपणे समोर

चांदोचा

प्रकट केलंत यासाठी अन्‌ तुमच्या राजभक्ती साठी मी मनः’ करतो.’’ राजा बोलला.

*‘हे सर्व सांगताना माझ्यावर काय अेतल॑ याचा कोणी भंदाजच करू शकणार नाही. माझं हूदय दुःखानं दबून जात होतं, वेदनेत तडफडत होतं! तरीही आपलं कर्तव्य ‘निभावण्यासाठी मनावर दगढ ठेवून मौ दृथे आलोय, क्षमा असावी महाराज!’’ नगर पालक दबक्या आवाजात बोलला.

इतका वेळ प्रधानमन्त्री मौन शहून दोघांमधील हा संवाद ऐकत अुभा होता. तो नगरपालकाला म्हणाला, ““आपलं हृदय याहूनही कठोर बनवायची वेळ आलेली आहे. आपल्या महाराजांसाठी, आपल्या राज्या- साठी, अन्‌ राजपरिवाराच्या गौरवासाठी,

ह प

अपघाताचं हे रहस्य अगदी गुप्तच ठेवायला हबं. या कारस्थानाबद्दल कोणालाही काहीही कळू देता कामा नये. पकडले गेलेले कारस्थानी, ताब्याते घेतलेला दलनायक , किंवा म्रासंबं्रित कोथीही माणूस काहीच बोलणार ताही. असं वातावरण निर्माण व्हावं को, तण काही असा कुठला अपघात पडलाच नाही.’’ नंतर तो राजाला म्हणाला, ‘*माझी अपेक्षा आहे, की महाराजही माझ्या या बोलण्याशी सहमत आहेत!”’ राजा बिस्दुसार दुःखभरल्या क्षीण आवाजात म्हणाला, “’महामंत्र्यांची बुद्ि- मानी अन्‌ विवेक याबद्दल आदर वाटतोय मला!” स्वत:शीच बडबल्याप्रमाणे नगरपालक महामल्तयाला म्हणाला, “’ते सर्व मिळून शंभराप्रेक्षा अधिक असतील,’’ बोलण्याचा मत्तलब असा होता की,

त्याच्या

याल बण ण प दिशा यपा असले म्हणून काव ज्ञाने? त्यांचे तोंड कावमचं बन्द करा. फाशी द्या’ त्यांना ! हे काम अंद्या सूर्योदयापूर्वोच व्हावं. सकाळी लोकांना सांगता येईल की, ‘अशोकच्या च्या कारस्थानामागे त्षशिलाच्या जंडखोराचाच हात होता. तें सर्व पकडले गेले अन्‌ फाशी दिले गेले’, अशी घोषणा करून टाकांबी.’” प्रधानमल्त्याने गंभीर आवाजात नगरपालकाला सांगितले,

*‘आपला निर्णय बरोबरच आहे. परतू”. नगरपालक पुढे काही बोलणार, इतक्यात पधानमल्त्र्याने विचारले, *‘आपल्या राज्याच्या रक्षणासाठी असंल्य’ माणसंही मारावला तुम्ही मागेपुढे पहाल? युद्क्षेत्राल आपण हजारो शुसैनिक मारत नाही? देशरक्षणसाठीच ना? हे दृष्ट तर शत्ूपेक्षाही धोकादायक आहेत. मग तुमचा हा संकोच

“आता कुठल्याही परिस्थितीत माघार चेणार नाही मो.’’ दृढ़ स्वरात नगरपालक म्हणाला, “अशोक अन्‌ सुशेम यांच्यात वैर आहे, हे तर सर्वांना माहीत आहे; ते एकमेकांना मुळीच आवडत नाहीत, पक्के शु आहेत ते. पण याबाबत लोकांना जास्त स्पष्ट समजलं तर देश ठिन्नभिक्न होण्याचा घोका आहे. आता ज्यांना आपण कैद केलं आहे, त्यांना सोडून दिल, तर ले या अफवा आणली ‘बाढवूनचे पसरवतील; होय ना?” प्रधानमल्व्याने विचारले.

‘नगरपालक गंभीरपणे म्हणाला, ‘‘आपण सत्यच बोललात!”

आता राजानेही आज्ञा दिली, ‘‘आज ‘मध्यरात्रीच हे काम बेधडक अरकून टाका.’’

‘नंगरपालक राजा व मल्याला पणाम करून तेथून तिघून गेला. राजभवनातून बाहेर

वडण्यापूर्वीच सुशेम नगरपालकाला गाठून म्हणाला,”’‘असं ऐकलं की कैद झालेला दलनायक या कारस्यानात माझं नावही गोवतो. आहे! खरं आहे. हे?’’ नगरपालक अुत्तरला, “होय, तो असंच बोलला.’”

**खोटं, साफ खोटं! त्याला मृत्युदंडच मिळायला हवा.’’ सुशेम ओरडला.

त्याच्या या बोलण्याने नगरपालकही थोडा बेळ थबकून राहिला. असा कपटी माणूस पुढे आपल्या देशचा राजा बनणार, याचे त्याला फार दु:ख वाटले,

सुशेमने पुन्हा विचारले, ‘‘दलनायकाचं बोलणं महाराजांच्या कानी गेल?’’

*‘दलनावकाचा प्रत्येक शब्द महाराजांना सागणं, हे राजकर्मचारी म्हणून माझं कर्तव्य आहे, माझा धर्म आहे युवराज! ‘’ नगरपाल़क बोलला,

*‘महाराजांनी खरं मानलं ते?’’ सुशेमने

हे

नगरपालकाने म्हटले, अच्छा, आता सांगा, की हे ऐकल्याबरोबर महाराज काय म्हणाले?’’ जोर देत मुशेमने विचारले,

“हे सांगणं कठीण आहे, पण होय, एक गोष्ट माहीत आहे. मला. महाराजांनी असा निर्णय घेतलाय की, दलनायकासहित ज्या दृष्टांनी या कारस्थानात भाग घेतला, त्या सर्वांना मृत्युवण्ड देण्यात यावा.”

**फार छान! महाराजांनी हा अद्वितीय निर्णय घेतलाय. पाहिलंत, माझे पिता किती विवेकी आहेत!’’ असे म्हणून तो आनन्दाने टाळ्या वाजवू लागला.

नगरपालकाला आता मात्र हे असह्य वाटू लागले, पण स्वतःवर ताबा ठेवत तो

ष्शू

मागोमाग वेगाने जाभू लागला,

म्हणाला, **आपण बरोबर बोललात : युवराज!” चि

त्याच वेळी मगध-सेनापती राज-दर्शना- साठी जाता जाता तेथे पोचला. सुशेमला त्याने प्रणाम केला, नगरपालक सेनापतीला नमस्कार करत म्हणाला, ‘‘मी आपणाला भेटण्यासाठीच येत होतो.

“इथेच थांबा, आत्ता येतो मी.’’ असे म्हणून सेनापती पुढे जाभू लागला, ‘‘असं. ऐकलंय की महाराजांनी आपणाला अन्‌ मला बरोबरच येभून त्यांना भेटायला सांगितलंय,” असे म्हणून नगरपालकही सेनापतीच्या

त्यांना पहाताच महाराज म्हणाले, **आपण बरोबरच माझ्याकडे आलात, हे बर॑ झालं. तुमच्याशी काही जरूरोचं बोलायचं आहे; बसा.’”

प्रधानमन्त्री, सेनापती व सुशेम आसनांवर असले, काहो क्षणातच मुशेमकडे पहात राजा बिन्दुसार म्हणाला, ‘‘मी जे ऐकलं, त्यावर विश्‍वास बसत नाहीय पुत्रा!” र,

*“आपण काय ऐकलंत, हे मला काहीच माहीत नाही.’’ सुशेम निर्लजञपणे बोलला. “तुझ्या या बोलण्यावरही विश्वास नाही माझा, मी काय अकलंय हे तुला चांगलं माहीत. आहे. मी आपल्या तोंडून काही बोलणार नाही; ‘पण काळच काय ते सांगेल. काय करायला हवं, हे तोच सांगेल. आपण आता चालू. विषयांवर बोलणं वरं. प्रधानमन्वी आणि सेनापती यांचं मत आहे की आपल्याच सीमेवर बसण्या मन्य अदलोची राजधानी भुज्जयिनो येथे एका युवराजाला राजप्रतिनिधी म्हणून

चांदोबा

होईल. तू आणि अशोक

पाठवणे अचित

यांच्याशिवाय यासाठी कोणी योग्य नाहीय,

लोही एक मुख्य गोष्ट आहे, नोट ऐक. आमची इच्छा आहे की, जोपर्वन्त तुम्ही दोघं आपसातलं शत्रुत्व विसरणार नाही, भावाभावांसारखे वागणार नाही, तोपर्यंत तुम्ही एकमेकांपासून दूर रहाणंच बरं, राजपरिवाराला ते भरेवस्कर होईल.”

सुशेम गप्प राहिला,

राजाले विचार अुज्ञविनीला?”’

सुशेम भुत्तरला, ‘‘नाही, मी इथेच रहाणार,’’ ‘्येष्ठ पुत्र आहेस म्हणून प्रथम तुला निवडीचा अधिकार दिला, अशोकनंच तिकडे जावे, तो माझी आज्ञा नक्कीच पाळेल. तू जामू शकतोस आता.’’ राजाने म्हटल्यावर सुशेम तैथून निघून गेला. त्याला राग भाला होता की, दृष्टीने तो युवराज नसून केवळ ज्येष्ठ पुत्रच फक्त होता! वेगाने तो बाहेर निधून गेला,

*‘महाराज, मला कृपा करून फक्त ॥कदाच युवराज सुशेमला भेटायची संधी

आणर

« “तू जाशील

दिलो जावी. या स्थितीत तेच मला बाचवू

शकतील. मी कसलंही पाप केलेलं नाहीय. त्यांनी सांगितले, तेच फक्त मी केलं.” कैदी दलनाबक गयावया कल लागला, पाव पकडू लागला. दलनाथकाबरोबरच बाकीच्या शेभर कैद्यांनाही वध-स्थानी नेण्यात आले.

त्यांचे काकृळतीचे बोलणे ऐकून-ऐकून नगरपालक ासून गेला, तो त्यांना म्हणाला,

‘त्या युवराजांनीच तुम्हाला मृत्युदंड मुनावला आहे. तुम्ही आपले अखेरचे क्षण मोजत असताना तुम्हाला खोटं सांगायची गरज नाही.’’

“काय म्हणालात? युवराजं सुशेमनं मला. मृत्युदंड दिला?’’ असे विचारत दलनायक विलाप करू लागला,

‘१त्यांचे अस म्हणणं आहे की तूच त्यांना कार्यानात ओढलंस.’’ नगरपालक म्हणाला, *‘देवा! हा काय अन्याय? सुशेमचा सर्वनाश होईल! माझ्यावर ओढडवलला प्रसंग त्याच्यावरही ओढ्वेल.’” अन्‌ तो रत असतानाच बध्यस्थानी त्याच्या गळ्यावर झाला!

दृढ निश्‍चमी विक्रमराजा पुन्हा झाढाकडे गेला. फान्दीवर लटकणारे प्रेत खाली काढले आणि ते खांद्यावर टाकून तो स्मशानाची वाट चालू लागला, त्याबरोबर प्रेतातला वेताळ बोलू लागला, ‘‘राजा, ही ऐन मध्यरात्रीची वेळ आहे अन्‌ शिवाय ही जागा म्हणजे स्मशान आहे; इथे भुताप्रेतांचा सतत निवास असतो. तू प्रत्येक वेळी आपलं ध्येय साधायचा अटोकाट प्रयत्न करत आहेस, पण प्रत्येक प्रमत्न बाया जात आहे. तरीही या पराजयाने नामुमेद न होता, अुलट तू दृष्पट अुत्साहानं पुन्हा ध्येयसिद्धीसाठी तयार होतो आहेस, तुजा हा अथक प्रयत्न खरोखर स्तुत्य आहे, पण माणसाची ज्ञान-अज्ञान, सत्य -असत्य पारखण्याची शक्ती लुप्त होते, साध्य- असाध्याच्या शोधात असफल होते, तेंव्हा त्याचे प्रयत्न हृट्टात परिवर्तित होण्याची शकयता असते. श्रम व सहनशक्ती जडतेत

वेताळ कथा ।

परिवर्तित होण्याचा घोका संभवतो, भुदा- हरणादाखल मी तुला गोपाळची गोष्ट सांगतो;

ऐक लक्षपूर्वक.’’ अन्‌ वेताळ गोष्ट सांगू लागला. -

गोपाळ फार चांगला माणूस आहे, असे सर्वजण म्हणत, मधुरवाडीतल्या प्रत्येकाचे त्याच्यावर प्रेम होते. पण गोपाळची तोत्र’ इच्छा होती की, आपण सर्वपिक्षा आणखी “चांगला? म्हणवला जावे आणि खूप धन कमवावे, याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तो प्रथम आपल्याच गावच्या प्रसिद्ध रामशर्मा नावाच्या पंडिताकडे गेला.

रोमशर्माने आठवडाभर भोपाळच्या ज्ञानाची परीक्षा घेतली, त्याला निरनिराळे घडे शिकवून ते पाठ करायला लावले आणि नन्तर तो गोपाळला म्हणाला, “हे बघ मुला,

शू

तुझ्यात पंडित बनावची लक्षणं दिसत नाहीत; .

पण तुझा आवाज मात्र मोठा मधुर आहे. त्रिपुरा नगरीत रागो नावाचा प्रसिद्ध संगोत विद्वान आहे. त्यांच्याकडे जा तू. ते तुला. संगीत शिकवतील.

गोपाळ त्रिपुरानगरीला जाजून रागीला भेटला. एक आठवडा संगीत शिकवल्यावर रागी त्याला म्हणाला, “शिष्या, तुझा आवाज -. तर सुस्वर आहे, पण मला आश्‍चर्य वाटतंय

की तुझ्या तोंडून कक्त गोड शब्दच बाहेर पडत

आहेत, सुस्वर गाणी म्हणता येत नाहीत. तुला! संगीत शिकण्याची योग्यता तुझ्यात नाही. पण तुझी ही सुंदर लांबसडक बोटं चित्रकलेत सफल होतोल,

नावाचा एक मोठा चित्रकार आहे. त्याच्याकडे जाभून तू चित्रकलेत पारंगत व्हायचा प्रयल कर्‌

एक आठवडाभर गोपाळला चित्रकला शिकवायचा प्रयत्न केल्यावर सुरे त्याला म्हणाला, *‘मित्रा, चित्रकलेत कल्पनाशक्ती असायचो गरज असते. तो जे दृश्य पाहोल, ते त्याच्या बारकाव्यांसह आठवणीत ठेबायला हवं. तरच चित्रकार चांगल्यात चांगल चित्र रेखाटू शकेल, तुझी कल्पना शक्ती काही खास.

नाहीये. काही दिवस कल्पनाशक्ती वाढवण.

अन्‌ तिला नोट रूप देण्यासाठी भरपूर प्रयत्न

करायला हवेत. त्यासाठी पांडित्याचो गरज

जाहे. मधूरवाडीत रामशर्मा नावाचा एक महापंडित आहे. काही दिवस तू त्याच्या सेवेत . र्हा.

आपण मधुरवाढीचेच रहिवासी असून रामशर्माने ‘तू पंडीत जनू शकणार नाहीस”

‘ांशोचा

असे म्हटल्याचे सागायला गोपाळला संकोच (शी ‘बाट्या. सुरेखजवळ आपती कृतजता व्यक्त |

करून गोपाळने विजयपुरला ‘रामराम’ *या जन्मी आपण *मोठा’

शकणार नाही’ असे वाटून तो खूपच निराश

आपल्या गावच्या सरहद्दीवर पोचल्यावर “मला वाचवा, मला वाचदा’ असे कोणी ओरडत असल्याचे त्याला ऐकू आले. आवाजाच्या रोखाने गेल्यावर रत्त्याकडेच्या ‘एका खड्ड्यातून आवाज येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने वाकून पाहिले; _ ख्रदज्न लोल असून आत एक माणूस होता. _ झोपाळने आपला हात पुढे केला, पण तो त्या

  • माणसापर्यन्त पोचू शकला नाही. *‘मी तुला मदत करतो, घाबरू नकोस. आसपास झाडाची एकादी फांदी किंवा दोरी मिळते का, हे पहातो.’’ गोपाळ त्याला धीर

_ देत म्हणाला,

| “तुझं इतकं आश्वासनही पुरेसं आहे मला” असे म्हणत, तो माणूस स्वत:च बाहेर आला; आणि तो खड्डा आपोआप मांतीने भल्ून गेला. “तुझ्यात काही शक्ती असाव्यात असं दिसतंय. मग आपल्या रक्षणासाठी जुगौच ओद॒डत का होतास?’’ गोपाळने त्याला आनाश्‍चर्याने विचारले. तो माणूस हसत म्हणाला, “मी एक संन्यासी असुन माझ्यात काही अद्भृत शत्ती आहेत. प्रत्येक दिवशी एकाळया चांगल्या माणसाची एक इच्छा मी पुरी करत असतो. त्यासाठी मुद्दामच एक खड्डा निर्माण करून

2

त्यातून ओरडत रहातो मी. जो कोणी चांगला. भाग्यवान असेल, तो आपसूकच पेतो माझ्या कडे, आज तूच लो *भाग्यवान’ सापडलास, बोल, काय पाहिजे तुला?”

खोल श्‍वास घेत गोपाळ म्हणाला, ‘*मोठा

अन्‌ धनवान माणूस बनायची माझी इच्छा

आहे. त्यासाठी हरतर्‍्हेचे प्रयत्न केले. नंतर संत्याशाला त्याने आपली हकिकत सांगितली.

गोपाळच्या डोक्यावर हात ठेवून संन्यासी म्हणाला, ‘‘या क्षणापासून कोणाही पंडिताला हरवण्याची शक्‍ती तुला प्राप्त होईल. संगीत अन्‌ चित्रकलेतही तुझ्याशी कोणी बरोबरी करू शकणार नाही. हा माझा आशिर्वाद आहे. तुला.’’ गोपाळने त्याला साष्टांग नमस्कार केला आणि जुठून भुभा राहिला. तेव्हा

संन्मासी त्याला म्हणाला, मोठेपणाच्या आधारानंच घन शकशील. ही गोष्ट नीर लक्षात नन्तर गोपाळ प्रथम रामशर्माला भेटला. तो त्याला म्हणाला, ‘महाराज, आपण म्हणाला होता शी मी पौडित बतू शकणार नाही, आपणाला माहीतच असेल की, खूप पूर्वी विष्णुशर्मा नामक पंडिताने पॅचतन्य कथांच्या आधारे मूर्ख अन्‌ नालायक राजकमाराना विदेकशील बनवलं, दूटनिचय असणारा पक्का शिष्य शिकू शकणार अशो कोणतीच विद्या नाहीय, मला वाटतं की, कसली कमतरता माझ्यात नसून आपणातच आहे. मी काही प्रश्‍न वित्रारतो, त्यांची अत्तर द्या बर॑!’’ असे म्हणून त्याने रामशर्माला काही प्रश्‍न विचारले,

अक

|. एकाही प्रश्‍नाचे अृत्तर देला . येईना. तेव्हा रागाने तो म्हणाना; “तू. या प्रश्‍नांची अत्तर देजून दाखव बर॑?** गोपाळने ताबडतोब सगळो नुत्तरे पटापट सांगितली. तेव्हा चकीत हो बून शर्मा म्हणाला, ‘‘तुझं पांडित्य असामान्य आहे! इतर्क ज्ञान प्राप्त करणं, मला तर जन्मभर. शक्‍य होणार नाहो.’” गोपाळ तेथून निघून त्रिपुरानगरला गेला आणि रागीला भेटला. त्याने रागीला एक गौत गावला सांगितले. अन्‌ म्हटले, * काढून दाखवतो.”

रागीने खूपच सुंदर रागदारी गागून दाखवलो. पण गोपाळ ताबडतोब म्हणाला, *‘अशिक्षितांना हे गाणं कदाचित आवडेल;’ पण तुमच्यासारख्या विद्वानाने या पद्धतीने गाभू नये,’’ अन्‌ त्याने तेच गाणे सुधारून गाभून दाखवले,

मुग्ध होजून हात जोडत रागी म्हणाला, महान आहेस. मी जन्मभर साधना केली. तरौ असं गाभू शकणार नाही, तूझ्या बाबत मी पूर्वी बोललेलं विसरून जा अन्‌ मला क्षमा. कर. यातन्तर गोपाळ विजयपुरच्या मुरेखकडे गेला अन्‌ त्याने सुरेखची चित्रे सुधारत बग दाखवली. तेन्हा आपल्याच चित्रातलो अदभुत छटा पाहून चकित झालेला सुरेख म्हणाला, *‘पुत्रा, तुझ्यात दैवी अंश आहे. वा लोकात ‘णीही तुझ्यासारखी चित्रे काडू शकणार

नाही.” औ

जाता मोपाळला पटले की लागन प ‘मोठा माणूस’ जालो जाहोत. य़ा रि

आुपयोग करून त्याने धन कमदयण्याचे ठस्वले. विजयपुरमधे विमलानन्द नावाचा एक बनवान असून तो पंडितांचा फार आादर करत । > असे. त्याच्याकडे जाजून गोपाळने आपले पांडित्य-प्रदर्शन केले.

‘गोपाळबइलची सर्व माहिती मिळवून ‘बिमलानन्द म्हणाला, “आर्य गोपाळ, आपणासारख्या पंडिताच्या दर्शनाने माझा जन्म सार्यक झाला. मो भापणाला भेट म्हणून एक नशी वस्तु देतो की, आजपर्वत्त तशो वस्तु कोणालाच मी दिलो नाही.’’ अन्‌ त्याला ‘एक ताडपत्र देत तो पुढे बोलला, ‘‘लुटद बेदव्यासांनी लिहावला सांगितलेल्या ‘बिघ्नेश्वराने स्वतःच्या अन्नरात लिहिलेल्या महाभारताच्या ताढपत्रांपैकी हे एक पान आहे. केवळ पूर्वजन्मीच्या सुकृतामुळेच माज्या पूर्वजाला हे प्राप्त आलंय अन्‌ पिढ्यान्‌ पिढ्या आम्ही ते जतन करत्र आलोय.’’

‘पण ते ताढ्पत्र मिळून गोपाळ मात्र निराश झाला. तो विमलानन्दला म्हणूही शकेना की, आपल्याला या ताब्पत्राऐवजी धन हवंय, तो जेथून निघाला तेव्हा विमलानन्द म्हणाला, “आर्थ, शेजारच्या गावात माजे स्येष्ठ बन्य अषप्नरानन्द रहातात. संगीत हा त्यांचा पाण -_ आहे. आपण त्याही विद्येत पारंगत आहात. | न्हा आपण जसं आपल्या पांडित्यानं मला ॥ तर, त्तखंच त्यांनाही आपल्या पट न खैतृष्ट करावं अशो माझी विनंती आहे.”

._ गोपाळने श्वसरातन्दला भेटून आपलो ‘संगोतकला दाखवलो. अतिशय आनन्दित होत. » तौ म्हणाला, “आपणासारखा महोन्रत

संगोतज्ञ या पृश्ोतलावर दुसरा बीणी अगेल असं वाटत नाही भला! भेटीदाश्लल काहीही दिलं, तरी ते आपल्या प्रतिभेपुटे तुच्छ टरेल, आतापर्वन्व तुगणाला दिली नाही अशी भेटवस्तू मौ तुम्हाला देत आहे.’’ अन्‌ काशाची छोटीशी ढी त्याने गोपाळच्या हाती दिली,

‘पिढयानपिया भ्रसरानन्दचे पूर्वज ही डबी कार महत्वाची वस्तु मानत आले होते. दबीचे ज्ञाकण अुघडून कानापाशी धरली की त्यातून नादब्ह्य त्यागराजच्या आवाजातील संगी ऐकू येत असे. मनात एकादा राग ऐकावची जिच्छा आणली की, त्यातून तोच रांग ऐकू येई,

आपल्याला ती डंबो नको असून धत पाहिजे, असे गोपाळ बोलू शकला ताही. आपल्या दुर्भाग्याबद्दल स्वतःला दोथ

ऱ्क

त्यांचा निरोप घेअून गोपाळ तेथून बाहेर ला. तेव्हा भ्रमरानन्द गोपाळला म्हणाला, *‘महाशय, माझे ज्येष्ठ बस्थु चित्रातंद शेजारच्या गावात रहातात. आपण आपल्या चित्रकलेद्वारा त्य़ांना मुरध कराल असं वाटतंय मला, कलेत प्राण फुंकायची क्षमता आहे त्यांची,

चित्नानन्दही गोपाळच्या कलेवर फार झाला, त्यानं अजिष्ठ्याच्या चित्रकाराने काढलेले एक चित्र त्याला भेट दिले. इतक्या वर्षनन्तरही त्यातील रंग जराही फिके पडले ‘व्हिते चित्र तर वर्णनातीत अद्भृत होते, असंतृष्ट गोपाळ चित्रानन्द कडेही धन मागू शकला नाहो, तो तेथून निघाला तेन्हा चित्रानन्द त्याला म्हणाला, ‘*महाशय, अपार बन देअून आपला सत्कार करायची शक्ती

अ” आक्का पक

केबळ आपल्या रांजातच आहे. नापण राजाला जाजून भेटावं, अशी माझी इच्छा

आहे. आपणांसारखे कलाकार धनाच्या मोहात फ॒सत नाहीत, हे माहीत आहे मला.

‘पण राजाकडून सत्कार होणं हा कलाकाराचं गौरवचिन्ह आहे.’*

त्याच्या बोलण्यावरून गोपाळला धन कमवायचा अुपाय समजला. तो ताबडतोब. राजधानीला जाून एका घर्माळेत राहू लागला. तिथे त्याला रामशर्मा, रागी आणि सुरेल्ही दिसले.

तेथे गोपाळला समजले की, त्या देशच्या राजाने देशातील कलाकारांच्यात एक स्पर्धा आयोजित केली आहे. भुत्तम कलाकारांचा तो मोढ्या प्रमाणावर सत्कार करणार आहे, ते तिघे या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आले होते. पण गोपाळला पाहून ते नाभुमेद झाले, ते म्हणाले, *‘जगात आम्ही कुणाशीही स्पर्धा करू शकू; पण तुम्ही त्यात भाग घेतलात, तर त्याचं कळ काय मिळणार, हे तर आम्हाला आधीपासूनच कळलंय, आता. परत फिरावं, हेच बरं,”

ते तिथे आपल्या प्रयत्नांनी आपापल्या कलेत निष्णात बनले; पण गोपाळ केवळ आपल्या भाग्यानेच प्रवोण बनला होता, गोपाळने याचाबत लूप विचार केला अन्‌ एक निश्‍चय कून तो तिघांना म्हणाला, “तुम्ही तिथं मला गुरू सारले आहात. तुमच्यामुळेच मी या भुक्षत स्थानी पोचलोथ. मो स्पर्धा फक्त पाहीन; भाग नाहो घेणार त्यात. पण हॉ, तुम्ही लोक पराजित झालात, तर मा जिंकणारांना मो भिडेन,’’

त्याच्या बोलण्यामुळे रामशर्मा, आणि सुरेख्ष फार संतृष्ट झाले. गोपाळला स्पर्धेत भुतरावची गरज पडलोच नाही, कारण तिघेही आपापल्या विद्येत विजेते ठरले. ‘तिघांनी बाकी सर्वांना हरवले आणि प्रत्येकाला

  • एक-एक लाख अशर्फ्या बक्षिस मिळाल्या, तेथून निषण्यापूर्वी तिघांनीही गोपाळला ‘योडेथोडे धन देअू केले. परन्तु ‘‘ज्याच्या भाग्यात जे लिहिलेलं असतं, तेच त्याला मिळतं. दान म्हणून तुम्हाकडून काहो घ्यावसं वाटत नाही मला. ‘’ असे म्हणून गोपाळने ते नाकारले.

“हे छत तुम्ही दात म्हणून नका घेभू. त्याच्या बदल्यात मदत म्हणून आम्हाला काहीतरी द्या’’ तिघेही म्हणाले.

असे म्हणण्यात त्यांची अशी इच्छा होती. ‘की, गोपाळकडून आपल्याला आपापल्या ‘विद्येतलं आपणाला माहीत नसलेल ज्ञान चेजून स्वत:च्या ज्ञानात भर घालावी.

परन्तु गोपाळ त्याचा अर्थ काही निराळाच ‘ससजला आणि म्हणाला, ‘*माझ्याजवळ जे आहे, ते म्हणजे वेदव्यासांचं ताडपत्र, ‘त्यागराजांचो काशाची डबी अन्‌ अजिंठवाचं चित्र! याशिवाय माझ्याजवळ दुसरं आहेच काव?”

‘गोपाळळे त्या अपूर्व वस्तूंची नावे सांगताच ।_ तिघेही आश्चर्यात बुडाले; आणि म्हणू लागले,

*‘या तर अमूत्य वस्तु आहेत! अपार घन देभूनही त्या खरीदता येणं अशक्य! आम्ही

  • तिघं या तीन लाख अशर्प्या देून टाकतो

तुम्हाला. वस्तु द्या आम्हाला!” ते याचना _: कल लागले. वि

आता गोपाळ विचारात पडला, तो म्हणाला, *‘आपण तलावाकिनारी

वदाखाली बसूया जरा वेळ. तिथेच मो आपला

निर्णय सांगेन तुम्हाला, ‘‘चौधेही बडवे निघाले. गोपाळ मनोमन लागला कि, काये करावे आला? झाडाखाली बसल्याबरोबर तो म्हणाला, ‘*संत्याशाच्या बोलण्याचा गृढार्थ आता माझ्या ध्यानात येत आहे, तो कोण होता वगैरे विचारू नका मला, तुम्ही बरेखुरे कलावार आहात. या अपूर्व

वस्तु तुमच्याजवळ सुरक्षित रहाणं हेच बर!” त्याने ताढपत्र, डबी अत्‌ चित्र त्यांच्या मुपर्त

ले आणि तीन लाक्ष अशर््या घेजून तो आपल्या गावावडे निघून गेला,

इतकी गोष्ट सांगून वेताळे विक्रमला म्हणाला, *‘राजा, गोपाळंची खूप धन

माणूस म्हणवून घ्यावं इच्छा होती. त्यासाठी तो आश्रयाज्ञा गेला आणि शेवटी शाच्या आशिर्वादाच्या बळावर त्यानं मोठमोड्या पंडितांनाही हसवायचा शक्ती मिळवली. परन्तु त्याने तिचा आुपयोग योग्य प्रकारे, योग्य वेळो केला नाही असं दिसतंय. राजाने कलाकारांमधे ठेवलेल्या स्पर्धेत तो मर्व पंडितांना सहजपणे हरवू शकला असता. पण ती संधी त्यानं हातची घालवली, या सुसंघीचा कायदा घेतला असता, तर त्याला अगणित बक्षिसं मिळाली असती, धनवात बनून तो आपले स्वप्न पुरं कळू शकला असता. शेवटी तर त्यानं मिळालेली बक्षिसंही पंडितांना देजून टाकली आणि त्यांच्याकडून तौन लाख अशर्फ्या घेभून संतृष्ट झाला. या सर्वांच्या मुळाशी आहे त्याचा विवेक अन्‌ तार्किक दृष्टीचा लोप! माझ्या या शंकांचं भुत्तर माहीत. नाहीस तर, तुझ्या मस्तकाच्या चिंध्या मुहतील.’

विक्रम म्हणाला, ‘“संन्याशानं गोषाळला आशिर्वाद देभून म्हटले क्री, मोठमोठ्या पंडितांनाही हरवण्याची शक्ती अन्‌ सामर्थ्य

मी तुला देत ८ वण त्याबरोबरच याला इशाराही दिला की, घन कमवण्याविषवी काहीं नियमांचं तुला पालन कराव लागेल. त्यानं सांगितलं की तू आपल्या पांडित्याच्या बळावर नव्हे, तर व्यक्तिगत मोठेपणा, भलेपणा, चांगुलपणा आणि सदृव्यवहाराच्या वरच घन कमवू शकशौल. मनात असतं. तर तो राजानं घेतलेल्या स्पर्धेत भाग घेभून रामशर्मा, रागी व सुरेखला हरवू शकला असता, पश तसं न करून त्यानं आपला मोठेपणा शाबित केला, आपणाजवळ भसलेल्या वस्तु खऱ्या कलाकाराजवळच बर्‍या रहातील. त्यांच्या दृष्टीनं त्या वस्तु धनापेक्षाही महान्‌ भाहेत, गोपाळचं कृत्रिम पांडित्य पंडितांना हरवू शकतं, पण ते त्याला कत्लाकार नाही बनवू शकत, त्याला कलादृष्ठी नाही देअू शकत. तेंव्हा न्याय्य हेश्व की त्या वस्तु ख्ऱर्‍या कलाकारांजवळच अश्षाव्या, शेवटी त्याचा विवेक जागा झाला अन्‌ धन घेथून संदृष्ट होजून तो निघून गेला.”

बेताळ राजाचे मौन भंग करण्यात यशखी झाला आणि शवासहित पु्हा

समुद्रकिनाऱ्यावर सहल - वे आम्श्रच्या किनाऱ्या किनाऱ्याने

झ्यांकन : मौर नायर % चित्रकला : के एस योपकुसार

रेला गोदावरीने कतला शिभूज तोल सर्वात जास्त लांबीची तवी असून शिण नंा’ असे म्हटले जाते. पूर्वीची ्ंचांची वंशाहत यानभ’ ही. था. तिभुजपदेशाच्या

पाम ही केवळ ३॥ वर्गगैत्र ्ेषषफळाचौ बलाह ॥ हौ क्रंबांचो वसाहत होती. आता हा पांडबेरीच्या

त्य टोकावर आहे.

गतपुस्म ॥!१ आहे. धाणांचो नगरी,

चे मल्दिर सिध आहे. त्याबद्दल

जरा आणी भुत्त

आावलारावण अशी कपा आहे.

‘सर्पणाज अनंत शेषनाभाची साता एकदा इतकी रागावली वी! तिने समः मर्पश्रालीला एक ‘भयातक शाप

(क्ला. त्याच्या परिणामाने सर्ब साप एका यज्ञात अन मेले. त्यावेळी अनंत मा यागेसाठो दूर गेलेल होता.

होता. परत आल्यावर हो थडना ऐट कार दुःख झाले. त्याने सर्व खा पुन्हा जिठन्त व्हावेत म्हणून

‘असबात विष्णुचा त्लुति वरत भूय तप केले. त्याच्या तपाने प्रसन्न होभून, त्याने सनात कऱ्पता केलेल्या ह्यातच

किश्लशगकास त्याच्यासमोर प्रकट साते. नंतर ज्या रूपात विशशू दिसले त्याच ढ्यातली एक मूर्ती शेधनागाते

‘बगबून घेतलो ब एक मंदिर आंधले. (या शूर्तीला ‘भाव नारायण स्वासी’ असे सामाजिथान प्रा झाले

सी कल्पनेत पाहिलेल्या हुपाशारख्ो होतो.

काकी नाढाचे मच्छीमार बन्दर

कारण

जुत्तरता भाणखा ल्यावर आपण काकीनादाला पोलो. इंउज- त्याला बराच काळपर्यत्त कोकोताडा म्हणत अतत. हे एक लहानसे बन्दर असून, मेथून कापूस, भुईमूग, साखर अ तेबाशू. निर्यात केल जाते. १९२३ मधे येथे लिलाफत आन्दोननाचे नेता मौलाना महम्मद यांच्या अध्यक्षते खाली काँगरलचे महत्वाचे अधिवेशन घेगयोत नागे शेते,

तरती शहर ‘रक्षाराम’ हे कादीनाडापासून टर सानोय विशवासानुसार याचे मूळ नाव वक्षाराम - (दक्ष*आराम) म्हणनेच द्षाचा बगौजषा’ असे होते. दक्ष प्रजापतीने एक यक्ष केला होता.

पुराणांप्रमाणे - वक्ष प्रजापतीची कन्या दा्षापणी वा सती हिले पित्याच्या इचोरेविर्ड कवाशी विवाह केला, एकदा दक्षाने धूप मोठा पभ केला आणि पुहामच आपल्या मुलीला उ जावयाला. आलण दिले नाही. दाक्षायणीची वज्ञाला जायची

«मी, भुत्तरेला आहे.

इल्छा होती आणि हट्टाने ती अेकटोज यज्ञाला गेली, पित्याने तिची भुपेक्ना केली, इतकेच नन्हे, तर ॥

अपमानकारक ॥ष्दही शुधारले. दाक्षापणी पतीचा हा भपमाने सहन करू शकली नाही, भाणि तिने वशश्‍तुंदात भुशी ऐतली व नळून महत गेली, शी वार्ता कळल्यावर शिकत अतिशय कुद झाले. त्यांच्या ढोधाच्या गृष्गतेमुळे त्यांच्या शशीरावूत घाम ताहू लागली, त्या धामातूने शिवाचा गण सीरभड पाचा ज्य झाला. त्याने आपल्या

राजमुन्ट्रीचा रेल्वेरस्त्याचा पुल *

मुसलमान सत सैयद ह्य भाजी ऑल्याचे घडणे आण एक

ही आहे.

साननुनती किता र्‍या कडससला शिवराज सरवातावाच शाबावी किलास्र असलेने शहर आहे. दयले गालोचे आणि चंदनाच्या बनततेत्या वस्तु प्रशि आहेत, यथे गोदावरीव

असलेला ५६ स्पनवाल्या पुल भारतातला

‘बांब्याशोहो आहे. सन्नवने तेलगृतले पहिले महाकाव्य ‘आन तटाला समांतर अनकलेल्या लड्केने जाडून जाला

रॉटरड॑म आणि पूर्य आशिवातीलं टोकिसो यांच्या अश्चे संबरति मोठे अ सर्वात खोल असे बत्कर आहे. येचे

स्क्निक शक भातात. किशात्तपरण एयम एव छोटेले श्छोभार गाद होते. इंथबांनी बंदराच्या पात त्याचा विकाश केला. आज. हे. एक मोठे गजबकलेले औद्योगिक शहर आहे. देशात्तंला सर्वात मोठा अहाज-निसिती चा कारखाना ‘हिरुर्तान क्लिषबाई लिमिटेह’ हा येथेच असूत त्याची स्थापना (५२ अथे अली, *_ झहयातने सर्वात प्रसिदध स्थळ नाहे - डॉल्किन्न नोज, हा.3५८

तातला नंबर

महाभारतमू’

शाखपट्ठणला

बिशाखपट्टणचे

लिहिले. ‘कोचतो. हे पश्‍चिम मुरोबमधोल

चे जहाज-निर्मिताचे यार्ड

जाणि समृदात पानरोसारयां तुसचेा एक खड; आहे, याचा

आकार डॉल्फिनच्या तोंडासारुबा’ आहे त्या विशाल खड्कावरच येथोल दीपस्तंभ बनलेला आहे. याजा प्रकाश.

समुद्रात ६५ कि.मो.

हे स्वास्थ्ववर्धक स्थान मानले. ‘बाळु्रांबडन प्रसिदध आहे.

‘झिहाचलमूचो टेकडी शिरावर विष्णूच्या ज्ोप्या अताराचे -

आर्य, ज्यात मुल्य त

रवन्त कू हिस शकतो, हा ‘विशाखपट्णचे जुळे माने जाणारे वात्टेबर भा ेश्लनिदयानेय इमेज आहे. विशासपट्ूण

बिशनपूरणपीक ह$ कि. ज्ञ

तला सर्वात अधिक केवळ ३ (कि.मौ, अंत

रामकृष्ण मिशन चीज, कषिकोग सी, दूर -अतून एक वाताचे देथुळ आहे.

७ शक्तीचा दीपस्तंन. आहे. कर आहे, अुत्तम हवापाण्यामुळे ण सोनेरी रेतीच्या सुत्र ग बाड ल्ाणि नॉमन्स यै.

प्रति तोरथस्थान आहे, त्याच्या ते ११ व्या शतकात बनवले

  1. 19७

७ शेळ,

ह डु ऱ्ि

होते, र पुराणात अशी कवा शाहे की, देत्यांचा राजा हिर’यकशिपू हा भरला पुषं परहाद विष्णुमक्त असच्यामुळे त्याज्याकर माराज होता. त्याते त्पाकष विष्ुभत्ती सोड्यायज्रा भूप प्रयतन केना, परंतु सफल होभू शकला नाही. जिन त्यामे प्रहादला समुद्रात केळून छि टेकले ठेवलो, भुदेश असा की प्रहाद बनून मशन जावा, वामुळे विष्णु रागाले भणि तरसिंहाच्या (अर्धा माणूम व अर्धा तिंह) रूपात सिंहाचलान्या एका करीचो 0७ बाजू चाली दली ब दुसरी वर आल्ी-य तेथूत प्रहाद बाहेर. नरमिहाते त्याचा संहार केला, पण त्यानन्तरही त्याचा कोध

याडे रुप घेभून (याचा राग शान्त केला. शिहावलनच्या नरमिंह-मृ्तोवर श<नाचा जार लेष चडकला जातो, सेपाचा गे मधे कस्दनयाभेध्या मृत्भवात काला नातो. त्यावेळी माच्या देशातील भक्त

; आणि कर मिठा

्पकशिपूचा पाहलागा बळ न झाल्याने शिनागे

देवाला पूर्ण भान्त बा अट र्धावून एकदाच भेग्रिल बवदर्शनासाठी शि

तोटे आईबाप त्याच्या लहानपणोद मरून गेले. आजोबांनी खूप मेहनत करून त्याचे पालन पोषण केले. अठरा वर्षांचा झा!

कळत नव्हतो, आजोबा पडले. ते सारा दिवस ह्यांच्या औषधपाण्यालाही पैसे नाहीत, हे घ्यानात आले, तेंव्हा कोठे किरोटला घरची परिस्थिती समजली.

पैशांची तौव्र गरज वाटलो, तेव्हा घर ‘विकण्यावाचून किंरीटला दुसरा १ त्याच्या आजोबांनी हरकत घेतली अन्‌ ते म्हणाले, ‘*आता मी वाचणार नाही नक्ती’ जास्त दिवस भुरले नाहीत माझे. रहातं घर ‘बिकून बसलास, तर अनेक तृश्यावर”

““बण आजोबा, तुमच्यावाचून’ मी. जगू

2 ताता

ट॑ येतील

बँमिडरकाळे

तरी कसा शकेत सापडतील, पण मेल्या माणसाला जिचा तुम्हाला माझ्यासाठी तरी त रहायलाच हवं,’’ किरीट रडत

धन कमावण्याचे , मार्ग

करता येईल का जि

घर विकून पैसे मिळाल्यावर किरीटने बोलावला, तरीष्टी भुपचार पैशातून त्याने’ ्म यथासांग केले

शहततततून डाक महिश्यांभरात आनोना

ल्या

भजोबांचे क्रियाकम् एंक आठवडा लोटला, अन्‌ किरीट समोर

गंभार अज्चण अुपजीविका कशी चालवावी हे समजेना त्याला. एके दिवशी एका दमडातर बरसून तो विचार करू लागला. सिशातून पैसे काढून तो मोजू सागला कि, आता अ किती आहे: चांदीची जाच्याजवळ

डन

वळची शिल ची वरोबर साठ नाणी हो आपल्या

भविष्याबद्दल

निन्तेत होता,

राजतेज दिसतंय

करूस, तुस क्रिरौटकडून एक

त्यावेळी कॉबड्याचे “पहाटेची स्वप्नं

आजोंबा म्हणत

आठवले. पण

षतक्यात एक त्याच्याजवळ येभून वून म्हणू ल्राग

अरण्यवासी शेळ्याला डोळा *‘चेहऱ्यावर तर तुझा वेष पाहून

र्‍या

संथ की तू गरोज आहेस, पण काळजी

भविष्य अु्

नार्ण घेडूंन तो. निघून गेला.

ब्र होता भसत. त्याला ते बोलणे याच गावात राहून तो राजा

अस

कसा बनणार? त्याने गाव सोडायचे | लेवकरच आपलं माव सोडून. तो. राजधा निघाला. तीन दिवस, तोन. रात्री चालून चौथ्या दिवशी दुपारी तो. राजधानीत पोचला. आता त्याच्याजवळ चांदीची फक्त तीनच नाणी भुरलो होती. लूप. अुक नागलेली असल्यामुळे तो जवळच्याच एका खानावळीत गेला, त्याबेळो ओळीने बसलेल्या दहा प्रवाश्यांना एक म्हातारी आजी पानांवर जेवायला वाढत होती. तिने किरौटकडून एक * नाणे घेतले अन्‌ एका कोपऱ्यात त्याच्यासाठी एका केळोच्या पानावर जेवण वाढले, तिथे जेवणार्‍यांवैकी दोघेजण ब्ूपदा तिथे येत असत. त्यातला एकजण म्हातारीला विचारू लागला, ‘‘आजोबाई, तुमच्या चेहर्‍यावर या काळजीच्या रेषा का म्हणून? मागल्या वेळी आलो, तेन्हा म्हणाला होतात की - तुमत्रा राजा विषारी गळवामुळे आजारी आहे. तै. बरे नाही झाले का?” थोन ५वास ओढत आजीबाई म्हणाली, रर्‍्या राज्याच्या राजवैद्याच्या कृपेने आमचे महाराज वाचले. आता त्यांच्या समोर कन्येच्या लग्नाची चिन्ता भुभी आहे. युवराणी. नेहमी “एकाच प्रकारचं स्वप्न पहात असते, असं ऐकलंय. स्वप्नात तिला दिसतं, की ती. रोज ज्या मंदिरात जाते, तिथे जात असताना एक विषारी सांप तिला इसणार, इतक्यात एक तरुण तिथे येमून तिला वाचवतो. तिन कितीतरी मागण्या नाकारल्या आहेत. तिचा. हट्ट आहे की प्रत्यक्षात तिला तो तब्णा वाचवेल, तेंव्हा ती त्याच्याशीच विवाह.

करोल. पण आश्‍चर्याची गोष्ट अशी की, मंदिराच्या वाटेवर आजपर्यन्त तिला एकादा अगद साघेसे गांडूळसुद्धा कथा आढळलं नाहोब.’’ म्हातारीचे सगळे बोलणे किरोट ऐकत _ होता. त्याला आपण “गड जिंकला’ असेच बाटले. त्याच्या आनन्दाला सौमा अुरली नाहो. भराभरा जेवण अुरकून तो गाड्याच्या शोधाला निशाला, त्याला दामू नावांचा गारूडी सापडल्यावर ‘आपल्याला एकादा दात काढलेला, काळ्या रंगाचा. बिनविषारी साप’ हवा असल्याचे सांगितले. “साप देईन मी; पण त्यासाठी सला दोन नाशी हवोत’’ असे दाभू म्हणाला. खिशात असलेली शेवटची दोन नाणी किरीटने त्याच्या ‘हाहावर ठेवली अन्‌ टोपलीत बन्द असलेला साप बेजून तो मंदिरवार्‍या रोगावर यर एका झाडोऱ्यामागे लपून तो येणार्‍या जाणाऱ्यांना निरखू लागला. थोड्या वेळात दोन तरुणी मंदिराची वाट चालत असलेल्या त्याला दिसल्या. पण त्यात ‘युबराणी नव्हती. सूर्यास्त होअून हळूहळू अंघार दाटू लागला, भन्‌ त्याना दिसने की. सस उदल वंश्ले आणि अलंकार ल्यालेलो युवराणो झाडी जवळ येत आहे! किरौटने ताबड्लोब साप तिच्या अंगावर फेकला. तो युवराणीच्या खांद्यावर पडताच ती जोराने किंचाळली. दुसऱ्याच क्षणी झाडोतून वेगाने बाहेर येजून “ किरौट्ने साप पकडून दुरवर फेकला. थोड्याच वेळात युवराणो सावरली अन ‘किरीटला पाहून म्हणाली, *‘जहाहा! माझं स्वप्त ख्र॑ निघालं. तुम्हीच माझे पती

*‘हे. आपण काव म्हणत आहात युवराणी!’’ जणू कांही काहीज माही नसल्याचा आव आणत किरीटने विचारले,

युबराणीने त्याला आपण रोज प्रहात असलेल्या त्वप्नान्न गितले. नन्तर बाधला लिये सांगण ग “मला

सर्पदंशापासून वाचवणाराशीच विवाह करायचो शपथ चेतेली भाहे मी! सस्नाचा नार विलत पर अंविवाहितच रहावे लागेल, बोलता बोलता पण

आपण

जन्मभर मला

एकमेकांच्या गळ्यात

क््लावर खळखळून! , “मी या देशच्या राजकुमारीची मुख्य

विका आहे. फार प्रेम आहे त्याचं माझ्यावर,

ला र कनकेले कांबच लांब सडक! नमुद्रातरहाणार्‍या

जागा झाला. त्याच्‌ मला कधी कधी आपली वस्र देतात.’” एक साचत रहातात । “हे काय? इथें का घेभून म स्वयंपाकात मग्र असलेल्या आजीबाईनी मला?’’ (क्िदोटने आश्‍चरयने विचारले. हा सारा संवाद ऐकला अन्‌ ली फार खूश!

युवराणी हेखत म्हण ‘बूप जुनो गोष्ट झाली. बाहेर येभून तो म्हणाली, ‘*अंग

आहे. गंगामातेच्या पुष्कर कृत्सबात मी हश्‍वले. युवराणी, आता माझ्या शरीरात शक्ती नाही. चार वर्षाचीच होते मो तेंव्हा, जमिनीवर बसून राहिली. ही श्राणावळ आता मी फाड पसरून रडत होते भी. सर्वनण नुसते जाबईनुवांच्या हाती देईन,

२.स्तुघाच्या भकाराचे धान्य- भरले तर ते भूपडता येणारच नाही.

विारपत कोणाष कसो… सवरागी आजीला म्ही, ह कता पणा तद साही, या आजीनं माझं रडण्याचे कारण जाणले सुवर!णी आलेल्या लग्नाच्या मागण्या” कत्ाबा क्त भात इकून नघटचा बेवणोरेडे शटर बाधमे

आणि आपल्याबरोबर | तेंन्हापासून तीच माझं पालनपोष आहे. खूप प्रेशाते वाढवलं तिनं मल

घेभून गेलो, शृेकांतत आलो नं? तुला वाटलं की माझ करत आलो. लग्न होईल की नाहो; काळजी पडली होती. ना? आता खूश?”

आशू शकतो. कोठार अगदी सचाक्रच

$, मनातील सर्षात अधिक ुंधीची तूर्ती!

“(म्हणजे तू युवराणी नव्हेस?’’ गोंध तिचा गानगुच्या घेत आजी म्हणाली, रोी हात कैजञावनेले आणि एका बिचारले, ‘‘माझं नाकच पुबराणी आहें नं आता युबराणी नव्हेस तू; राणी” बनलीस व बगत कोला शका

खची असून तिची नुंधा ८? मोट आहे.

शंका कसलौ?”’ युवराणीने आश्चर्याने ‘राणी’ विचारले. स्वतत्तपणे जगायचा आधार आता. “तू जरया आनीबार्ईची पेळेली भुलगी किरीरना गवसला. तोहो जश होत म्हणाला; * असशील, तर ही स्वप्नही साकार झालं. ‘राजा’ च असतों ना?”

अंगावर? असे

ऑलिमाण झालेल्या साते, यातील नरम, वण्यात आली आहेत,

त्यात सोव्हाचे दगड कौन वनकष धुर्च्या; टेबले आणि व्यारूपोठानी युत

अर्चेस डाणि ॥ही आहेत. क

शणीसंगहाळष९

२५० वित्त आहेत.

पण श्ाक्तजर आशल्लीही एक बस्तर

भायकजस्तार भूप वेमाने सायकन चमकत. १९. एत चितकाराने चित्त एक चूक केशी

आहे. कोणती?

कथा - कोडे

हुन विले जवे.” अशोकने मरवाला आजा.

औदार्य

दगड फेका. हिली त्यासाठी शिक्षा मिळापाच. ह्यो. पण आरण तर पुरस्कार देत आहात?” तत्र भ्राणखी

अशोक म्हणाना, **लिन॑ मारलेला दगड ज्ञाडाला अरोबर सचा असता, तर त्यान मरो

३. काही कार्यित पाध्यांची नावे.

र!

को ) शसिसिस्क 4 र) लॉन री

&. दोन लाल भाणि तोत वाऊ

पटपट

रू चित्र चार सोप्या क्रमांनी जापण इंग्रजी ‘?’ अक्षरातून ज्कास 1 काडू शकू. पहा कते ते.

१०%

सोनेरी क्षण - १३ ची भुत्तरे

जगात कुठे! नो १. दबत पायच्या तामकातम मरणे ‘यांड्यांचे वनवासाचे बारावे वर्ष पूर्ण होत २. तकततातातील नि्ोब्गध आले होते. इत्वराने पांडवांच्या कल्याणार्थ |, आप्रिका (भार्जुट किलिमांजारो) गुत्तर टॉक्ा’निश्रा होते; इ

१ आहाणवेष्सत कर्शाकडे जायचे ट्सवले, र्‍याला ‘कणकिडून त्याची सहेज कवच-कुंडले मिळवायची होती. पश ही त्ातमो कर्णाला

४ बियान्नार (ब्रदादेश) मेरिकेतील पीशिंन रौ.शी.

क । आप्रिकेच्या जगलांमधे बापच लगता. त्याचा पिता सूर्य-भगवान पाने स्वप्नात । त-कोरे लंगितलो. तो म्हणाला, “प! कण, जाहाण | ६. सदो भरेतिया २. चोल १, इजिपत ४. शनी ५, बोमिन्हिया ६, लिंबाने जे मागतात, ते द्यायची तुझी सवय आहे.

७, स्पेन ८, मिवात्मार ९, मादागास्कर, इस ब्राहाणरूपात तुझ्याकडे उेजून तुज्या । बगीचे कवचकुंडलांचं दान मागणार आहे. वाटल्यात मतीचे प्रश्‍न

१, पात पैसे आजि २. पोषट अहिर आहे. ३. कुदेबात एकण महा माणसे आहेत,

नमले, तरी अस्तित्वात होतेच.

दुसर काही त्याला दे, पण आपलो कवच कुंडल मात्र देजू नकोल. तो गोपर्वन्त आहेत. ‘तोपर्यत्त तुला युद्धात कोणीही रत्‌ शकणार बाही. लो तू दिलीस, तर तुझा मुन निश्चित आहे. त्यात इन्द्राची स्वार्थ-वृद्धो आहे. अर्जूनाशी युद्ध करावची क्षमता केवळ तुझ्या. क्व आहे, त्याच्या रक्षणासाठीच तो तुझ्याकडे

(हे, एक नागे पतात पैशांचे नाही. पण धुवरे आहे.

की भर्जुनाहातूनच मरशील. *“गवान, आपण स्वतः येभून भुपदेश त, इतकंच मला खूप झालं. पण आपलं पाळण्यासाठी ब्राह्मणाची इच्छा डावलणं 1 शक्य होणार नाही. या दानूरपणामुळे भला ग्या लोकात कीर्ती मिळालेली आहे, या. स्थितीत प्रत्यक्ष देवेन्द्र माझ्याकडे येजून मागणार असतील, तर मौ नकार कसा देईन? कवचकुंडलं मला द्यावीच लागतील. त्यामुळे माजो कीर्ती भाणखोच वाढेल, अत्‌ पांडवांची कीर्तीचे नाहीशी झ्लाली, तर॑ नंतर जगण्यात तरी काय लाभ? “बेडा कुठचा! शरीरच अलं नाही; की काय देणंघेणं? तो तर प्रेताचा अलंकार झाला! तुझं अन्‌ अर्जुनाचं युद्ध तर नक्की होणारच, जोपर्यत कवचकुंडलं भाहेत, तोवर तो तुझं काहींच नुकसान करू शकणार नाही, भले इन्डही त्याच्याबरोबर असो! तेंव्हा

कुठल्याच परिस्तितीत ती देमू नकोस,’* सूर्याने पुन्हा समजावले,

“देवा, क्षमा करा मला! ब्राह्मणानं बेभून दान मागितलं, तर प्राणही देर्ण, हे माझं कर्तेव्य आहे. कवचकुंडलांशिवायच मौ अर्जुनाला पराजित करू शकतो, परशुराम अन्‌ द्रोणाचार्य यांनी दिलेली अस्त्र माझ्या जवळ आहेत.’’ कर्ण विश्‍वासपूर्वक म्हणाला,

*।हा तुझा हट्टच असेल, तर एक काम कर. इन्द्राजवळ एक अमोचं शक्ती आहे. नलशाली शत्रूलाही तू या शक्तीनं मारू शत्रूला मारून परत आपल्याकडे . इन्द्र कवचकुंडलं मागेल, तेंव्हा तू ती. शक्ती मागून घे. ती मिळाली, की तू अर्जुनालाही मारू शकशील.” सूर्य म्हणाला.

शक

व इतक्यात कर्ण जागा झाला. सकाळ झालेली होती. तो इंद्राच्या आगमनाचो चाट पाहू लागला. दररोज तो मध्यान्ह समयी

सूर्याची अुपासना संपवून ब्राह्मणांना दाने देत.

असे. आज त्यावेळीच इन्द्राने येथून ‘भिक्षांदेहो’ म्हटले,

कर्णाने सवयीनुसार त्याची पूजा करून विचारले, “बाह्मणवर, काय देजू मी

गवर सिया हव्यात? गुपीक जमीन हवी? भुत्तम सशक्त गाय पाहिजेत? बोला. काव हबं?”

“त्रा, मला यांपैकी काहीच नको. तुझी सहज कवचकुंडलं कापून दे,’’ इन्द्राने दान मागितले.

“ब्राह्मणवर, हो तर माझी प्राणरक्षक आहेत. त्यांच्या शिवाय दुसरं काही मागा ना?’’ कर्ण विनयपूर्वक म्हणाला,

‘नाही, ताही! मला कवचकुंडलंच हवीत,’’ इन्द्र आग्रहाने म्हणाला. कर्ण हसला अन्‌ म्हणाला, ‘मला ठाभूक आहे, तुम्ही तर देवेन्द्र आहात. तुम्हासार्या देवांनीच तर माझ्यासारख्या सामान्य माणसांना दान द्यायचं. पण अुलट स्वतःच दान मागायला आलात? बरं दिसत नाही. तुम्हाला! कवचकुंडलं दिली, तर शत्रूकडून नक्कीच पराजित होईन मी, अपकीर्ती होईल माजी ती! त्या बदल्यात तुम्ही मला आपलो अद्भुत शक्ती प्रदान करा.’’ कणनि मागणी केली.

इन्द्र म्हणाला, “आपली शक्ती अवश्य देईन मी तुला. पण तू त्याद्वारे फक्त एकाच माणसाची हत्त्या करू शकशील. त्याचा

आंदोचा

एकदा प्रयोग केलास की ती त्या माणसाचा

संहार करून परत माझ्याकडेच येईल. कबूल

“माझा केवळ एकच शत्रु आहे. त्याला

१ मारणं हे माझं एकमात्र घ्येय आहे.’’ कर्ण

म्हणाला. “मला माहीत आहे, तुला या

शक्तीनं नर्जुनाला मारायचं आहे. पण जोपर्यत

‘कृष्ण त्याच्या बाजूला आहे, तोपर्यन्त त्याला

मारणे तुला शक्य होणार नाही. एक गोष्ट

लक्षात ठेव, तुझे प्राण संकटात असतील,

‘तुझो शसख निष्फळ होतील, तेव्हांच फक्त

हो शक्ती अपयोगात आण. सामान्य

माणसांवर तिचा प्रयोग करशील तर तो

तृज्ञाच प्राण भेईल.’’ इत्द्रते त्याला सावध-

इशारा दिला.

कक्‍चकुंडले कापल्यावर आपलं शरीर

‘बिकृत दिसू नवे अशी इच्छा अर्जुनाने व्यक्त

केली. इत्द्राने ती मान्य केली. कर्णाने कवचकुंडले कापून दिली.

कर्णाने कवचकुंडले दात दिल्याचे

1 समजल्यावर पांडवांना फार आनन्द झाला,

कर्ण महाबली असल्याचे ते जाणून होते,

जन्मजात कवचकुंडले त्याच्याजवळ असेपर्यन्त

लो अजिंक्यच होता. मनोमन त्यांनी इन्द्राचे

आभार मानले. कौरवांना मात्र हे कळल्यावर

दुःख वाटले. इन्द्राच्या या कुत्सित कार्यावर

__ त्ते टीका करू लागले, कि देव असूनही असलं

__ दुष्कर्म तो करू धजला.

पांब्व दवैतवनात असताना एक बाह्मण

चावत येअून त्यांना म्हणू लागला, “मो

_ आपलं यज्ञोपवीत एका फान्दीला अडकवलं

म्य

होतं. इतक्यात एक सांबर येभून तिला आपलं शरीर घासू लागलं, माझं यज्ञोपवीत त्याच्या शिंगात अडकलं अन्‌ त्यासह ते पळून गेलं. त्यावाचून मी अम्निकार्य क€ शकणार नाही, कृपा करून मला ते परत मिळवून द्या.

पांडव ताबडतोब सांबरामागे लागून त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लायले. पण एकाही बाणाचा त्याला स्पर्श होईना. पहाता पहाता सांबर घनदाट अरण्यात’ नाहीसे झाले.

पांडव थकले; त्यांना तहात लागली थकव्यामुळे ते एका झाडाखाली बसले. तेंव्हा नकुल म्हणाला, “आपण संकटं झेलत आहोत. असं वाटतंय की यांचा कधी अन्तच होणार नाही. काय कारण असावं कळत

आपली ताहान भागवून, बर पाणी आणण्यासाठी तो तिकडे निघाला. तेथे जाअून पाण्याची तोंडाजवळ नेली,

नकुलने या बोलण्याची पर्वा केली नाही, गतले पाणी प्याबला, ताबडतोब. गाली कोसळला. नकुलला जागून 1, तरी तो परत न भाल्याने

धर्मराज म्हणाला, ‘‘पूर्वजन्मी आप’ देवला ले, सहदेव काही पापं केली असतील, तर त्याः नकुल मरून आहे हे, आपल्याला त्रास सह प अन्‌ त्याला अपार

्ा

‘द्बौपदीला ज्या दिवशी सभेत बोलावलं शी इतकयात पूर्वी- गेलं, दिवशी त्या दुष्टांना मारायला रौ

होतं. मी तसं केलं

आपल्या भावांची मृतशरौरे

न त्यांचा मृत्यु पहाण्यासाठी त्याने चोहोकडे

ही आढळले नाही, तोही तहात भागवण्या- साठी पाणी पिणार, इतक्यात त्यालाही भदृश्य आवाज ऐकू आला.

“सामर्थ्य असेल, तर समोर ये, छपून राहून काय बोलतोस?’’ असे म्हणून अर्जुनाने आवाजाच्या (दिशेनें जाण सोडले. थकून शैवटी त्यानेही पाणी प्यायले अन्‌ तो हो बेशुदध होभून खाली पडून भरून गेला. यानन्तर भोमही तेथे आला अन्‌ आवाजाची पर्वा न करता पाणी पिअूने इतर भावांप्रमाणे मरून पडला,

शेवटी ‘श्र्मराज स्वतःच बंधूंच्या शोधार्य तेथे आला. सरोवराजवळ चारही भावांचो प्रेते पाहून त्यानेही शोक केला, तेंव्हा त्याला त्या अशरीर वाणीने सांगितले -

“मी एक बगळा असून या सरोकरातील

मासे खानून जगतो. माझ्या न त्तर न देता दुर्लक्ष करून पाणो पिणाऱ्या तुझ्या . भावाना मोज मारून टाकलंय. निदान तू तरी. माझ्या प्रश्‍नांची अत्तर दे आणि हवं तितक पाणी पो, तू सुद्धा आपल्या बंबुंप्रमाणे मुर्खासारखं वागलास, तर तुझोही तीच स्विती होईल,” श धर्मराज म्हणाला, “माझे बंधु एकाद्या साध्याशा पक्ष्याच्या हातून मरण्वातले. नाहीत. तू बगळा नव्हेस. बोल, कोण आहेस. तू, अन्‌ तुला काय हवंय? *करोबर, मी बगळा नसून एक यक्ष : आहे.’’ असे म्हणत यक्ष प्रकट झाला. तो धर्मराजाला म्हणाना, “तुला पाणी हब. असेल, तर माझ्या प्रश्‍नांची अत्तर॑ दे.” “विचारा; माझ्याकडून जमेल तशी भुत्तर॑। देईन मो.’’ धर्मराज म्हणाला. यक्षाने नंतर अनेक प्रश्‍न विचारले आणि धर्मराजाने दिलेल्या अत्तरांनी तो संतुष्ट झाला. यक्ष म्हणाला, ‘‘तुझ्या अुत्तरांनी प्रसन्न आलो मौ, तुझ्या चार भाबांपैकी एकाला जिवन्त करतो, बोन कोणाला कह?” ‘यक्षराज, नकुललाच प्राणदान द्या.’* ध्र्मराज बोलला. जी स्रवतात माहे: अर्ज पराऊमी आहे. तु या दोघांना सोडून सावत्र आईच्या पुत्रासाठी प्राणदान का मागितलंस?’ “*कुन्ती आणि माद्री या माझ्या | पित्याच्या दोन पली. कुन्तीपूत्रापैकी एक मी जिवन्त आहेच. आवक जिनन्त असावा, म्हणून मी ते आचित मानले, आपला धर्म मानला.’’ धर्मराज

म्हाला. “कारच छान ! धर्म द्रोह न करता, ॥_ सुत्तम धर्म पाळलास. तुझे सगळे _ जिवन्त होतील. यक्ष बोलला. ताबडतोब भोम, अर्जुन, नकुल, सहदेव सारेच अुढून बसले, जणू आत्ताच झोपेतून ‘अुठत आहेल! आता त्यांना भूक-तहानही नव्हतो. “आपण कोणो सर्वसाधारण यक्ष नव्हेत. बोला आपण कोणते देव आहात?’’ घर्म- दाजाने विवारले. यक्ष झुत्तरला, ‘‘मो ्वमदेवता यम - तुझा पिता! तुझो परोक्षा घ्यायला आलो होतो मो. ‘‘देवा, ब्राह्मणाचं _ खज्ञोपतौत एक सांबर घेभून गेला. त्याविना तो भगिकार्य करू शकणार नाही. त्याच्या दैनिक कार्यात कसलं विध्न न यावं, असा आशिर्वाद द्या.’” धर्मराजाने मागणी केली, *मौच् त्या प्राण्याला, तुम्हा सर्वाना इथे आणण्यासाठी पाठवलं होते. हे घे ते ‘यश्ञोपवोत आणि एक वर माग.’’ धर्मदेव याला. पाच ठं क ‘बनबासाचं बारावं वर्ष समाप्त होत आहे. अज्ञातवासात आम्हाला कोणी ओळखू

नये, असा वर च्या.’’ धर्मराजाने वर मागितला. धर्म-देवतेने ती देभून आशिर्वाद दिला,

पांडवांनी ब्राह्मणाला त्याचे वज्ञोपनीत परत केले. आपल्या कार्यात कसत्ती बांघा न राहिल्याने ब्राह्मणाने कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा ‘विजय होईल’ असा आशिर्वाद दला.

पांड्यांचा वनवासकाळ समाप्त झाला, आतापर्यन्त बरोबर असणार्‍या ब्राह्मणांचा निरोप घेत ते म्हणाले, ‘‘भुत्तम ब्राह्मणांनो, नियमाप्रमाणे आणखी एक वर्षे आम्हाला अज्ञातवासाल रहायचे आहे. निरोप द्या आम्हाला, ‘’ ‘तुमचा अज्ञातवास निर्विष्न- पणे पार पडेल’ असा आशिर्वाद त्यांना मिळाला. धौम्य धर्मराजाला म्हणाला, “लवकरच तुमची कष्टदशा संपेल.’

आता पांडव, द्रौपदी व धौम्य यांच्यासह आश्रमातून निघाले. थोडे दुर गेल्यावर ते एका प्रशान्त व एकान्त जागी थांबले, आणि अज्ञातवासाच्या कार्यक्रमाविषयी गुप्त-चर्चा करू लागले.

र ण्यासाठी जगभ

हृरातून जोरदार तपासी सुल भाली आहे, जागे, () २,००० रौभी हा भुर्सव मुरू होईल या शतात्द्ाचे स्वागत ॥ण्याचा प्रथम सुअवसर न्यूझीलंडच्या भौकलंड शहरतला प्रात झाला.

सर्वात अुंच मिनार

तायबानची राजघानी शाकपी धा नगरात बतवसेला एक मिनार बांधून पुर्ण होल शाह जॉघकाम पूर्ण झाल्याबर ‘अगातला सर्भात भुंन गिनार’ म्हणून ‘गिनीज बुक ऑप; वर्ल्॑ रेयार्ई’ मधे याथ मिनाराचा भुल्लेख होणार आहे. याची थुंची आहे ५५ मीट, कॅनडातील टोरंटोमधील मर्षात अंब टॉवर सो.न,टोवरपेक्षा हो वहा! मीटर अधिक भुंच असेल ७३१,००७,००० अमेरिकन हॉल्स धर्थ कशन याचो

तिर्मिती होत आहे, वाटायपी टॉवरच्या बांधकामापूर्वी

बाळके का रडतात?

अखंड पारायण गे १६ एप्रिल रोजी रामनवमी अत्पव पुकूज्ञाना, अगोदर काही भक्तांनी शरयूनदीच्या रामायात सांगितले कल्नवलवासालागेले, आता. गयज झाला, तो येणाऱया रामनवमीपर्न्व, र बर्यन्त चालू रहाणारहोता. बां पोमिसाने नोतारापाच्या नामाचे पारापण निर्किन ्हावेयासाठी २९,०००५रितांचोनिवृत्ती झाली होती.. फच अनुवाद शौखांचा प्रवित्र यन्य ‘गन्वसाहेब’ याचे प्रथभच

$चमधे आपांतर आलेले आहे. सोळा पृष्ठांच्या नट राभर हा !६०६ पांचा यन्य आहे. हो. मर्नाश्य सिंग यांनो हा अतुशाद केला आहे, ते कंतडामधे

र नांग तेकतेच निवृत्त माने. आहेत. माषात* करायला त्याना बारा वर्षे लागली, 1 ताभून राहिलेल्यांपैकी अधिकॉश भीख. ॥16त. तिषल्या मरकारी भाषा इंगजी बे कलडा व’ान्स शिवाय जमातीन चाळीस जाते, आपल्या देशातील पांडिचेरी, २. माळे, याम आडि भागात फ्रेंच ओलणाे.

लोक आहेत.

बालकांचे रडणे म्हणजे लोकांशी संवाद साधणे होय, ही माघा भातांना चांगली कळते. दुबोध. अरज असो, आईच्या स्पर्शाची भसो दा आराभात ज्ञोपावची गरज जो -मुसे ती ए्डनच प्रकट

करतात. सोधेज आहे ना! तरीही अमेरिकेतील

लबोरेटरी आणि कनडातील धा यक तोबा कण आहेर काशाच्या

बिशलेषण करत अ

आहे.

ह सुप्रनिद्ध कोणार्कचे तूर्वमन्दिर तेराव्या शतकात निर्माण झाले, हे सुवंदेवाचे मंदिर आहे, जवळ जवळ २७० फूट मुंचीचे हे देवालय भारतांतील भुंच देवालयांवैकी एक होय. प्रवेशद्वारापासून श्रमाने चरत जाणार्‍या ‘ज्या पायऱ्या आहेत, त्यांच्या दोन्ही

बाजूंना घोड्यांची शिल्ये आहेत. संपूर्ण देवालय रथाच्या आकारात अनले आहे. आपल्या पुराणानुसार, सुर्य सात बोड्याल्या रथात जसत भााशमागानि

  • संचार करतो.

गंगा वंशाचा नरसिंहदेवराज याने हे मंदिर बांधवले आहे, असे मानले आते वी १,२०० शिल्पकारांनी १९ वर्षे काम करून हे मिर पुर्णकेले. त्यासाठी चाळीस करोड रुपये खर्च झाले.

कोणार्क मन्दिराचे शिल्प आजही दर्शकांना मल्तरमुर्व करते. त्यातील ओडिसी. चृत्यातील हाब-भाव व मुद्रा दाखवणारी अद्‌भुत शिल्ये रसज्ञ दर्शकांना आकर्षित करतील भशीच आहेत. शिन्येअगदीसजीव वाटतात.

जन्यास उपास ळल (तासन. मलनन्तनक्त .

व्नान्वश्युसिि्मिणा चत

जनथुति हा धर्मपरावण राजा होता. तो दररोज नोकर्‌ ब गुमहेरांकडून भापच्या प्रजेच्या सुख्ुःलाचो माहितो मिळवी. आणि त्यावर भुपाथ करी, त्यांच्या आवश्यक्ता पूर्ण करी. जनता पूर्णतः सुखी आहे, ललीही गंभीर समस्या नाही अशी माहिती आपल्या सेबकांकडून मिळाल्याशिनाय तो सात्री जोषी जात से, एक भादर्श राजा होता तो.

एका पौर्णिमेच्या साधी शभिवाइयाच्या गक्षीह फिरत असता त्याला दिशले की काहो राजहस आपसात ओत भाकाशातून भृह्त आहेत. पक्ष्यांची भाषा समजत भ्षसत्याने राजा त्यांचे बोलणे लक्षपुर्वक ऐकू लागला,

‘एक राभहंस म्हणाला, ‘या राजवाइ्यावर काही विशेष अस तेज दिसत भाहे,’’

*‘होय, दिसतेय मला तै. जा भतभुतीचं तेन आहेसे. तो सत्यवती, कर्तव्यनिष्ठ आणि धर्मशासक भाहे. त्यामुळेच त्याच्याभोवती सेजोबलय असतं. पश त्याला स्वत: नाही. दुसरा एक हॅस थोलला.

“मला मान्य आहे, की जनधूति पर्मपराषण आहे, निस्थंदेह धरे आहे ते. परन्तु यापूर्वी ऐका राती रँक राजाच्या महालावरून मुडताना मल्ा याहीपेक्षा जास्त तेजस्वी प्रकाश दिसला होता,” तिसरा हैस बोलला.

आतन्तर हंस ढगांमागे अदृश्य साले. बोलणे ऐकून राजा फार प्रसन्न

कायम एफ मात्र हे दिसत

तयांचे

आगल्यापेक्षाही जास्त धर्मपरायण असणारा एक राजा या श्वरातलावर अस्तित्वात त्याला फार भानन्द वाटला.

आहे, हे जाणून त्या रात्री तो खूप दुसऱ्या दिवशी सकाळी

अल्ली ब दुतांना ‘निळवलौ. तो स्वतः त्याच्याशो बोलणो केली. बुजक रेकच्या चर्भवरादणतेने तो पसत्र नाना, कन्येचा विवाह त्याने रेकशो करून दिला अन्‌ आणि आपले शज्यही त्याच्या हाती नोपवने.

अनभरुति हा अत्यन्त विनयो श्सून अधिकार गर्वाचा स्पर्शही त्याला कधी भाला नाही. आपच्यापे्षा भुच्त व्यक्ती हिसल्यावर त्याना. त्याबहूल हेवा बाटला नाही. भूलट त्याच्याबन ग्रेम त धडेचो भातना भुपजसी. तो भुसमकोटोचा. महापुरुष व आदर्श राजा होता.

करतात, वाद्यकारांचा समूहही बरोबर

अत्सतो. अंदूभुल प्रकारचे पडदे त्यांच्याजवळ

असतात. अभिनेते रंगीबेरंगी व चमकदार

कपडे वापरतात. हा संगीत नाटकाचा प्रकार

सोळाव्या शतकात मुरू झाला, याची कथा

आक व रोमन पुराणांतून निवडसेली असे.

बराच काळपर्यंत हा पेरा फक्त श्रीमंत

वर्गापर्यंतच मर्यादित असे, पण अठराव्या

शतकाच्या मध्यावरयुरोपमधील सर्व शहरात.

संगीत-नाटक प्रदर्शनांसाठी विश्र्स

अस्तित्वात आलो, गेय नाटकांबरोबरच या मंचावर परंपरागत संगीत जलसेही होत. असत.

एकमन्दिर माहे. तुम्हाला आश्‍चर्य वाटतंय? आपलो राजधानी पिढीत हे एक भाकर्फणाचे केन्द्र आहे, आठ हजार सजुरांती सहा’वर्षे स्पून ‘हे मत्तिर भुभारले

एकशे बीक्ष लाल डीलर्ल इतक] सर्व धा बांधकामासाठी केला गेला, हे कमळाकार मल्विर ‘बहाई मन्दिर नावानेही ओळेने जाते. मंदिराच्या बाह्यभागात तीन जोडीच्या पाकळ्या आहेत. त्याच्या आत तजू पाकळ्या आहेत. चमकत्या पांढर्‍या रंगामुळे त्याची

वाढते. याऱ्या नि

1] डर टू र ऱ डं र ऱि 1:

हाद पांढरे थॉमेंट कोरियातून मागवण्यात आले होते.

(भाग दसरा)

राजाच्या निर्णयानुसार एके दिवशी चार शिपाई आणि नावाडी आवश्यक ते सामान गरीब माणसाला घेअून राक्षस-द्वोपाकडे निघाले.

आपण गरीबाला सतावत आहोत, याबद्दल राजाला मुळीसुद्धा बाईट वाटत नव्हते. भुलट त्याच्या अपराधाची त्याला आपण योग्य तीच शिक्षा देत आहोत याचा आनन्द वाटत होता. तो आपले स्वत:चे महत्व, आपली शक्ती कबूल न करता, प्रत्येक गोष्ट भगंबंताच्या भरवशावर सोडत होता; माणसाला देवाच्या हातचं बाहुलं समजत होता; दावा करत होता की माणसाच्या ललाटी जे: लिहिलेलं असते, तसंच घडत असतं; बिघडवणारा व सावरणारा एक तोच आहे असे मानत होतां, याबद्दल राजा त्याच्यावर नाराज होता.गरीबाच्या

अनोहर जोझी

विचारांशी राजा बिलकूल सहमत नव्हता. अुलट भाणसाच्याच शक्तीवर त्याचा पूर्ण विश्‍वास होता. सर्व शक्ती माणसाने स्वतःच प्राप्त केल्या आहेत, आपल्या बुद्धीच्या बळावर तो जंगत आहे आणि जगण्या साठी आपल्याला आवशयक त्या सोयी प्राप्त करून घेत आहे - असे तो मानत असे, यासाठी भगवान नामक अदृश्य शक्तीची माणसाला काय गरज? राजाचा या अदृश्य शक्तीवर, मुळीच विश्‍वास नव्हता.

त्यामुळे निघण्यापूर्वी राजा गरीबाला निर्दयपणे म्हणाला, “बरोबर सहा महिन्यांनी याच दिवशी, होच नाव अन्‌ हेच सैनिक तुला. परत आणण्यासाठी पाठवीन. तोपर्यन्त जिवन्त असलास, तर किनार्‍यावर येजून वाट पहा. ते फक्त तीन तास तुझी वाट पहातील.’*

होकार दर्शवण्यासाठी गरीबाने फक्त मान

‘हृलवली अन्‌ परमेश नौकेत बसला. त्यावेळची त्याची कारच विचित्र होतो. आपले भले होत आहे

‘की बुरे, हे त्याला कळत नव्हते.

‘ाक्षसाच्या हातून मरणे तर तिश्‍चित पण त्वाचा देवावर अपार विर आपला सर्व भार त्याच्यावर सो’ ‘निश्‍चिन्त झाला.

नाविकाने नाव वेगाने चालवली अन्‌ ठरोव वेळाने राक्षस-द्ोपावर नाव घो चली सैनिकांतो गरोवाला पटकन सांगितले. त्याने जमिनीवर प्राथ ठेवताच शिपायांनी भराभर त्याचे सामान जमिनोवर ‘केकले अन्‌ ताबडतोब नाव परत फिरली. पहाता -पहाता ती दृष्टिभाश झालो अन्‌ मागे शाहिला चारी बाजूंना अनन्त समद्र ‘बमितोवर तो एकटा जोब-मरोब ! राहि १ अकस्मात आलेल्या प्रा भर्यकर

  • एकान्तासुळे गरोब घाबरून गेला. नो. शरौरावर पडले होते. त्या कोवळ्या जुजेडाते हुः्ल सहन होईला. अभ्या जातीच खाली स्वतःला जिवन्त पाहून तो अतिशय घूश असून तो हमसून हमसून २ लागल भाणशाचा वास राक्षसांना खप लसेकर सांगला, “कसलं खडतर जीवन दिलंस तू ऐकले होते. पण इतका मला देवा! हे एकटेपण अन यांच्यापेक्षा जाअनही कोणी राक्षस आपल्याजवळ

मरण लाख अरं! लवकर माझा अन्त कर! त्या फटकला नाही, यांचे त्याला आशवर्य वाटले.

__ राक्षसाची गर्जना ऐकून माझं हृदय वः ब तिथून हलला नाही. आज ‘वडण्यापूर्वीच मारून टाक मला. सुखाचं न, मग काय होते ते पहावे, असा मरण तरो माझ्या नशिवी निही। या. जेव्हा जेऱ्हा भूक लागला,

अय आणि जितेमुळे त्याची भूक झाली. ‘मरायचंच आहे, तर जेजून

ली, मिठाया भूक भागवली, रात्रीही ती तिथेच

झोपला.

‘पदार्थांकडे पाहिलेही राहिला आणि बेहोश होजून तिथेच पटून

तेसर्‍या दिवशी सकाळीही स्वतःला

झलण पाजणे

च्या मनात अुत्साह

हा; आता धौरही वाटला, तो बेडर होभून हळूहळू बेटाच्या आतल्या भागात पावी चालत राहिला, पण राक्वासाचा कुठे पत्ता लागला नाही. भैंधार दाटता दाटता तो एका फळक्ांढींच्या प्रदेशात थांबला आणि भीत भीत तिथेच झोपला.

चौध्या दिवशी सकाळीच अुठून तो पुन्हा पायी. चालू लागला, मध्यान्ह समयी तो बेटाच्या मध्याबर पोचला. तिथे दिसलेल्या

दृश्याने त्याचे मत भीतीने थरकापले!

विशाल अंशा सपाट जागी हाडांचा लान

क तापळा पडलेला होता. शिष्टयें त्याने निरखून की तो राक्षसद्रीपाच्या राक्षसाचाच अस्थिपंजर असला . त्याच्या डोळ्यातून आनन्दाभू झरू

गेल्यास

लागले. हाल जोडन त्याने 1 वन्दन केले. ह गरोबाने ठरवले की राक्षस मरून मुळे आता बेटावर कसला घोक्या मुरला नाहोव. त्याचे चेर्य वाढले. झाडांची फळे. तो ब्लात राहिला. याचव्या दिवशी दुपारी त्याला आणखी एक विचित्र दृश्य दिसले. एका विशाल. क्षाखाली अगणित हिरे, वैडूर्य, भनमोल रत्ने, मोती, सोन्याचे दागिने इ, चे ढौग पडलेले होते इतका मोठा श्रजिना पाहून गरोबासा मोठेच आश्‍चर्य वाटले. त्याला वारले वी, इथे अुतरणार्‍या व्यापार्‍यांना, नावादूयांना मारून लुटलेले हे राक्षसाचे धन असावें. क्षसाहातून मरणार्‍या माणेसांची त्याना दया. आली, तिथेच बसून तो बराच वेळ विचार रत राहिला. नंतर कमुद्रतटावर जगून खाद्यपदार्थाच्या दोन थैल्या मोकळ्या करून बेजून आला. त्या वैल्यांमधे जमेल तितके सोने व रत्ने त्याने भरली, हे. काम करत असताना के बोडल्यामुळे त्याचे दोन्ही हात जखमी झाले. पण त्याची पर्वा ‘न कता त्याने. आपले काम पूर्ण केले, त्याने परत फिरायचा विचार केला, तेन्हा थोड्या अंतरावर पडलेल्या एका चामड्याच्या वैलीने त्याचे लक्ष वेधले. ताबडतोब हातातल्या थैल्या खाली ठेवून चामड्याची येलो त्याने अुचलली, अघड्न पाहिली तेंव्हा त्याला डोळे दिपवणारा एक झगमगीत छोटामा मणी त्यात आढळला. तो हातात चेभून फिरवून त्याने नौट॑ निरखून पाहिला. बस, त्या मण्याच्या केवळ स्प्ञनिच

राहिलो नव्हती! त्याचे त्या वैचित्र्यामुळे हरखून त्याने तो मणी इतर किरकोळ जलखमांवरही ठेवून पाहिला. त्या खुणाही ताबडतोब नाहीशा झाल्या! आता गरीबाच्या आनन्दाला पारावार असला नाहो. देवाजवळ भापला कृतज्ञता व्यक्त करून त्याते मणी पुन्हा येलोत नीट ढेवला. आता तो सर्व थेल्यांसह समुद्रतटावर पोचला. यया घटतेनल्तर चार दिवसांनी तटापासून ‘दृदवर एक मोठे व्यापारी जहाज हळुहळू धोस्या वेगाने डावोः ताना त्याला दिले. तो किनाऱ्यावर धावत, ओरडत आपला दुपट्टा हलवत त्यांची दृष्टो आकर्षित ‘कहाबचा प्रमत्न करत राहिला. थोडया नेळाने ‘हावाद्यांनो जहाज थांबवले आणि गरोबाला त्याच्या घालासह वर चडवून घेतले. जहाज पुढे चालू लागले. जहाजातल्या लोकांनी त्याला घेरून आतुरतेने विचारायला सुरुवात केलो, साहेब, कोण आहात आपण? त्या ‘शक्षसद्रीपावर पाजूल ठेवावचं साहस कोणी करत ताहो. आपण एकटेच तिथे गेलात, आणि तेही इतकं सामान घेभून? हे कसं शक्य झाले?” ते प्रश्‍नावर प्रश्‍न विचारत सुटले. ‘गरौबाने खोल श्‍वास घेतला. विचारल्या प्रश्नांना काव अन्‌ कशी भृत्तरे द्यायची, हे ह्याने पहिल्यापासून ठरवून ठेवले होते. तो अुत्तरला, “”भल्या माणसांनो, माझं नाव शिवदास आहे. मो कुंभोनस देशचा व्यापारी

आहे. शूप दिवसांः लाखो कमवायची माझी माझे दोस्त मला भवत राहिले, *‘समुद्री व्यापार जोखमीचा असतो. कश्वी तर लाभ सोड, पण भांडवलही घालवावं लागतं.’’ तरीही मो निराश नाही झालो. माझी आशा अपुरी नाही राहिली. एक दिवस माझ्या एका धनवान. बालमित्राला म्हणालो, “कोणी काहीही म्हणो, समुद्री व्यापार करायची माझी फार इच्छा आहे. तौ राहीन. आवश्यक भांडवल नाहीय याजवळ. कर्ज चेतल॑, तर कुणास ठावूक, परत करू शकेन की नाही - या भयाने पाय मागं घेत आलो. कोणी मला जास्तीत जास्त धन देअून मदत केली, तर आठवडाभर राः बोय स्ापजो भाटी वतर वोग

तो मित्र असल्या साहसी गोष्टोंवर असतो - हे मला माहीत होतं, म्हणून मी त्याला आपली इच्छा सांगितली. त्यानं तावरलाव मली व तसा धन हणन सकल केलं. त्यानं आपला वायदा पुराही केला, खाद्यपदार्थ आणि इतर सामग्री वेभून मला या बेटावर भुतरवलं. आमच्या वायद्यानुसार तिथून बाहेर यायची जबाबदारी माझ्यावरच होती. या नेटावर येजून दहा बिवस झाले. सगळे दिवस अुतरलो तिथेच हातावर हात डेअून बसून राहिलो, एकादी नौका येईल म्हणून वाट पाहिली. त्या परमेश्वराची प्रार्थना करत राहिलो. तुम्ही आत्यानं आज माझं आग्य मुंजळलं.’

गरीबाची आतत्मकथा ऐकून लोकांनी आश्‍चर्व प्रकट’ करत दिवस

राक्षसडोपावर राहूनही | विश्वास नाही बसत माजा, बेरावर खरंच राक्षस आहे.

का?

_ गेला आणि दोघांनीही मिळून खूप कस्त __ खरोदून जहाजावर सुरक्षित ठेवल्या. यानन्तर व्यापारा कामांसाठी ते बेटात फिरत असताना मणिकुंडलच्या पायाला दगडाची ठोकर बसली अन्‌ तो जमिनीवर पडला. जखमेच्या वेदनेमुळे त्याला झोप येईना. अंथरुणावर पडून कूस बदलत __ असताना त्याला दिसले की, एक माणूस आपल्याजवळ बसलेला आहे. दिव्याची वात _ मोठी करत त्याने विचारले, ‘‘अरे शिवदास! अर्ध्या रात्री इथे कसा तू?” गरौब धीम्या आवाजात म्हणाला, क हवी बेदना पाहून मला राहवेना. बांबा.’’ त्याने माणिकुंडलची पट्टी सोडली, आपल्या कपद्यात लपवलेला मणी बाहेर काढला अन्‌ तो जल्नमेवर ठेवला. दुसर्‍याच क्षणी मणिकुंडलचे दुखणे थांबले! आश्चर्यात त्याने विचारले, ‘*शिवदास, काय प्रकार आहे हा? तू खराच व्यापारी आहेस का?” ‘गरौब थोड वेळ संकोच करत राहिला, गप्प बसला. नंतर म्हणाला, *‘असल्या प्रश्‍नाला तोंड द्यावं लागेल, म्हणूनच इतके

‘मला काव माहीत? मी तर किनाऱ्या पासून दहा फूटही आत शिरलो नाही. आतूनही मला कसलो हालचाल कळलौ. , नाही.’* शिवदास म्हणवणारा गरीब बोलला.

जहाजावर जितकी माणसं होती, ती सर्वजण ‘बेटावर राक्षस जिवन्त आहे की मेला’ - याची चर्चा कळू लागली, त्याचं मरण आपसूक ओढवलं की कोणी त्याला . मारले?

गरीबाने मोठ्या चातुर्याने विषय बदलला आणि तोत्र जहाज व त्यावरील लोकांची विचारपूस करू लागला.

ते जहाज गरोबाचा देश कुंभीनसच्या जवळच्याच मातंग देशाचे एक व्यापारी जहाज होते. वाटेत ते चार-पाच बेटांवर थांबत सिंहल देशी जाणार होते. जहाजातल्या व्यापार्‍यांच्यात मणिकुँडल हा सर्वात. मोठा व्यापारी होता. गरोबाचं मन त्याज्या- कडे आकृष्ट झाले. त्या क्षथापासून तो मणिकुंडलच्या आसपासच राहू लागला. आणि. त्याच्याकडून व्यापाराची रहस्ये शिकू लागला.

असे दिवस जात राहिले अन्‌ जहाज नारिकेल नावाच्या लहानशा द्वीपावर थांबले. *‘शिवदास, इथे नारळ, खोबर अनू काण्याच्या चनवलेल्या वस्त्‌ स्वस्त मिळतात. आपण ज्या ज्या बेटांवर जाणार आहोत, त्यात सिंहल देशातही या वस्तुंना मोडी मागणी असते. कुंडलने त्याला शिकवले.

गरीब ताबडतोब त्याच्याबरोनर बेटावर

चांदोबा

दिवस मी याचा अुपयोंग केला नाही. पण तुमचं दुःख मला पहावेना, म्हणून आत्ता हे काम केलं मौ.’’ मणिकुंडलचे हात धरत तो म्हणाला, “महाराज, आपण वयानं, अनुभवानं माझ्यापेक्षा मोठे आहात, चांगलें आहात! माझ्या गत जीवनान्रददल काही विचारू नका, माझ्या चालू स्थितीला कारण असणाऱ्या व्यक्तीला सर्व सांगितल्यावर मगच बाकी सर्वांना सांगायची भाझी इच्छा आहे. एक विषय मात्र सांगतो मी तुम्हाला, नेहमीच मी परमेश्वरावर विश्‍वास ठेवला, पुढेही ठेवीन, माझा अटळ विश्‍वास आहे की, भगवान माणसाच्या कपाळी जे लिहितो, तेच घडतं, पुढेही घडेल. माझा हा विश्वासच माझ्या चालू स्थितीला कारण आहे, माझ्या ब्यापारीजीवनाचे आपणच माझें पहिले गुरू आहात, माझ्यावर विश्‍वास ठेवा, अन्‌ आशिर्वाद द्या.’’ अन्‌ मणिकुंडलला त्याने हात

जोडून नमस्कार केला, आश्‍चर्याने त्याचे सर्व बोलणे ऐकून मणिकुंडलने त्याच्या डोकयावर हात ठेवून

त्याला आशिर्वाद दिला, (पुढील अंकी समाप्त)

एका गावात सोमशेखर नावाचा. धनिक माणूस होता, आसपास त्याच्याइतका वैसेवाला कोणीच नन्हता. तरीही तो कधी कोणाला मदत करायला पुढे होत तसे, एक नंबरचा कंजूभ होता तो, अृष्टया हातानं तो कावळाही हाकलत नने!

असा ह कंजूष प्राणी एकदा डोळ्यांच्या आजारानं अस्त झाला, डोळ्यांची आग होत राहून, सारखं घाणी गळू लागलं. त्यामुळे त्याचं शोकंही दुखू लागलं, पाय कापू लागले, डोळ्यांना नोट दिसेनासंही झालं!

जवळच्या गावी एक वैद्य रहात असे. सूप हृशार, प्रसिदध वैद्य रामबाण. ठरत, रोगी नक्की बरा औषधांनी. दुसरा कोणीं वै

या वैद्यात॑ एक विशेष गुण हो परीक्षा तो स्वतः त्याच्या सगळ्या,

छितक धन, तितकाच अपार धन, ु

बरिस्थितीची माहिती करून येई अन्‌ नंतरच औषध देई, पैसेही चांगलेच वसूल करी तो. भरोबांनाही तो औषधे देई, पण त्यांची ऐयत्त त त्यांच्याकडून पैसे घेई. धनिकॉंकडूग अपेक्षाकृत जरा नार्तच वसुली करी, कंजूष सोमशेखर या वैद्यावर नाराज असे… आजारो असताना त्यानं या वैद्याकडून अुपचार करवला, त्यानं याच्याकडून पुरेपूर वसुलो केलो. अन्य अपाय नसल्याने त्यानं वैद्याला तेवंडी रक्कम दिली.

मुका

ती. आता सोमशेखरला डोळ्यांवर औफ्चॉर करायचा, तेर या वैद्याकडे जाणं भाग होत, जासपास कुठे सरा वैद्य नव्हताच.

रकम द्यावो लागणारी!

सोमशेरनं एक जुपाय शोधला. गरौय

इलाज करवायचा, तर

फाटके कपडे अंगावर त्रातले; एक मळकासा

‘फेचा डोक्याला बांधला, पानात दोन ज्ञाने बाधले अन लंगडत ल॑नडत वैद्याकडे बैला. आपल्या वेषभूत्रेला अनुरूप भाषा

सोमशेखरनं घरी जाजून चाळीस दिवस वैद्यानं सांगिततत्याप्रमाणे केलं, पण हा अुपचार फारच लागला. मुळ्याचं मीठ घातलेलं पाणी हिंग घालून प्यायचं अन्‌

स्वादिष्ट भोजन चापणाराला कसं आवडणार? हौ त्यानं मोठ्या निकरानं नियम पाळून वैद्याने सांगितलेलं पश्न्य

“मौ तुझ्यावर अपचार होशील तू. माझ्या अपचारानं तुझा ‘वार नाहीसा होईल.. याजू नकोस, पण मी

‘सांगितल्याप्रसाणेच ततोतंल करावं लागेल. । बार मुळे नाणुन त्याते लोल-गोल काप कर. ह्यावर मोठ शिपदलंश की पाणी सुटेल. त्या पाण्यात हिय मिसळून ते पी, नंतर अरलेले मुळ्याचे तुकडे अन्हात वाळवून राजं ते खात जा. कमीत कमी चाळीत दिवस हा इलाज तुझा आजार बघ!” वैद्यानं सांगितलं.

पाळले. सोमशेश्लरच्या भुपचाराची मुदत सैपल्या- बरोबर त्यानं रुचकर पदार्थ अन्‌ मिष्टान्न

भरपूर श्वायला सुरुवात केलो, बरेच दिवस नौरस लाण खाल्ल्यामुळे त्यान हे सर्व जास्तच खाल्ल. त्याची पचनशक्ती कमी झाली; त्याला भ्रूप तहान लागू लागली, पोट अतिशय दुणू लागले, आता पुन्हा वैद्याचे पाय धरायची पाळी आली.

पुनहा पूर्वीचा वेष धारण करून, पुरचुरीत

दोन आणे बांधून तो वैद्याकडे गेला. जुना आजार जांभून आला नवा सुरू झाल्याचं त्यानं सांगितले,

वैद्यानं सोमशेखषरची नाडीपरीक्षा करून म्हटले, ‘*पचवू शकला नाहीस इतक खाल्लं तरी काय तू? जे खाललम, ते कळलं म्हणजेच औषध देईन भी,

“लाडू खाल्ने’’ सोमशेखर बोलला.

तुझ्या या स्थितीवरून स्पष्ट कळतंय, की तू बूपसे लाडू शवाहेस.’’ वुठे बाल्लेस इतके?” वैद्याने जोर देत विचारलं,

विषय बदलायच्या भुदेशातं सोमशेखर पोट घरत म्हणाला, ‘वैद्यजी, पोटदुखी सहन होत नाहीय मला! अगोदर औषध द्या. ते घेतलं की; हे सारं कसं घडलं ते सांगेन.”

“तुला ज्यानं लाडू खायला घातले, तो

नकी मनच डा चौसन्त असणार. तो

कोण, हे जोवर तू सांगत नाहीस, तोवर औषध द्यायचा प्रश्‍नच नाही. अुपचार करायची माझी होच पडत आहे. ज्यानं. खायला धालून घालून तुला आजारी पाडलं,

करत होतो त्यांच्याकडे, बरेच दिवस गेले, म्हणून काल त्यांना भेटायला गेलो. त्यांनी लाहू दिले अन्‌ मी ‘नको” म्हणू शकलो नाही, ते लाडू देत राहिले आणि मौ ब्रात राहिलो.’” सोमशेखरने सांगितले,

**मग आत्ताच त्यांच्याकडे आजा आणि पश्भास रुपये थेभून ये. या औषधाची किंमत पन्नास रुपये आहे. तू परत पेईपर्यत्त औषध तयार ठेवतो मो.’’ वैद्य म्हणाला.

“’कैयजी हे तर चुकीचं आहे न? लाडू चांगले पोटभर खाले अन्‌ त्यामुळे आजारी पडलो, तर त्यांची काय चूक? आजाराच्या इलाजासाठी त्यांच्याचकडे पैसे चमे मागृ* माझ्याच्यान नाही बाबा होणार ते!’’ सोमशेखर म्हणाला,

तुझ्याकडून जमणार नसेल, तर मी. स्वत:च मागून वसूल करीन. असे म्हणत. वैद्याने सोमशेखरच्या तोंडात चूर्ण टाकले अन्‌. तो त्याला म्हणाला की, ‘तुझं बरं होईल. आता तू जागू

शकतोस.”

तोंडात पूर्ण घातत्यावरोवर सोंमशेसरच्या तोंडाची आग होजू लागली, जीभ वरथरू लागली अन्‌ घेच्या येअू लागल्या. कान.

काळ…

निष्क्रिय झाले. आपण बहिरे झालो, असं ‘त्वाला वाटू लागलं. ताबडतोब त्याला घरा जावचं असल्यामुळे तो भरभर घराकडे चालू लागला. चालवेनासे झाल्यामुळे तो एका झाडाखाली बसला आणि तोंड अुघडून ‘घाहिलं. इतक्या अत्धीत वैद्य सोमशेलरच्या आरो पोचला. तिथे त्याला तो बाहेर गेला असून केंव्हाहो परत येण्याचो शक्यता असल्याचं कळलं, म्हणून तो मोमशेखरची बाट पहात तिथेच बसून राहिला,

‘बोड्या वेळानं सोमशेखर घडपडत, ‘धषपापत, मोठ्या मुश्किलीनं घरो पोचला, ‘त्यानं तिथे बसलेल्या वैद्याला अचानक पाहिलं *‘अआपण? इथ?”’ असं म्हणत

वैद्यानं त्याला ओळखलं त्याच्या लक्षात

’ आलं, की धनवान सोमशेखरत्त गरीब रोगी

बनून आपल्याकडे औषधासाठी आला होता, खोमशेखरचं वागणं त्याला फार खटकल,

’ आोढ्याशा पैशांसाठी गाणूस पायरी सोडून

इतका खाली येईल असं त्य़ाला वाटलं नव्हतं. लाचार, गरीब माणूस पैसे देअू शकला नाही, तर त्यामागे सबळ कारण असतं, त्यांचं

दारिद्र्य अन्‌ विवशता असते. वैद्याने आता निश्‍वय केला की, या कंजूष धनिकाकडून भरपूर पैसे काढूनच दाखवौन, त्याला चांगला छडा शिकवून राहीन. कंजूधपणा एका मयदिपर्यंतत टीक असेल, पण वंजूषपशाचं नाटक करणं, हा अपराध आहे.

अपराधाबद्दल अपराध्याला शिक्षा मिळायलाच हवी. वैद्य नाराजीनं म्हणाला, *‘मला एहिल््या-

पासूनच तुझ्या खोटेपणाचा संशय होता कारण हा आजार मेहनल करणाऱ्या गरीबांना होतंच नाही! तू डोळ्यांची तक्रार घेथून आलास तेव्हा तुला गरोब समजून देशी औषधच दिलं होतं. तुझ्यासारख्या लोकांवर देशी औषधाचा परिणाम होतच नाही; त्यांना रुचकर लेह, सुगंधी लेपन आणि तेल हबं, तुझच्या अजीर्णाचं औषधही निराळं असतं, पैशांची चिंता करू नकोस, दिव्य औषधं भरलेली आहेत. गोड्या रोगांसाठी रजकर औषधांची गरज असते.”

वैद्यानं सोमशेखरकडून खूप पैसे वसूल केले, महागडी औषधं दिली अन्‌ त्याच्यावर इलाज केला.

॥५॥॥(॥४2. 11019 ५.५… “3०1 “८1७१५1५ ३1-१8 ॥*1091:11491:1-0) ५५.1)

490 ७

&त ४७००॥०॥०॥

छा

6 ७७०७ ॥. शण ४७४ ०! म॑ !०७६ 006. ची

11७७ भता (3

७0० ५७४ ०. अ: ७७७ 008. (ची

४ ०00७ ५००५७ [ ७८.५० ०१०७

७७९ ४०५१४ (९०७४० ७॥ ४०७००१००१३ ७॥ 0७ काश “४ ९ ४९७४७ ए०कती$ ०6.

0 म

कितवे सरकार बदलत्काबदल आपण मागील अंकात बाबाने. बदनाचो हौ ह्वा इंग्लिश खाडीतून पुढे येत आहे, असे वाटत आहे. जूनच्या परिल्या सारखेला ्रान्समधेही सार्वत्रिक निवडणुका झाल्या, त्यामुळे त्यांचेही सरकार बदलले. इंग्लंड मधे. कॉन्रेटिव्ह पार्टी हरर्‍्यामुळे जळ वषानी टेवर पार्टीच्या हाती राज्यशासन आले. फ्रान्ममथेही ‘कॉन्सर्केटिन्ह पक्षाचा अपूर्व असा पराभव होजून लेरा बर्षांनो वामपक्षी दल सत्ता€ह ज्ञाले सोशलिस्ट पक्षाचे गेता लयोनेल- जास्पिन प्रधानमल्त्री बनले. ठरलेल्या वेळेच्या एक वर्ष अगोदरच छान्ससधे या निवडणुका झाल्या. ‘कॉंत्झर्केटिव्ह पक्षाचे जाकेस चिरावः हे देशाचे अध्यक्ष व एलेत जूस हे प्रघानमस्त्र होते. भध्यक्ष य प्रज्ञानसश्यी वा दोघांची पूर्ण घाती होती की या ‘किकडलुकीत भपला बहुमताने जय होईल अन्‌ त्यामुळे ठरलेल्या एक वर्ष अगोदरच त्यांनी निवडणुक लडवण्याचे 6/पले.

‘परल्यु त्यांचा अन्दान चुकीचा ठरून सर्वच जुनटसुलट झाले! संसदेची एकूभ संख्या जाहे ५७०. ‘काकावँटिव्ह पक्षाला त्यातील २५५ आगा मिळाल्या.

मागोल भंसदेत कम्युनिन्टांची संख्या पक्त २४ होती, त्यांती आता ३८ जागा जिंवल्या, ही संख्या सरकार बनवायला अपूरी असल्यामुळे सोक्षलिस्ट झुपने त्यांची मदत मागितली. झास्पितने कम्युनिस्टांना म्तिमंडळात सामील होण्यासाठी दिलेले निमन्तरण त्यांनी स्वीकारले, चौदा सदस्यांच्या

मॅल्विमंडळात दोन कंग्पुनिस्ट्ही आहेत.

‘करान्सच्या संविधानानुसार सरकार चालवण्याचे सर्व अधिकार अध्यक्षाचेच असतात; चालू अध्यक्ष कान्झर्वेटिव्ट द्याचे असून मज्तिमंटळ माज त्याच्या

यांनी अशी आशा व्यक्त केली आहे की, ‘‘देशाचे

कल्याण प्रमुख मानून परस्पर आर-ावना मनात्त जाळगूनच अध्यक्ष चिराक यांच्याबरोबर मिळून मिसळून काम करू.”

५७ वर्षाचे जास्पित प्रथम विश्‍व विद्यालयात अध्यापक होते, काही काळ त्यांनी देशाच्या शिक्षणमल्त्याचे कामही संभाळले. त्यांनी कॉन्जञबॅटिव्ह पार्टीच्या नीति -घोषणा - पत्राला ‘केवळ शुष्क वाय्यांचे गाठोडे’ असे माणून त्यावर टौकेचो झोड भुठवली. ते म्हणाले, “फ्रान्सच्या प्रजेला खोट्या भाश्वासनांची गरंज नसून केवळ खर्‍याची माहिती हवी,’’ ते असे मानतात की. क्रान्समधे खरें तर सध्या बेकारीची समर्था तौत्र तेंब्हा आपले पहिले ध्येय म्हणजे बेकारी हटवण्यासाठी तिरनिराळ्या नोकर्‍यांचा मार्ग शोधायला ता. ते झपाटयाने काहो मुषारणाही असलात आणू इल्छित भणेत. ‘‘पजेला तूप काही हबे आहे, पण ते सर्व एकवम, बरोजरच न्हायला हवे - असे ती म्हणत ताहीब, ‘भविष्यात प्रगती व्हावो, पासाठी ती न्याय्य मागण्या करत आहे.’’ असे पधानमत्त्री नास्पिन म्हणाले,

“क; त भि, क

च्वत्दनवनमधे शतव्रती नावाचा एक भुत्तम व प्रस्यात वैद्य रहात असे. लोक त्याला भुच्च कोटीचा धत्वन्तरी मानत असत,

त्याच्या एकुत्या एका मलाच नास रोते दशबत्ती, मातापित्यांनी त्याला फार कोडाकौतुकांने वाढवले, तो तल्लख बुद्धीचा निपजला, तरी एक नंबरचा हट्टी होता. मातापित्यांना वाटे की वाढत्या वयाल्ृरोबर त्याचा हा दुर्गुण नाहीसा होत जाईल. परन्तु अुलटच घडले - वयाबरोबर दुर्गणही वाढते गेला, रोपटेच वाकत नसेल, तर वृक्ष कसा वाकणार?

सवयोंच्या आहारी गेला नव्हता; परस्तु तो केवळ आपल्या मनाला वाटेल, तसाच वागत असे. वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी पित्याने सूप आग्ह केला, पण त्याने नकार दिला. काव्य, पुराण आदि काव्ये वाचण्यात त्याला गोडी वाटे, तो

स्वतःही कविता लिहीत असे. दुसऱ्यांची चेष्टा करणे, आपली चूक कबूल न करणे, मोठ्या माणसांचा अपमान करणे इ. बाईट सवयी त्याला जडलेल्या होत्या.

आपली ही वर्तणूक सोडून देण्याबद्दल पित्याने अनेकदा सांगूनही दशत्रतीवर त्याचा हिम्मसुद्धा परिणाम झाला नाही. एके दिवशी शतत्रती त्याला म्हणाला, .’‘ज्यांची बुद्धी चांगली, त्याची तब्येतही चांगली, रहाते. तू सुधारला नाहीत, तर तुला अुगीत्रच काही रोग वगैरे जडायची शक्‍यता आहे.’* दशवतीने तरीही नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केले. पण पित्याने सावधगिरीची सूचना दिल्यापासून एक महिन्याच्या आतच त्याला

एका विचित्र रोगाने पछाडले. एक दिवस* *

भल्या सकाळीच झोपेतून भुठला, तेव्हा त्याच्या अंगावर सर्वत्र लाल-पांढरे डांग जठलेले होते! फारच विचित्र दिसत होता

तो. आपल्या मुलाची अवस्था पाहून शतत्रतो ‘फार घाळ्रला ब त्याने त्याला औषध दिले. या ऑंषधाच्या प्रभावाने दशद्रतीच्या हातापावांबरचे डाग नाहीसे झाले, पण पाठीवरचे अन्‌ पोटावरचे डाग मात्र होते तसेच राहिले. हे बाग झाकण्यासाठी तो अंगात कायम सदरा घालून राही.

*‘दुसऱ्यांशी भादराने बाग, त्यांना माने दे; प्रत्येक गोष्टीत नाराजी दाखवायचं लोड, आपले दोष अल्‌ आपली जीभ यांबर ताबा डेव - मगच तुझा हा आजार बरा होईल.’’ अतत्रतोने मुलाला समजावून मांगितले

बशब्रतीचा या बोलण्यावर विश्‍वास बसला नाही, त्वाला संशय येअू लागला की, पिता मुद्दामन आपल्या आजारावर औषधोपचार करत नाहीय. ने तर त्याला असेही बाटत मुद्दामच आपल्या खाण्यात काही औषध मिसळून आपल्यावर हो आपत्ती आणलीय, ह्याने गातेजवळ तसे बोलून दाखवले व तिने पित्याला तते सांगितले.

“परड्या लोकांवरही औषधोपचार करून मी त्यांचे आजार दुर करतो. कोणी आजारी पडावं भा भुद्देशानं शत्रूलाही कधो तसं ‘गौषध मौ दिलं ताही,’’ आपल्या मुलाच्या स्वभावाबद्दल चिन्ता वाटून आपले दुःख प्रकट केते.

वरन्तु दशद्रतीचा संशय दूर झाला नाही, ‘पित्याबद्दल त्याला संशय वाटतच राहिला. काही दिवसांनी शतकतीकडे एक रोगी आला. त्यालाही द्यव्रतोसारखाच आजार जडला होता. शतब्रतींने त्याला औषध देअन म्हटले,

**आपल्यापेक्षा मोठ्यांबद्दल नेहमी आदर बाळग; लहानांबद्दल दयाभाव ठेव; राग, चिडकेपणा भापल्या ताब्यात ठेव; म्हणजे लवकरच हा आजार बरा होईल,’’

आठवडाभरात तो रोगी अगदी ठणठणीत बरा झाला.

हे. समजल्यावर दशब्ती पित्पाजबळ जाजून रागाते म्हणाला, *‘हा रोगी एका आठवड्यात बरा झाला. तुम्ही जाणूनबुजूनेच मला बरोबर औषध दिलं नाहीत. त्याला जे औषध दिलंत, तेच मलाही द्या. तसं न केलंत, ही तुम्हाला आवडतच ताही” असं समजेन. शतब्रती हसून म्हणाला, * अरे, पण मी तुम्हा दोघांना एकच औषध दिलं, मी समजावलं, तरी समजून घ्यायना तयार नाहीस तू. आता केवळ एकच मुपाय

अरलाय., वैद्यकशात्राचा स्वत: अभ्यास केलास, तर तू स्वत:च सत्य आणू शकशील, ‘’

*‘मला. वैद्यकशास्त्राची “जराही आवे: त्ताहीव, मला इतकंच सांगो की, कोणतं. पुस्तक वाचलं की..माझा. आजार नाहीशा. होईल? तेवर्ढर्च ‘फक्त वाचूने इलीजे.समृजून घेईन मी.’‘,दशप्रती आवेशोने बोलला,

“’वैद्यकशोखात मातवी - शरीराच्या तत्वांबद्दल’‘बर्णन दिलेले असतं. रोग का होतात, त्योंची’कारणे. दिलेली असतात. आपण’ जें अंतत>पंदोर्थ खातो, आजार दूर करण्यासाठी) आपेण ज्या वेबस्पतींचा, , मुळ्यांचा भुंपयोग करतो त्यांबद्दलचे वर्णन या शास्त्रात-असतं.’त्या सर्वांचंनोंट अध्ययेनं अन्‌. मन कून वैद्य औषध तयार करतो.

अमक्या रोगाला अमकंच औषध हवं रि न्ञ्सं वैद्यकशास्त्र सांगत नाही. हा निर्णय तर फक्त वैद्यच कळू शकतो. शास्व वाचल्यावरच माणूस वैद्य बनण्याचा अधिकारी होतो.” अततबव्रती बोलला.

पित्याचे हे बोलणे ऐकल्यावर “आपण वैद्य बनून दाखवूच’ असें दशव्रतीने ठरवले. ‘पित्याने आपल्याला मुद्दाम चुकीचे औषध’दिले

  • असे त्याला शाबित कल्न दाखवायचे होते. शास्त्र शिकून आपण रोगावर बरोबर औषध शोधून काढायचे. त्याने “ ठरवले- त्यादिवसापासून तो अगदी मनापासून अभ्यासाला लागला, शतवती त्याला म्हणाला, ‘‘स्वतःच अभ्यास करायचा म्हटलंस, तर शिकायला भुशीर सागेल; तृ जन सीमित राहील, विषयाच्या खोलात लू. जाअू शकणार नाहीस. कोणतोही विद्या गुरूजवळच शिकायला हबी. पित्यापेक्षा अृत्तम गुरू कोणी असू शकत नाही” हे सत्य जाणून घे,’ व द वैद्यकंशास्त लवकर ‘शिकण्यासोठी दशकतोने, है भोन्य केले. तो.श्वतः चांगला. ‘बुंद्धिमान होताच, अन्‌ त्यावर धन्वेत्तरी पित्याकडून मिळालेले शिक्षण! एका वँबल्िचे वैद्यकशासख्राची मुल्य वैशिष्टये त्याने शिकून घेतली.

आता कुठे. पित्याने सांगितलेन्या-काही’ गोष्टीतील सत्य त्याच्या पचना पेडले. संतोष

द्वेष, असंतोष, कोघ या सर्वांमुळे मनुष्यांच्या स्वास्थ्याची. हानी. होते; ही सारी सत्ये

जाणल्यानन्तरहो त्याच्या मनात ‘पित्याने आपल्याला योग्य औषध न दिल्याचा’ संशय अजून कायम होताच.

दशव्रतीला आपल्या रोगाचे औषध माहीत झाले. ते बनवण्यासाठी दोन मुळ्यांची आवश्यकता होती. ‘जपल्या संग्रहात त्या नाहोत’ असे शतत्रतोकडूत कळल्यावर तो त्यासाठी स्वतः जंगलाकडे निघाला.

जंगलात दशक्रती खूप फिरला अन्‌ शेवटी त्याला त्या वनस्पती सापडल्या. लो त्या जमवत असतानाच कुठूनसा एक बाण येअून जवळच जमिनीत घृसला. बाणाच्या वेगामळे त्याचा भुजवा हात जरासा सोलवटला,

क्रोधाने दशवती ओरडला, ‘‘कोणा दृष्टाचं काम हे? फार गर्व झालाय का? माझ्यावर नाण सोदायची काय गरज?’’ अन्‌ असे बोलत तो मागे बळला.

त्याला असे दिसले की, आपल्या देशाचा

आहे! तो शिकारोषाठी तेथे’ आलेला होता. जनावरावर सोंडेलेल्या- ब्राणाचा नेम चुकला होता, त्याला पाहून राजा हसत म्हणाला, ‘“मी मुद्दाम तुझ्यावर बाण सोडला नाही. अन्‌ तूही मुद्दाम निन्दा पर शब्द अुद्ञारले नाहीस. माझ्या बाणांमुळे, तूला त्रास झाल्याचं कबूल करतो’मी! तूही’ कबूल कर, की नकळत’तू या, देशाच्या राजाला शिंवी वि्लील,’’ दशत्रती म्हणाला, *‘बाण चालवून आपण चूक केल्याचं तू कबूल केलंस. पण बाण सला लागल्यामुळेच गी तुला. शिवी दिली, मी काही चूक केलीय, असं मला वाटत नाही. “मी राजा आहे देशाचा! आपल्या देशच्वा, राजाला. मान द्यायला. शीक - अगोदर! भग कोणाकोणांची कायकाय चूक झाली, यांची मोजदाद करता येईल.” राजा बोलला. जास्तच अस्वस्थ होत आता दशव्ेत्ती

म्हणाला, ‘‘सामात्य माणसाकडून चूक घडली, तर ‘परिणाम त्याला स्वतःलाच भोगावा लागतो.,पण राजाकडून चूक घडल्यास संपूर्ण राज्यावर परिणाम होतो. चूक करणारा राजा आदरपात्र.नव्हेच, मी आपली चूक मांनायला तयार नाही.

त्याचें बोलणे ऐकून राजाच्या रागाचा पारा चढलो. त्यांने टाळी वाजवली, व दहा सैनिक त्रेथे धावून ओले, त्यांना तो म्हणाला, “स्वतःची चूक कबूल करणाऱयाचीही निंदा करणारा अपराधी आहे. हा]. आपल्या राजाचाही आदर न करणारा वौचोळे ‘आहें हा. याला आसुडाचे शंभर फटके भारा.’’

झाले, दोन सैनिकांनो दशव्रतीचे दोन्ही हात पिरगाळून धरून ठेवले अन्‌ मारण्यासाठी आसूड वर भुचलला.

आता परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कापत कापत दशव्रत्ती बोलला, *‘महाप्रभु, मी प्रसिद्ध वैद्य शतब्रती ,यांचा मुलगा आहे. आजाराते अस्वस्थ आहे, काही पाळं-मुळं गोळा करण्यासाठी इथे आलो आहे. अस्वास्थ्यामुळे राग अन्‌ चिडचिड मयदिबाहेर गेले; स्वत:वर ताबा ठेवू शकलो नाही, तोंडाला येईल, ते

वडबडलो. क्षमा असावी मला. ‘हे; आसूड पाहिल्यावर बदले झालॉ. काव तुझ्यात?”” आसूड मारण्यासाठी सैनिकाने दशत्रतीचा सदरा काढून घेतला. त्याच्या शरीरावरील डाग पहाताच. ‘‘यानं आजाराबदल म्हटले,

:ते खरंच आहे. सोडून द्या त्याला.” राजाने.

आज्ञा दिली.

जीव बाल्याच्या आनन्दात वनस्पती घेअून दशत्रती घरी परतला, घडलेली घटना पित्याला सांगून तो. म्हणाला, ‘‘तुम्ही मला. संमजावायचे खूप प्रयत्न केलेत; जिभेवर ताबा. ठेवण्याबद्दलही तुम्ही सुचवलं, पण परीच बेपर्वाई दाखवलो. तुम्ही सांगितलं होतं की; *हा मुद्धा एक रोगच आहे, त्यापासून दृर रहा.’ माझ्या शरिरावर हे डाग नसते, तर आज मी मेलोच असतो.”

*या आजारानं तुझं भसंच झालं, क्रोध, आचाळपणा, बकवास, इत्यावी भयानक रोगच आहेत, हे तुझ्या आता लक्षात आलंय. आता यापुढे या आजाराशी तुझा संबंध रहाणार नाही.’’ शतत्रतीने मुलावर भुपचार केले, अन्‌ दहाच दिवसात त्याला आजारातून मुक्त केले,

हो सुशीला ब श्याम यांची एकुलती ‘एक मुलगी. त्यांनी यामुळे तिला खूप लाढाने वाडवले होते. और्मिलाही आपल्या आईला सोडून कधीही, कुठेही राहिली नव्हती. मोठी झाल्यावर तिच्या आईबड्यांनी तिच्यासाठी कंबर कसून स्थळांचा शोध घ्यायला सुरुवात केली. खुशीलाच्या आईची घरजावई शोधायची इच्छा होतौ. श्यामलाही तसेच वाटे. तशी तर खूप स्थळे आलो. पण घरजावई बनून सासुरवाडीला रहायची कोणाजीच इच्छा नव्हती.

शेवटी सुशीला-श्याम यांना आपला आग्रह सोडून द्यावा लागला. मनात नसले, त्री लग्नानन्तर मुलीला सासरी पाठवायचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. जवळच्या गोबच्या रामबाबू नावाच्या युवकॉने अर्मिलाला पाहिले व त्याला ती पसन्त पडली, दोन्ही पक्षांच्या वडील माणसांनी आपसात बोलून लग्न ठरवले. विवाह मोठ्या

सकन्ळ

आनन्दीआजनन्द

आारामाटाने पार पटला व भुर्मिला मासरी नान्दायला गेली.

माहेरी फार लाड झाल्यामुळे अर्मिलेला सासरी रहाणे जड जाअू लागले, तिने पंधरा दिवसातच सासूला ‘आपण माहेरी निघून जाणार असल्याचे’ स्पष्टपणे सांगून टाकले, याशिवाय तिने तबर्‍्यालाही ‘आपल्याबरोबर आपल्या माहेरीच येअून रहायला’ सुचवले, पण रामबाबूने घरजावई बनायला नकार दिला.

अर्मिला एकटीच माहेरी परतली, सुशीला” श्याम मुलीला पाहून खूश झाले. तो सासरो. गेल्यापासून ते फार चिंतेत. होते, माहेरी आल्यावर आठवडाभरात भुर्मिलेला नवऱ्याची आठवण वेअू लागली, तिला. त्याच्यावाचून रहावेना. आईते कितीही समजावले, तरी. काहीही करून आपल्याला नवऱ्याकडे जायचे. असल्याचा तिने हट्ट धरला. मुलीच्या वागणुकीचे सुशीलेल्रा फार आश्‍चर्य बाटले.

 

एके दिवशी सक्काळी भुर्मिला सासरी जाण्यासाठी नाहेर्‌..पडली’. दकडे रामबाबूला हो एकटेपण सतावत होते. त्यालाही झुमिलेवाचून रहावेनासे झाले, तिची आठवण सतावू-लागलली…त्याचे भर्डबाप त्याला वारंवार सांगू लागले की, ‘तू स्वासुरवाडीला गेलास तर जग भॉपल्वोला ‘हसेल. आपल्या अन्‌ परक्या ‘माणसातही तुझी काही किंमत आुरणार नाही, लोक तुझी टर मुडवतील!’’ तरीही त्यांचा हितबोध तो कानाआड करू लागला. त्याला सावधगिरीचा इशारा देत बडील म्हणाले, ‘नरे, आपली प्रतिष्ठा यामुळे मातीला मिळेल. गावातल्या मोठया शेतकर्‍याचा मुलगा आहेस तू, आपलं घरदार, आपलं भुचस्थान विसरून, घरजावई बनून निघून जाणार तू?’’

"’गेलो तर काय होईल? काय म्राकाश खाली जमिनीवर्‌कोसळेल?’’ नाराजीने भसे आओलून रामश्नातर बाहेर! पहला. रामस्रायू र्गिला दोघेही वाटेत. एकमेकांना भेटले, अन्‌ आश्चर्यात पडले, दोघांच्याही तोंडून शब्द फुटेना. भुमिल्ेने प्रथम स्वतःला सावरले अन्‌

महटले. “मौ तुमच्या घरी येजून’ े नाही, अन्‌ आमच्या घरो येणं तुम्हालाही

तम्हाला?” धोडा वेळ विचार केरून रामबाबू म्हणाला;अडचणीचा अपाय तर अगदी सोपाच आहे! तुझ्या घरीही रहायची गरजं नाही आपल्याला, अन्‌ माझ्याही घरी नको, चल, आपण जाभून आपला निराळा संसार मांडू, कधीकधी तुझ्या घरी अन्‌ कधीकधी माझ्या घरो जात जाजू अन्‌ आपल्या माणसांना भेटत जामू आपण! कसत्रीही तक्रार न होता भानन्दानं राहूया!” अुर्मिलेने खुशीने डोके हलवून संमती दिली. घडलेले सर्व जाणून रामबांनू्चे बडीलही खुशीने आपल्या बायकोला म्हणाले, *‘पाहिलंस? मुलानं माझंच ऐकलं. घरजावई बनूत. सासरी नाही गेला तो! काहीही असो, शेवटी मुलगा कुणाचा आहे?” “पाहिलंत? सासरी नाही गेली भुर्मिला! जाक्यालाच बरोबर मार्गावर भाणलं तिने. शेवटी मुलगी कोणाची आहे?” सुशीलाही

इकडे आनन्दाने नवर्‍याला म्हणाली,

पसंत नाही. आता काय करावं असं वाटतं,

ह म्हून

्ात्री होती.) - यानन्तर

अशोकने येअूत पित्याला विनयपूर्वक उणास केला. राजाने संकेतानेच त्याला आसनावर अबला सुचवले, स्वतः शय्येवर थुटून बसून ‘तौ”अंशोकला म्हणाला, ‘‘पुत्र अशोक, तू विजिबी होजून. परतलास याबद्दल मना. अतिशय: संतोष वाटेला. आपला जीव संकटात ‘घांलून तू बंडखोरांचा नोवताट केलास. तुला मरण्याच्या कारस्थानातूनही तू अगदी थोड्क्यात वाचलास. आपली शासन-पद्धती

मकन टाकायचे काल्यान तुशेमने (चले. फरत्तुते सफल झाले नाही. गये पु्ाच्या कुटिल कारप्यांनामुळे साग किलुसारच्या मनाला मोठाच धक्का बसला, त्याने निर्णय घेतला की, दोन्ही शाजेकूमाधीवैकी एकाला अुज्जेविंनोला पाठवावे. सुशेम राजधानी पाटलीपुत्र सोडून जॉयमा खोर नव्हता. बहूत अशोकचे तेथें पाठवायचे ठरले. अशोव आपल्या आजचे भुषषन करणार नाही, अशो त्यांची.

विजेता अशोक स्वदेशी परत येत असताना त्याला

सध्या काहीशी विस्कळित असल्याचं तुला माहीतच आहे. ती सुधारणे-सावरणे अन्‌ सुचारू रूपात ठेवणे .हे अत्यन्त आवश्यक आहे. विजय ब सुधारणा. तुम्हां दोथा राजकुमारासाठी दोल’ डोळ्यांइतक्या’ महत्वाच्या. आहेत. पैकी एकात तू आपले. सामर्थ्य सिद्ध करूनं दाखवलंस अन्‌ शाबित केलंस की तू खऱ्या अर्थानं महान-योद्धा, आहेस. आता दुसऱ्या विषयातही मी तुझ्या

एके दिवशी सकाळी अुर्मिला सासरी जाण्यासाठी बाहेर पडली, इकडे रामबाबूला हो एकटेपण सतावत होत्ते. त्यालाही अमिलिवाचून रहावेनासे जाले, तिची आठवण सतावू’लायली..त्याचे औोर्डबाप त्याला वारंवार सांगू लांगले की, *‘तू सासुरवाडीला गेलास तर. जग भॉपिल्वोला हसेल:.आपल्या अन्‌ परक्या ‘माणसातही तुझी काही किंमत अुरणार नाही, लोक तुझी टर मुडवतील!’’ तरीही त्यांचा हितबोध तो कानाआड करू लागला. त्याला सावधगिरीचा शशारा देत बढील म्हणाले, ‘“अरे, आपली प्रतिष्ठा यामुळे मातीला मिळेल. गावातल्या मोठ्या शेतकर्‍याचा मुलगा आहेस तू, आपलं घरदार, आपलं भुच्चस्थान विसरून, घरजावई बतून निघून जाणार्‌

“गेलो. तर क्राय होईल? काय म्राकाश खाली जमिनीबर्‌:कोलळेल?’’ नाराजीने असे बोलून राभत्रालू बाहेर पडला, रामत्रायू अन्‌ आर्गिला दोघेही वाटेतज एकमेकांना भेटले, अने आश्‍चर्यात पडले, काही क्षण दोघांच्याही तोडून शब्द पुटेना. मुमिलेने प्रथम स्वत:ला सांवरल्े अन्‌

पसंत नाही, आता काय करावं असं र टर

तम्हाना?”* थोडा वेळ :विचार म्हणाला; शी

सोपाच आहे! तुझ्या घरीही

चल, आपण जाअून आपला मांडू, कधीकधी तुझ्या घरी अन्‌. माझ्या घरी जात जाजू अनू. माणसांना भेटत जाअू आपण!

तक्रार न होता भानन्दानं राहू. या”

अुर्मिलेने खुशीने डोके हलवून दिली. घडलेले सर्व जाणून बढीलही खुशीने आपल्या बायकोला म *“पाहिलंस? मुलानं माझंच ऐकलं.

बनून सासरी नाही गेला तो! काहीही आ

शेवटी मुलगा कृाचा आहे?” *‘पाहिलंत? सासरी नाही गेह जावयालाच बरोबर मार्गावर

‘कारस्थानाचा विषय आईपासून मुद्दामच टाळला. तिला*कळले, तर तो अधिकच चांबरून जाईल असे त्याला वाटले. आणि मंत्रो यांनी कारस्थानाबद्द्ल सुशेम- विरुद्ध काही कारवाई न केल्याबद्दलही त्याच्या मनात दुःख नव्हते. त्याला माहीत होते की, ते रहॅस्थ अुघड झाले, तर तो राजवशाचा अपमान ठरेल, त्याच्यावर चिखलफेक होईल. विद्रोह शक्ती याचा लाभ्न घेअून देश विच्छिन्न करायचा प्रयत्न करतील. असे तर, कधीच-कोणत्याही परिस्थितीत घडणे गैर आहे. देश-कल्याण सर्ोपरी आहे,

सुमने जायला नकार दित्यामुळे, राजा आपल्याला भुजय्रिनीला पाठवत आहे, याबद्दल त्याला वाईट वाटत नव्हते. ‘पित्याची आज्ञा पाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे.’ अशी त्याची भावना होती.

एके दिवशी सूर्योदयाच्या शुभसमयो शंभर ‘हैनिकांलह्ठ अशोकने जुअविनीकडे प्रयाण केले.

मध्याह होताहोता तो सुंदरशा विदिशेच्या घाटातल्या एका गावात पोचला. गाव लहान- लहान डोंगरांनी वेडलेले होते. तेथे त्याला बरौचशी मन्दिरे व एक बौद्धविहारही आढळला. त्या गावात शावय वंशात जन्मलेली गौतम बुद्धाच्या वंशातली काही संपन्न कुटुम्बे रहात असत.

विदिशा दरीतल्या शाक्य नावकाने अश्थोकचे स्वागत केले आणि स्वत:च्या घरी ‘वाहुणचाराचो व्यवस्था केली. परन्तु अशोकने गावाबाहेरच रहायचा निर्णय घेतला, त्याच्या

आज्ञेनुसार एका समतल टेकडीवर विश्रांतीसाठी पडाव तवार करण्मात आला. रात्री भोजनानन्तर अशोक आरामात झोपी गेला,

भुषःकाली तो जागा झाला व पडावाबाहेर आला. चारी बाजूंना धुके दाटलेले होते. त्या प्रशान्त, मनोहर वातावरणात काही अंतर पायी फिरत जावे अशी इच्छा मनात येभून त्याने अंगरक्षकांनाही बरोबर वायला मनाई केली ब नैसर्गिक सौन्दर्याचा आस्वाद घेत तो हळूहळू चालत राहिला, पहाटेच जागे झालेल्या पक्ष्यांचे मधुर लंगीत. कानांना आल्हाद देत होते. डोगरदर्‍यांमधे संपूर्ण शान्तता नान्दत होती. पूर्वेला आता सूर्योदय लेता. सूर्याचे सुवर्णकिरण निळसर धुके चक्रित आकाशाला अजब शोभा आणत होते,

र गी ‘पिबू लागला. तो आता एक पागूल पुढे टाकणार, इतक्यात आवाज आला, “आंबा, तिथंच वांबा!”’

हा मधुर कंठस्वर कोणाचा, हे पहाण्यासाठी अशोकने वळून पाहिले, त्याला थोड्याच अंतरावर एक सुंदर तरुणी जुभी असलेली दिसलो. पांडुरक्या धुक्याच्या पडद्या मागून जणू आकाशातूनच अुतरलेल्या देवी- सारखी भासलो अशोकला तो. “आपणाला थांबवलं. क्षमा असावी! आपल्या बरोबर समोर एका पावलावरच एक ‘नगांध खाई आहे.’’ तो युवती बोलली. इतक्यात धुके काहीसे पातळ झाले. प्रकाश पसरला, आणि अशोकने डावीकडे वळून पाहिले. त्याला समोरच एक अत्यंत ‘ख्लोल अशी दरी दिसली! आपण अगदी तिच्या ‘किनार्‍यावरच अभा असलेले अशोकला आढळले. एक पाभूनही पुढे टाकले असते, तर मृत्यु अटळ होता!

अशोक वळून त्या तरुणीच्या जवळ गेला, तिने भात खाली घालून म्हटले, *‘मधेच अडथळा आणला मी, क्षमा असावी युवराज!’’

“तुला क्षमा करू मौ? तू नसतीस तर माझं प्राणपासरू केंव्हाच अुडून गेलं असतं.’* अशोक बोलला.

“मो नाही आपलं रक्षण केलं; शाजय- मुनि बुद्ध यांच्या दयेनंच केलं ते.’” ती तरुणी म्हणाली.

४ “कोण आहेस तू? यावेळी इथे कशो आलौस?’’ अशोकने विचारले.

“या प्रदेशाचं नाव, तेच माझंही नाव आहे. विदिशा म्हणतात मला. इथले शाकयतायकच माझे पिता आहेत. इथल्या एका गृहेत रहाणार्‍या वृद्ध बौद्ध भिक्षूची सेवाशुश्रूषा करून परत जात आहे मौ,’’ तरुणीने सांगितले.

विदिशाच्या बोलण्याची पद्धत व तिचे सौन्दर्य यांनी अशोकला आकृष्ट केले, तिचे प्रशांत वदत मोठे मनोहारी होते.

““युवराणी विदिशा, आपली कृतज्ञता कशी व्यक्त करावी, हे समजत नाहीय मला.’* अशोक म्हणाला,

*‘मी युवराणी नव्हे युवराज!’’ विदिशा बोलली. **तू तर युवराणीपेक्षाही श्रेष्ठ आहेस. माझं ‘ रक्षण करणारी देवीच आहेस तू.’’ अशोक

म्हणाला.

“युवराज, एका विषयाकडे आपलं लक्ष बेधणं हे कर्तव्य आहे माझं. मी आपलं रक्षण नाही केल. शाक्यमुनि बुददेवांच्या भक्ताची शुभरुषा भुरकून परत येत होते न मी? म्हणजे याचा अर्थ असा की त्या बुद्धाच्या परम ‘ इतके बोलून

‘बिविशा तेथून निघून गेलो. अशोकचे लक्ष पुन्हा निसगविर केन्द्रित झाले, ‘किंती विशाल विश्‍व हे! किती गोडवा

आहे त्यात! किती करुणा!” ज्या राजभवनात त्याने इतकी वर्षे घालवली, तिथे ईव्या, द्वेष, सूड, आकांक्षा, प्रतित्पर्धा इत्यादोशिवाय होतेच काय? तो. थोडा वेळ विचार करत राहिला अन्‌ मंग पायी आपल्या पडावात पोचला, त्या दिवशी तेथेच राहून, आराम

अकांतभंग होणार नाही, शौ. की, च्या तोपर्यन्त. या गावच्या प्रजेला आपल्यामुळे “कसलाही त्रास न होईल अशी खबरदारी घ्या, सारा दिवस तुम्ही आपापल्या मनाप्रमाणे घालवा,” – यानन्तर अशोकने क्षिप्रा नदीत स्नान कून, डोंगर व घाटमुलुखात फिरत आपला बेळ व्यतीत केला,

जंगरक्षक संबंध दिवस अशोकपासून दूरच राहिले. गावच्या सरहद्दीवर त्यांना तीन नर्तकी भेटल्या. त्यांच्याबरोबर त्यांचा बादकगणही होता, त्या सुंदर नर्तकींनी नवरसांचा आस्वाद देत त्यांचे लूप मनोरंजन केले. नाचगाणे संपल्यावर सैनिकांनी त्या नर्तकींना आपल्याबरोबर जेवणाचे आमन्मण. दिले. फारच खूश होत त्या म्हणाल्या,

*‘यापेक्षा अधिक आम्हाला काथ हव? नकी

येभू आम्ही. आपणं परवानगी दिली, तर स्वयंपाकातही मदत करू आम्ही.’*

मैनिकांनी होकार भरला.

ल्या दिवशो संध्याकाळी शाक्य नायक अशोकला भेटायला गेला ब त्याने जापणाकडे रात्रीच्या भोजनाचे आमन्वण दिले. क्षणभर अशोक विचारात पडला. प्रधानमत्ती व सेनाध्यक्षांची सूचना त्याच्या मनात चमकली, तर्यांनो आगहाने ‘कोणत्याही पंरिस्थितोत अपरिचितांकडे काही न खाण्याबद्दल’ बजावले होते. पण शातक्यनावक आत्ताच ओळखीचा झाला असला तरी, तो विश्‍वस-

क्न्वा मिळेल अश्चोहो आशा वाटून आमन्जण स्वीकारले,

त्या रात्री अशोकला सर्वश्रेष्ठ जाणि अति रुचकर असे भोजन देण्यात आले. सारे पदार्थ विदिशा व तिच्या आईने स्वत: बनवले होते. दिव्यांच्या अुजेडात विदिशाचे प्रशान्त मुख्ममंडल पाहून अशोकच्या मनात भुत्साह संचारला.

भोजन संपतासंपता आकाश ढगांनी भरून आले. शाक्य नायक ब त्याचे मित्र स्वत: हाती मशाली घेअून अशोकच्या पडावापर्यंत त्याला पोचवायला गेले.

तेथे पोचल्यावर थोड्याच वेळात फुलांच्या वर्षावासारखे पावसाचे थेंब सरसरू लागले. शय्येवर पडून अशोक निद्रेची आराधना करू लागला. अर्ध्या रात्री अशोक गाढ झोपेत असताना त्याला किंचाळल्याचा मोठा आवाज ऐकू आला अन्‌ तो दचकून अुठून बसला, आपल्या तंबूत त्याला दोन काळ्या आकृतो, दिसल्या. एकाने हातातली चमकती तलवार

अुगारली.

ज्ञाले! जेंडूप्रमाणे भुसळून बिछात्या; खालची तलवार अचलून अशोक त्या व्यक्तींवर तुटून पडणार, इतक्यात ते दोघे तेथून पळाले.

«< _ अशोकने अंगरक्षकांना हाका मारल्या,

अन्‌ त्यांची वाट न पहाता तो एकटाच त्यांचा पाठलाग करू लागला. पण आपल्या आंधोच ‘कोणी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचे

त्याला दिसले. एका व्यक्तीला पडत खाली पाडून आता अशोक दुसर्‍याला पकडणार इतक्यात त्या व्यक्तीते त्याला पकडले. दोः कैदी व्यक्ती स्रियाच होत्या !

इतक्यात अंगरक्षक धावत तेथे पोचले, आकाशातले ढग दुर सरून आता चोंदणे प होते,..त्या दोन्ही स्रियांकडे पाहून सैनिक चकीत झाले. दिवसभर आपल्या नाच गाण्याने त्यांचे मनोरंजन करणार्‍या स्रियाच होत्या त्या! मग मध्यरात्री ओरडून अशोकला कोणी अुठवले? त्याने पुढे होअून दुसऱ्या गुन्हेगाराला पकडणार्‍या व्यक्तीकडे लक्षपूर्वक पाहिले, ती दुसरी कोणी नसून विदिशाच होती! अशोकच्या चेहर्‍यावरचे आश्‍चर्य ओळखून ती म्हणाली, ‘*दिवसभर आपले सैनिक तर्तकींच्या नाचगाण्यात मद्न होते. या

१८ कया पहाताच मला.संशव अला, त्या केवळ’ नर्तकी लाही वाटल्या मला. त्यांची हुशारी अन्‌ पावलापावलावरची जागरूकता यामुळे संशयात भरच पडलो, बुद्ध मिक्षूची सेवा भुरकून परत्र. येत.सताना मला दिसलं की, या दोघी आपल्या काही अनुचरांबरोबर आपल्या पडावाकडे जात आहेत. मी त्यांना तेंव्हाच अडवलं असतं, तर त्यांनी कदाचित मलाचः मारलं असतं, माझं भाग्य म्हणूनच मला त्तेंब्हा माझा भाभू ‘येश तिथे दिसला, त्याला मी आपल्या पडावाच्या पहाडाखाली सावध. रहायला. सांगितलं अन्‌ स्वत लपतछपत त्यांच्या भागे जात राहिले, त्या दोघींपैकी एकीने तंबूबाहेर येून तलवार काढली, आता विलंब योग्य नव्हे, असं बाटून मी जोराने ओरडले,’

“ह म्हणजे दुसर्‍या वेळीही विदिशानंच मला’ वाचवलं, !’ अशोक म्हणाला.

“माझी विनंती आहे की, आपण असं

मा म्हणू नये, बुद्धाच्या दयेनंच आपणांला वाचवलंय,’’ अशोकने मूकपणे आपले मस्तक हलवले, पुन्हा एकदा आपल्याला मारायला. आलेल्या स्त्रियांकडे त्याने पाहिले, अँर्न’तो.

आपल्या तंबूकड चालू लागला. अंगरक्षक त्या

‘स्रियांबरोजर आलेल्या पुरुषांच्या शोधाला लागले. कोणीच दिसले नाही. पण डोंगराखाली दबा धरून बसलेल्या यशला झाडामागे लपत्रेला एक माणूस दिसला. यशला पहाताच पाहून तो नदीत आुडो मारण्या साठो पळू लागताच त्याचा पाठलाग करून यशने त्याला पकडले. पकडलेला माणूस व त्या दोन स्त्रिया यांचे

हात मागे वळवून पकडून अंगरक्षक त्यांना षेजून अशोकसमोर आले, एवढ्यात शाक्यनाय्रक व गावचे काही प्रमुखही तेथे आले. चौकशीत असे समजले की नर्तकींनी खाद्यपदार्थात काही मादक पदार्थ मिसळल्या मुळे नेहमी सावध असणारे अशोकचे अनुचर, त्याने ओरडूनही जागे झाले नाहीत. सर्व काही. ऐकल्यावर विदिशाचा पिता म्हणाला, ‘‘यांचं. रहस्य भुघड झालं आहे. हा अपराध कोणी घडवला हेच आता आपल्याला शोधायचं आहे.’’

यश म्हणाला, ‘*होय, हे जाणणे फार महत्त्वाचं आहे,

ऊमश्ञः

त्या झाढाकडे गेला; प्रेत झाडावरून भुततश्‍वून कांद्यावर टाकले अन्‌ नेहमीप्रमाणे मौन धारण कून तो स्मशानाची वाट चालू लागला. त्याबरोबर परतातला वेताळ बोलू लागला, *‘राजा, लोक या भ्रयालक स्मशानात दिवसा यायला सुद्धा भितात अन्‌ तू तर या मध्यरात्री निर्भयपणे इये वावरत आहेस. ऐक माझं, आपल्या राजवाद्यात जा अत्‌ आरामात झोप, का अुगीच अब्यापारेषु व्यापारात ,पडून आपल्या जिवाशी खेळत आहेत! कसला त्स्वार्शव तुला यासाठी प्रेरणा देत असेल, असं मला तरी वाटत नाही; कारण तुझा ज्यावर अधिकार नाही, जिचा तुला भुपभोग, घेता येत नाही. अशा कोणत्या संपत्तीचा तुला अभाव आहे? कळू दे तर खरे? सर्व प्रकारची सुखं पुढे हात जोडून भुभी आहेत. कुणाला मदत करण्यासाठी तू असे बेसुमार कष्ट भुपसत

’ वेताळकथा

आहेस? जो तृष्या’ गर्दीची अपेक्षा करत नाहे, द्वारा आपला स्वार्थःसाधायचं कारस्थाल करत आहे, तुला फसत आहे, तो आहे तरौ कोण शेवटी? तो कोणी एकादा पंडीत किंवा मेधावी माणूस असेल, तर तुला साबध रहायला हवं; कारण अशिक्षित स्त्रार्थी माणसापेक्षा स्वार्थी पंडीत आणि मेधावी माणूस जास्त धोकादावक असतो. जन्मापासून मंद बुद्धी असणारा एक माणूस, एका पिशाच्याच्या भलेपणाचा फायदा घेजून, त्याच्याच साह्यानं मेधावी बनला, ज्या ‘विशाच्यामुळे तो मधाची बनला, त्याच्याशीच त्यानं द्रोह केला, हे तथाकथित मेधावी. मोठे. कारस्थानी असतात. त्यांची बुद्धी वक्र असते, आपल्या स्वार्थासाठी तै क्राहीही करतात त्यांच्यावर विश्‍वास ठेवणं म्हणजे आपल्याच

कुऱ्हाइ । आहे. असल्या अका टोनी गोष्ट ऐक. तुझा यकवाही दुर म्हणून

वेताळने गोष्ट सांगितली -

विशाल देशात एक तरूण होता. लहानपणीच त्याचे आईबाप त्याला शो गेले. मामाने त्याला वाढवले, जन्मत: मंदबुद्धी असल्याने त्याचे शिक्षण होजू शकते नाही. किती शिकवले, तरी त्याच्या डोक्यात शिरत नसल्याने लोकल त्याला ‘मन्द’ म्हणत त्याचा मामा चांगला पैसेवाला होता. त्याची मुलगी कुरूप व विकृत असल्याने त्याने मरणापूर्वी तिचा विवाह मंदशी करून दिला.

राजाच्या दरबारात काही काम मिळावे, अक्षी मंदची फार इच्छा होती. तितके लावक नावे म्हणून तो शिकत राहिला. त्याच्या बुद्धिहीनंतेबद्दल मित्र त्याची चेष्टा करत. परल्तु सर्वाना तो आवडत असे; कारण तो अतिशव घीट होता, भय हा शब्दच त्याला माहीत नव्हता. मित्राने सांगितलेले कोणतेही घाडसपूर्ण काम करावला तो केंव्हाही तयार. असे,

एकदा त्याच्या मित्रांनी एक पैज लावली, गावापासून थोड्या अंतरावर एक भुजाड किल्ला होता. तिथेच गावचे स्मशानही होते.. लोकांचे म्हणणे होते की, तेथे प्रेतात्म्यांचे वास्तव्य आहे. जो कोणी त्या किल्ल्यात जाई, तो पुन्हा कधी परत येत नसे; त्यामुळे तेथे जाद्वब्रे धाडस कुणाच्यातही नव्हते. पैजेनुसार मंदने मध्यरात्री तेथे जाजून खुणेदालल तेथील. एकादी वस्तु आणायची होतो. - होच वैज होती.

कल

जराही न घाबरता मन्द रात्री किल्ल्यात गेला. दाट अंधारात, भयानक आवाजांच्या कोलाहलात तो किल्लाभर फिरत राहिला. पायाला काही लागले अन्‌ ती वस्तु तो हातात चेनून पाहू लागला, ती कोणाचीतरी डोक्याची कबटो होती. खृण म्हणून तीच घेजून, त्याने बाहेर येनूत मित्रांना दाखवली.

मित्र भवाने धरथर कापू लागले, अन्‌ त्याला तो कोणत्याही नदोत फेकून येण्याबद्दल सांगू लागले. पण त्याने कोणाचीही पर्वा न ‘करता ती माळ्यावर लपवून ठेवली. रात्री तो गाढ झोपेत असताना अद्यानक कसल्याशा

आवाजाने जागा झाला, जिथे त्याने ती कवटी र

ठेवली होती, तिये आता भयानक आकाराचा एक्‌ विचित्र प्राणो दिसत होता. त्याचे शरीर तांब्याच्या रंगाचे होते. डोके, दार

चंदेरी असून जळत्या बाभ! ‘लाकडासारखे जळत होते. मंद त्या विकृत आकाराकडे पहातच रा।

“तुझया धैर्य अन्‌ साहसाचं फार कौतुक बाहुण्यासारस

वाटलं मला, घरात आपल्या स्थान दिलंस तू मला. जेव्हा स्मरण करश तें्हा तेव्हा दिसेन मी तुला. भाणसान गष्या भारत जाजू आपण. तुला भोती वाटली, ‘निबून आणलंस तिथेच फेकून दे मला, मग पुन्हा कधीही दिसणर नाहो मो.’’ तो आकारवाला म्हणाला.

**आती, अन्‌ मला? कधीच नाही! कोणत्याही परिस्थितोत ताही. मदने हसत

दिलोस?”’

“माझं नाव राकोलक आहे. आपल्या

काळी कित्येक बिद्या शिकल्या मी. पण माझा आवडीचा विषय होता शस््र-चिकित्सा.’’ त्या आकारवाल्याने आपला परिचय दिला.

मन्द पुढे काही बोलणार इतक्यात बाहेर कोंबडा आरवला, सकाळ होत असल्याचा तो संकेत जाणून राकोलक भदृश्य झाला.

दुसर्‍या दिवशी मध्यरात्री स्मरण केल्याबरोबर राकोलक प्रकट झाला. दोघेही दुगदिवीच्या ओसाड पडलेल्या मन्दिरात जाजून खूप वेळ गप्पा मारत बसः तेव्हापासून खूपदा अर्ध्या रात्री म राकोलकला भेटे आणि सकाळ होण्यापूर्वी

हे लक्षात आल्यावर त्याच्या पललीला चुप रहावेना एकें दिवशी

कारण विचारल्यावर मन्दने तिला खरी गोष्ट सांगून टाकली.

*‘हँ! कधी पिशाच्याशी कोणाची मैत्री होजू शकते काय? केंन्हातरी नसत्वा संकटात सापडाल, अशी भीती वाटतेय मला, काहीतरी करून आपली सुटका करून घ्या होलकपासून’’ बायको काकुळतीने

*‘मला कसला त्रास द्यायचा विचार असता तर त्यानं यापूर्वीच तसं केलं असतं गोष्ट आता दतकी पुढे गेलीय की सुटका करून घ्यायचा प्रयत्न करणंही धोक्याचं ठरू शकेल. माझा प्रयत्न ओळखून तो माझा सर्वनाश करील.’’ मन्द म्हणाला.

मन्द किती असमंजस अन्‌ मूर्ख आहे, हे थोड्याच दिवसात राकोलकच्या घ्यानात

आलं.

एके दिवशी दोवे वुद्धिबळे खेळत अश्तताना मन्द सुरवातीलाच हरला. राकोलक नाराज होजून अदृश्य झाला. आपल्या बुद्धिहीनतेबह्न स्वतःचीच निन्दा करत मन्द घरी परतला अन्‌ झोपून गेला. झोपेतच अत्यंत वेदना होभू लागून तो जागा झाला. समोर राकोलक अुभा असून त्याच्या हातात तीक्ष्ण तलवार असल्याचे त्वाला दिसले. अर्धवट प्रकाशात त्या तलवारीचे रक्ताचे थेंबही मन्दला दिसले. ते पाहून भयाने मन्द बेशुद्ध झाला,

थोड्या वेळाने मन्दने डोळे मुघडले तेन्हा राकोलक तेथेच हरात अुभा असलेला त्याला दिसला, तो मन्दला म्हणाला, *“घाबरू नकोस, तुला कसलाही धोका नाहीय. तुला. अक्कल नव्हती, पण मला ती असायची गरज वाटलो. मला माझ्याबरोबरीचा बुद्धिमान दोस्त हवा; म्हणून मी तुला मेधावी बनवलंय. आतापासून तुझी-माझी मैत्री जास्त गाढ होईल. तुझ्याबरोबर वेळ घालवायला मला मंजा वाटेल.’”

फारच थोडया वेळात मन्दने सर्व विद्या शिकून घेतल्या. त्याच्या असामान्य बुद्धीचे सर्वांना भाशचर्य वाटू लागले. राजाच्या दरबारात त्याला भुच्च स्थान मिळाले. आपल्या नवऱ्यात झालेल्या बदलाचे कारण तें ‘पिशाच्यच असल्याचे मन्दच्या बायकोने बरोबर ओळखले,

एका रात्री मन्द काहीसा चिन्ताग्रस्त दिसल्याने राकोलकने त्याला कारण विचारले.

*मौ लहान असतानाच माझं लग्न झालं. माझी बायको कुलूप आहे. तरीही मला

आवडते ती. तिचे शरीरसौष्ठव खूप चांगलं आणि आकर्षक आहे, त्याला अनुख्प असं ‘तिचं रूप असतं, तर काय छान ज्ञालं असतं!” मन्दने आपल्या चिंत्तेचे कारण सांगितले.

“मो तुझ्या बायकोला सुन्दर बनवू शकतो, पण काही दिवस तुला थांबावं लागेल. तुझ्या बायकोच्या वयाची, शरीराचा रंग गौर असणारी, अुंच असणारी, सुंदर चेहऱ्याची बाई पहायला हवो.’’ राकोलक म्हणाला.

राकोलक काय म्हणतोय हे मन्दच्या लक्षात आले नाही. पण त्याने नुसतेच डोके हलवले.

एका महिन्यानन्तर राकोलकने भन्दला ओपेतून भुठवले व म्हटले, ‘‘जरा एकदा आपल्या बायकोकडे पाहून ये.’”

मल्द जवळच्याच खोलीत जाअून बायकोकडे पाहू लागला, त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्याची बायको एकाद्या अप्सरेहूनही सुंदर दिसत होती!

दुसर्‍या दिवशी आपला चेहरा आरशात पहाताच मन्दची बायको घाबरून जोरात ओरडली. मन्दने तिला सांगितले की राकोलकमुळेच तिला नवोन रूप प्राप्त झालेय. त्याच्यामुळे आपण सुंदर झालो, याचा बास्तविक तिला आनन्द वाटायला हवा होता; वरन्तु तिला त्या दोघांच्या मैत्रीमुळे भीती वाटू लागलो. तिला वाटत होते की, एका ‘पिशाच्याची आज असलेली मैत्री, एकाद्या ‘दिवशी नवऱ्याला एकाद्या संकटात टाकेल. एकाद्या अनर्थकारक मार्गाला नेईल.

नुकतीच मन्दला एक गोष्ट कळली की,

आपल्या बायकोच्या खांद्यावरचे डोके परदेशातल्या एका स्रीचे आहे. तिचा खून करून कोणीतरी तिचे डोके धडावेगळे केले होते. तिचा नवरा खुती माणसाला शोधत मन्दच्या गावात बेण्याचोही शक्‍यता होती. त्या रात्री मन्दने राकोलकला खरी गोष्ट सांगायचा आग्रह धरला.

*‘देवांप्रमाणे कोणाला वर देण्याची शक्ती माझ्यात नाहीय, मला माहीत आहेत त्या. फक्त काही गुप्त विद्या अन्‌ शस्त्र- चिकित्सा, तुला मी बुद्धिमान कसं केलं, माहीत आहे? तुझी बुद्धी काढून घेजून दुसऱ्या एका बुद्धिमानाची बुद्धी ठेवली. त्याचप्रमाणे तुझ्या बायकोचं डोकं कापून त्या जागी दुसऱ्या एका सुन्दर स्रीचं डोकं लावून टाकलं.’’ राकोलकने खरी. गोष्ट सांगून टाकली.

*‘याचाच अर्थ असा की, तूच त्या रूपवतीचा खून केलास,’’ रागावून मन्द ओरडला.

राकोलकचे डोळेही क्रोधाने लाल झाले. तोही ओरडून बोलला, “पूर्वजन्मी पापं केल्यामुळेच मी पिशाच्य बनलो. तरीही आता पुन्हा पाप कसं करीन मी? मला कारण माहीत नाही, पण कोणीतरी त्या स्त्रीचं मस्तक धडावेंगळं केलेलंच होतं, मी फक्त त्यांचा जुपयोग केला.’’

‘झाले ते झालं! आता त्या सुंदरीचा नवरा खुनी/मशुसाला शोधत कोणत्याही क्षणी इथे यायची शेक्यता आहे, भाझी. बायको त्याला दिसली, तर क्ो॥कजाकडे ‘मीच खुनो असल्याचीतक्रार करील. मग माझं. काव

असे म्हणून मन्द आपले डोके धरून

त्याच्या भित्रेपणाला बो खो हसत राकोलक म्हणाला, ““निभू नकोस, मी तुझी मैत्री सोडू शकणार नाही. तुझ्या रक्षणासाठी पुन्हा मी आपल्या शस्त्र-विकित्मेचा अपयोग करीन, ज्या. दिवशी तो तुल्याविर्द्ध तक्रार करील, त्याच. दिवशी त्याचं मस्तक तुझ्या मस्तकाच्या जागेवर येजून तुझं त्याच्या जागी जाईल. मी दोन्ही मस्तकांची अदलाबदल करीन, तुला कैद करायला येणारे नैनिक त्यानाच घेबून जातील; कारण तो तुझ्या पात असेल ने! राजा त्यालाच शिक्षा करील. तुला काहीच त्रास होणार नाही; कारण तू त्याच्या रुपात असशोल, कशी आहे. या राकोलकची युक्ती?’’ मंद यावर गष्पच राहिला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच भन्दने राकोसकची कवटी एका पिशवीत घातली; नगराबाहिर दूर एक खड्डा करून कवटी त्यात. गाडून टाकली. त्याच रात्री आपल्या बायकोला बरोबर घेअून तो दूर प्रात्तात निघून गेला.

इतकी गोष्ट सांगून वेताळ विक्रमराजाला म्हणाला, *‘राजा, मन्दच्या या वागणुकीचा अर्थ काय? राकोलकनं दोनदा त्याला मदत केली, त्यामुळे मंदच भलंच झालं. तिसऱ्या वेळोही त्यानं राकोलकचा सल्ला मानला असता, तर दुर परान्तात निघून जायची त्याला गरजच काय होती? त्याची बायव्छो तर प्रयमपासृतच त्याला राकोलकचो मैत्री सोडून द्यावला सांगत. होती, पण तेंव्हा त्यानंतिचे ऐकलं नाही, मग शेवटी. तिच्या सांगण्यावाचूनच मन्दने नाझोलकपासून सटका का करून बेतली?

‘पिशाच्याशी आता आपलं काहीही देंगं-

आणि भवाने कापू लाला. ढ। चण नाहो, त्याचा आता काहो गरज नाही -

असं त्याला वाटलं का? ज्या राकोलकनं त्याला मदत केलो, ज्यानं त्याला अशिक्षितापासून सुशिक्षित बनवलं, त्याच्याशीच अशी कृतध्नतेची वागणूक योग्य आहे काय? नोच पणाच्या वागणुकीचं तो जिवन्त अुदाहरण नव्हे कार माझ्या शंकांचं मुत्तर माहीत असूनही तू सांगायचं टाळलंस, गप्प राहिलास, तर तुझ्या अस्तकाचे तुकडे तुकडे होतील.’’ ‘विक्रमराजा भुत्तर देभू लागला, ‘*मन्द कृतघ्न होता असं म्हणता येणार नाही. त्याच्या वागणुकीमागे एक सज्ळ कारण आहे. वास्तबतः त्याला राकोलकची काहीच गरज नव्हती. राकोलकलाच भंदची गरज होती. त्याच्या मैत्रोत स्वार्थ होता. मैत्रीचा हात त्यानं निस्वार्थ बुद्धीनं पुढे केला नव्हता. एका बुद्धिमान माणसाझी मैत्री करावीशी वाटल्यामुळे त्यानं मंदनं न सांगताच त्याला ‘बुद्धो दिलो. आपल्या बुद्धोच्या जागी दुसर्‍या कुणाची बुद्धी असल्याचं मन्दला माहीत नव्हतं, त्याला वाटलं होतं की राकोलकनं आपल्याला बुद्धिमानीचा वर दिला आहे. त्यामुळे आपल्या बायकोला सुन्दर बनवण्याचा

वरही त्यानं मोगितला, पण राकोलकनं जेंव्हा खरं ओकलं, तेंव्हा कुठे खरी. गोष्ट -त्याला समजली. रूपवतो बाईच्या नवर्‍यापासून जेंव्हा राकोलकनं त्याची सुटका करायचं ठरवलं अन्‌ त्यासाठी शस्त्र-चिकित्सेचा प्रयोग करू म्हटलं, तेंव्हा त्याची चेतना जागी झाली. त्यानं स्वत:ला सावरलं आणि कवटी खड्ड्यात, गाडून आपली सूटका केली: रूपातही बदल झाला असता तर भविष्यात आपल्यावर काय आपत्ती ग्रेईल त्याची तो कल्पना कह्न शकत होता.. देहाचा मुख्य. भाग म्हणजें चेहरा! चेहर्‍यावरूनच माणूस ओळखलो जातो आपण मंन्द बनूनच रहावं, दुसर्‍या कोणत्या नावानं ओळखला जाजू नये’ अशो त्याची इच्छा होती.€दुसर्‍या कोणाचं रूप धारण केल्यास पुढे आंपल॑’ जीवन कसं होईल याची कल्पना नसल्यानं ‘मन्द बनूनचे रंहायची त्याची इच्छा होती. म्हणूनच कवटी गाहून टाकून त्यानं आपलं अस्तित्व वाचवलं, यात मला तरी कृतध्नता दिसत नाही,’’

बरोबर अ॒त्तर देजूनही राजाचे मौन भंग झात्यामुळे वेताळ प्रेतासह गायब झाला आणि झाढावर जाअून बसला,

स्वरा गो”

शैला गावात रामन नावाचा एक माणूस होता. जुपदेशपूर्ण व्याज्याने देण्यात तो मोठा पटाईत होता. ल पसिळ वक्ता होता तो. त्याच्या व्यास्यानांना चांगली गर्दी जमे. पण तो बोडासा विसराळू होता. त्यामुळे कवी-कथीत्याची घेहा

केलो जाई, एकदा काही भक्तांनी

कर्यात बाला.

रामचत्द्र भुठन गळा साफ करत बोलू लागला, ‘‘भाज गोकुळाष्टमो. श्रीकृष्णाचा जत्मदिवस. कृष्णा अर्व आहे. काळेपणा हा अंधाराचं प्रतीक आहे, अशात नावाचा भंधार दू करशारा परमात्मा म्हणने ओोकृष्ण, त्या परमात्म्याचा जन्म कुठे झाला? तुरुंगात, आता खोलात शिरलं तर आपल्याला कळेल की, प्रत्येक मानवाचं शरीर हे तृहंगासार्न असतं. या देहाच्या भात असतो आत्मा. हा आत्मा म्हणजेच परमात्मा, धौकृष्ण. हा तण, ही कृष्णा्मो.

मानवाला भात्मब्रोधाचे ज्ञात देते.”’ रामचन्दला वाटले की भाषण ऐकून लोक आला टाळ्या वाजकतील. ही त्याच्याकडे सहानुभूतीने पाहू लागले, तर काहीजण भापले हसू दाबापचा रमल करू

ती रामचन्दच्या भाषणाचा कार्यक्रम ठेवला. अंगणात नारळाच्या झावळ्यांखाली मंच तवार

“पंडितजी, माझ्या भाषणात

/चर्यात मुत मंचावर बततेस्या पंदित शिकशर्माला बरिचारले, ‘ज्ञाली का? काही भसंबद गोष्ट माझ्या तोंडून आहेर. पहल्या का

“महाशय, आपण भृत्तम वक्ता भहात, आपल्या भाषणात चुका असायचा पश्‍नच मुदृभवत नाही, पण होव, एक असंसदध गोष्ट भापल्या तोडू नाहे पडली, ती अगदी रपष्ट आहे. सरी गोष्ट भशी की , भाज कुण्णाहमी नव्हे, तररामनंवगो

आहे!” शिनशर्मा म्हणाला. तच ेकचाचे

पफ ककी $ बिझाखपड्णम्‌ ते गोपालपुर

अब्दांकन : मीरा नावर & चित्रकळा

: गोष्कुमार

विशाखपट्टणहून अुत्तरेकडे आपला प्रवास

तौ

भारतातील सर्वात अधिक लाम्बोच्या किनारी सडकांपैकी

एक होय. या सडकेवरून २४ कि.मी, पार केल्यावर

भौमुनिपट्टम्‌ येथे

पोचतो. मोठे सुन्दर स्वान आहे हे. (७ व्या शतकात येथे

याची ओळख पटवणारे अवशेष मोट्के किढे, थोड्या तोफा आणि एका जुत्या

दफनभूमीच्या रूपात भाजही अस्तित्वात आहेत. येथील वालुकामय किनारा पूर्व भारताच्या तुत्वर.

‘किनाऱ्यांपैकी एक असल्यामुळे हिरवळीने भरलेला भोमुनिपट्ठणमूचा कितारा लोकप्रिय पर्यटनस्थल बनला आहे.

सूर्षनारावण म््विर

हा समुद्रतरावरील आर्चा सर्वात

ुत्तरेकडचा जिल्हा, वाच जिल्हयाच्या भरसवल्ली

नावाच्या ठिकाणी आंध्रमधील एकुलते एक सूर्यमन्दिर

आहे. हे मन्दिर १७७८ मधे येलमॅचिली पुद्याजी पुंतुतुने

बांधले होते, मन्दिराची रचना अशी आहे की, वर्षातून

दोत ठरीव दिवशी सूर्याचे किरण बरोबर. देवमूर्तील्या चरणांना त्पर्श करतात.

आपला यापुडचा पडाव म्हणने धीकाकुलम. या नावाचा अर्थ आहे - दिव्य कासव, या तटवर्ती शहराचे हे नाव येथील विष्णुभगवानाच्या मंदिरामुळे ‘पडले. विष्णूची कूर्म म्हणजे कासव ख्पात पूजा करण्यात येणारे हे आपल्या देशातील एकमेव देवस्थान होय. कूर्म हा चविष्णूंचा डुसरा अवतार होय.

असे मानने जाते की मृत व्यक्तीच्या अस्थी या मंदिराचा तलाव श्‍वेत पृष्करिणीमधे विसर्जित तर त्यांची कासवे बनतात. श्रीकाकुत्रमच्या भृत्तर टोकाबर, परन्तु तटाच्या पलोकडे माचकुंड. नदीचे पात्र आस्ध व ओरिसा या प्रांतांच्यामधे काही अंतरपर्यन्त सौमारेषेचे म करते, माचकुंडट जलविद्युत तिर्मिती केन्द्राने ऑगस्ट १९५५ मधे वोजनिर्मिती सुरू केली, दोन्ही हौ पहिली भागीदारी व सफल औद्योगिक भुपक्रम होता जर अधिकांश ओरिसा ब आांधच्या अुतर तटाचा बराच हिस्सा

मिळून कालिंग देश म्हणवला जाई. कलिंग समुडी व्यापारासाठी प्रसिद्ध होता आणि त्माचो जहाजे ती

(कासव)

आहशिवातोलदेशात असते; भारतातून, लं

लोक कलिंगहनच गेले होते. पलौरा (महाभारतात यांचा धुलेख. होत.

इतिहासात कलिंगचे महत्व अशासाठी आहे.

त्याला युद्धाचो

‘मिवान्मार (बह्मदेश). जमून वस्ती करणारे पहिले आ आहे), अल्वा व चित्रपुरा हो

भारताच्या प्राचीन ‘उुड़ कलन हा भाग जिंकला अन्‌ यानन्तर

लो मुर

की, संग्राट अशोकने फार मोठे ऱ त्याने भाचा मुपरूप्कडून बौद धर्माची दोक्षा घेतली आणि आपले भुरवीरत भायुष्य देश-विदेशात धर्मप्रसार करण्यासाठी नेले चौथ्यापासूत तेराव्या शतकापर्पत्त केसरी त गंग राजांच्या शामनाखाली भोरिसा हें मोठे बलशाली राज्य होते. त्यांचे समुद्री बांध लूप गजवृतःहोते; आगिसाची समदी शी इंग्रजांच्या शासनवाळात पूर्ण, नष्ट झाली.

शिसारी बसलो,

ओरिसातील जनता आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या स्मृत्यर्थ दरवर्षी कार्तिक पौणिमिला (जहाजाचे वँदन) हा ‘अुत्सव साजरा करते, त्या राश्री

‘ब्रोध्टा नंदन’

लोक समुद्राची पूजा करतात आणि शेकडो वर्षांपूर्वी त्याचे पूर्वज करत, त्याप्रमाणे पूजेनंतर बांबूच्या लहान नावांमधे पेटते दिजे ठेवून ते नद्या व समुद्राच्या

पाण्यात वहात सोडतात. इंग्तिश चॅनल पोहून जाणारे पा

भारतीय

जलतरणपटू मिहिर सेन यांनी कलिंगपासून जावापर्यत्तचा कवा शिाच्या बोटीची

ट लांबीची, दीन

समुद्री मार्ग शोधून काढण्यासाठी यासाठी ४

योजना केली होती.

‘डोलकाठ्यांवाली लाकडाची ताव अपयुेंगात आणल होठ जुन्या जमान्यात कालिंबहून अशाच नाचा. रवाना होत असंत. गोपाल हे दलिण ओरिमातौत एक शान्त उ

पालपुरू- ऑनसो असे खवले होते. वेथील राहिवालो आजही आपली जुनी परंपरा राखून आहेत;

सूर्योदयापूर्वी भन घरासमोरील रस्त्याचा माग भाडन, त्यावर सडा टाकून दारासमोर तोंदुळाच्या

सुर दोंगोळ्या काढतात, सकाळीच लोक समुद्रकिनारी जमा होतात, पूर्व

दे्शन होताच सर्वजण मस्तक भुकंतून त्याला वन्दन करतात व नंतर समुद्रात डजकी मारतात, म्रथोल समुद्रकिनार्‍यावर जागजागी पांडरा रंग दिलेले ब्रांडू गाडनेले असतात. त्यामुळे

आहे याचा कोळ्यांना दिवसा अरार ऐना वेला. रोधीच्या नेळी टे फाम फिनार्‍्यावरोल. दौषलंभ

बरतो, ‘बंगासी कोळ्यांपेक्ा ते निराळे मोळखू ं

येथील कोळी कोनी टोप्या चालतात. त्यामुळे तात,

त़्रिसरा भाग काळात त्याला बेटावर प्राप्त झालेल्या ‘गरोबाने आपल्या विशेष मण्याच्या साह्याने धनाच्या दुष्पट कमाई झाली, अनेक मूल्यवान

  • ‘मगिकुंडलच्या जल्लमेत्री वेदना थांबवली. या वस्तु त्याते व्यापारात मिळवल्या, ‘घटनेनन्तर ते दोघे घनिष्ट मित्र बनले. मणिकुंडलला अनेक वस्तु मोठ्या भध्देने भेट ‘मणिकुंडलने त्याला कित्येक व्यापारी सूत्रे व देभून त्याने त्याचा निरोप घेतला, राजाः त्यासंबंधीची रहस्ये स्पष्ट करून सांगितली. त्याला सहा महिन्यांची मुदत दिली होती. आपण यापूर्वी कोणकोणते, व्यापार केले व ती पुरी होण्यास आता फक्त पंधरा दिवसच, समुदधयाजा सुरू केल्यानन्लर कोणकोणया तुर्त. परिस्थितीतून गेलो हे ही त्याने सांगितले. गरीब आता चांगला

हन व्यापारी

त ह त 0 कीडा

त्याची वर्णनशैली, इतकी स्पष्ट व प्रभावी होती, की सर्व गोष्टो आपल्या नजरेसमोर स्पष्ट घडत आहित, असे गरीबाला वाटले, त्याचे शिष्यत्व पत्करल्यामुळे गरीबाचे आषोाज्ञात व व्यापारज्ञान यात तीव प्रगती झाली. व्यापारी मामल्यात आता तो स्वतःच निर्णव घेजू लागला.

राक्षसद्वीपावर पाय ठेवल्यानन्तर अशा प्रकारे आता साडेचार महिने निघून गेले. या

बनून स्वदेशी परतला, सर्वात आधी त्याने राजधानीत एक भव्य भवन खरेदी केले. त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या ब सुधारणा केल्या आकर्षक रंग दिला, दासदासींची नेमणुक केलो. इतके सारे पूर्ण होताहोता भुरलेले पंधरा दिवसही पूर्ण झाले.

मुदतीच्या शेवटच्या दिवशी गरीबाने मोठ्या व्यापार्‍याचा वेष धारण केला व तो राजासाठी बहूमूल्य भेटवस्तु घेअून सजवलेल्या

॥््ााशयाा््चिचया०ण० ०0 स्का ४ 0 झडायला

बग्गीते बसून त्याला भेटायला निघाला.

जाता जाता वाटेत तो करपनालो विचरत राहिला तों पोचला, तेंव्हा त्याला राजा मागील दोन महिने फारच आजारी असल्याचे समजले, त्याच्या पाठीवर गळू झाले होते व चांगल्यात चांगले वैद्यही ले बरे करण्यात सफल ज्ञाले नव्हते. या गळवामुळे राजाला असहनीय वेदना होत असून त्याच्या डोळ्यातून अविरत अधुधारा र चे समजले,

हो माहिती कळून गरीबाला फार वाईट भाटले. स्वतःज स्वतःला त्याने गेल्या पंधरा दिवसात राजाची माहिती न काढल्याबद्दल दोष द्विला, ताबइतोब घरी परत गेजून आपला- अपूर्व मणी घेअून तो

श्रीमन्त व्यापाऱ्याच्या वेधात गरी आता चांगला प्रतिष्ठित दिसत नि घेण्यात त्माला कसलोही अ

राजाकडे गेला.

असल्याने राज- वण आली नाही,

त्याने जेव्हा राजाच्या कक्षात परव कता………र्‍___ तेंव्हा राजा अत्यन्त अशक्त झाला असल्याचे त्याला आढळले. त्याचा चेहरा कान्तिहीन होअून तो बिछान्यावर एका बाजूला तोंड फिरवून झोपलेला होता. सहा महिन्यांपूर्वी जो राजा मोठ्या भात्मविश्‍वासाने त्यांच्याशी बोलला होता, त्यालाच आता यो स्थितीत पाहून गरीबाचे मन दुःखाने भरून गेले व यातून अथू झरू लागून स्वतःवर ताबा त्याला अशक्य झाले. मनातल्या मनात तो परमेश्वराला म्हणाला, “’हे देवा, तुझी लोला कशी विचित्र आहे! केंव्हा काय घडतं, तुलाच ठानूक!’”

काहो क्षण या स्थितोत गेल्यावर गरोबाने स्वत:ला सावरले. तो हळूच राजाच्या जवळ गेला, झाकलेले नसल्याने गळू स्पष्ट दिसत होते, भापला अद्‌भृत मणो त्याने गळवावर ठेवला, बास, दुसर्‍याच क्षणी गळू अदृश्य झाले!

त्वचा पुन्हा कान्तिमय दिसू लागली. सृषप्नावस्थेतही वेदना अन्‌भ राजाला अकत्मात सुख वाटू लागले. राजाने डोळे अुघडून पाहिले. तिथेच असलेल्या राणीने हे दृश्य पाहिले, तेंव्हा तिच्या डोळ्यातून, आनन्दाश्रू वाहू लागले, अनायासच तिने होत जोडून गरोबाला प्रणाम केला. क्षणभराने राजा बिछान्याः बसला, आपला जणू पुनर्जन्मच झाल्यासारखे त्याला वाटत आनत्दभरल्या स्वरात त्याते विचारले, “कोणी मला हा पुनर्जन्म दिला? तो महान व्यक्ती कोण आहे?’’ महाराणींने गरीबाकडे इशारा केला. राज आश्‍वर्य प्रकट करत असतानाच गरोबाने त्याला प्रणाम केला. ताबडतोब शय्येवरून भुतरून राजाने त्याचे हात आपल्या हातात देत म्हटले, “महानुभाव, आपलं सर्वस्व मी

भापणाला अर्पण केलं तरो मी आपला कणीच राहोत. माः हीं तर आपण अपर न्वन्तरीच आहात, ओफला परिचय देअून मला धन्य करा ना!*’

तच गरी

भापला एकमेव

यास

ब म्हण्णाला, “महा शी जुताच परिचय आहे. नव्याने परिचय करायची काथ गरज? सहा महिन्यांपूर्वीच परमेश्वराने एकमेकांशो

भापला परि होता

आवाज ऐकतीच राजाने गरीबाला ओळखले व गदुगद्‌ स्तरात म्हटले, ‘*तर तूच तो गरोब

माणूस, ज्याला मी राक्षसद्रीपावर १” राजाला पुन्हा १ सवेत झ्या यरा नव्या स्थितीला भपणच कारण आहात महाराज! आपण मला इतका मान देगू नमे, त्या विवशी जसं

पुकारलं, तसंच पुकारावं मला. मी

गरीब म्हणाला, “’

स्वत:बाबत मागाहून सर्व काही सांगेन

खूपच कमजोर आहात. भोजन करून संध्याकाळपर्यन्त भरपूर विश्रान्ती घ्यावी.”

मंस्तरमुग्ध झाल्याप्रमाणे गरीबाने सांगितल्यानुसार राजाने भोजन केले व तो अंगदी ‘आरांमातं भध्याकाळपर्यन्त झोपला. संध्याकाळी स्नोन करून तो ताजातवाना झाला. आता आपण अगदी स्वस्थ, चिन्ता मुक्त, पीडारहित झाल्यासारखे त्याला वाटत होते. स्वतः भृद्यानात बसून त्याने गरीबाला बोलावून घ्यायची भाज्ञा दिली,

थोडमाच वेळात गरीन्न तेथे पोचला ब राजाजवळ बसून राक्षसद्रीपावर पोचल्या त्याने सविस्तर

पासून कायकाय घडले, ते सर्व सांगितले, सर्व हकिकत सांगितल्यावर गरीब

राजाला म्हणाला, *‘मनुष्य सर्वशक्तिमान आहे, हे मानतो मी! पण देवत्व हे मानवतेहून काहीसं भुंचच आहे. पंचमहाभूतांपासून निर्मित मानवाहून, तो सृष्टिकर्ता थोडा का होईना भुंच आहे, हे मान्य करायलाच हवं. विधि मानवाला क्षणोक्षणी निर्देश देत भसतो. कोणतं दुर्भाग्य, वेन्हा सौभाग्यात परिवर्तित

होतं; किंवा कोणतभाग्यदुर्भाग्यात हेअयदो खो मोठ्यात मोठ्या व्यक्तीच्याही आकलना पलिकडे आहे! धर्माचरण करावं, धर्मपथावर’ चालावं - इतकंच मानवाला आवश्यक आहे. तो धर्मपथावर मानवाला भुन्नतीकडे घेभून जातो व तो परमेश्वराचा लाडका बनतो. आपलंच जुदाहरण पहा! मला राक्षसद्वीपावर पाठवून ज्या दुर्भाग्याची शिकार बनवायचं आपण ठरवलंत, तेच आपलं भाग्य ठरलं. आपण हे सत्य नाकारू शकाल?’

राजा गंभोरतेनें गरीबाचे बोलणे ऐकत होता. हात जोडत आता तो म्हणाला, ‘‘हा नमस्कार प्रथम त्या जगघ्नायाला आणि नंतर तो त्याच्या दूताला - तुला ! ‘जगात जितके चांगले लोक आहेत, ते सारे त्यांचे दृतच आहेत’ असं तूच म्हणाला होतास, आठवतंय?’’ असे म्हणून राजा मनःपूर्वक हसला,

त्या रमणीय जुद्यातात चांदण्याचे धवल. तेज आता अगदी कोपर्‍माकोपर्‍याताही देवाच्या स्वच्छ, पवित्र स्मिताप्रमाणे मनोहारी

ख्पात चमकून मुठले! (समाप्)

त्राके

ते केवळ शिल्यकारच नव्हे, तंर भृतम खगोलशात्व्ञ व गणितशास्तरजही होते, ई.स.

त्याच संस्कृती न्रभराटोत भआलो.

अ, दोन खंडामधे विस्तारठेले नगर! पाचीन व मध्ययुगात बेझांटियम व कॉन्टटिनोपल याः नावांनो ओळखले जाणारे हे. शहर युरोप त आशिया वा.

दोन्ही बंडोमथें पसरलेले आहे. आता ते वुरोपज्या एका. मस्त देशाची

हि ळर क.»

टिकाळची भव्य मन्व्रिर

जनावरांच्या सा! फ्रिंमिड आकाराची दगडी मन्दिर बांधनी गेली आहेत. शिल्पकार मायालुयांनी तौ बांधली.

व ओझे बहाणार्‍या

शिवाय

५७ तै ९७० र्‍या दरम्यान

२, सटेंबर ब ऑक्टोबर महित्यात एका खेडयातील पक्ष्यांची वर्तणुक विचित्रच होते ९

काहो धुक्याच्या

प्रकारचे पक्षी जमिनीबर धोड जरी प्रकाश द्विसल्ा तरी जिवाचौ पर्वा न करता जमिनीवडे झेप चेत्तात बमरतात, काही पक्ली अमिनोकर भुतरतात पण बेहोश पडून रहातात. अशा पक्षांना बेत पकडून घेभून जातात,

झाखर

ल याचे कारण शोधताना निरनिराळी स्पष्टीकरणे दिली असली तरी पक्ष्यांच्य तत्मधाती प्रवृत्तीचे अगद कारण ते शोधू शकले नाहीत.

मरे व नेमके

डि ् र डि व ऱि य

कड्धांचा जुफ्योग व्हायलाच हवा

ओोदययचाही नाहो. अएचण कशी सीडवात?

॥. २ कसच्शा अंकली बहोण कर तम्ची आत्या नसेल, तर िला काब म्हणावे ॥ ३ केळ्याचे तेल कशषापानून निघू शवे? केळे?

& रिबश्य| पिंजर्‍यात किती भाकडे रहा देतील ५, पक्षो दक्षिणेकडेच का खुल्तात?

६. माझ्यामवळ एक असं घड्याळ आहे, की ते दिवसातून फक्त बह गोफूळदाग ाच्या बगत्यात !, ४०. ००० रपये किमतो्या उसठूंची चोरी झाली, नेल्या तीन महिन्यात आक्मपास. दोनदाच बरोनर वेळ दाषनते. हे कसले धध्याळ राहे? आमेव्या जोसयामधे ही पाववी मोरी होती. चोराने मागोल बातूच्या खिणीच्या काचा फोपून आले पेश केला होता. गबेओीरी तोन पकार पहला. एकर देमारई थिटफो ॥ा बागेत एश्‍लेच्या काचांकडे लक्षपूर्वक पहात असताना अगल्याचा राकषशबार येथून त्यांच्याजवळ अूभा राहिला. क

“मला आवाज तेकू भाला ना आगगाडी इयूनजाते, त्यावेळी आवाजात दुसरा करला भााज ऐकूच येत नाही न॑! इथे आसपास झतेत्या सर्व बोऱ्या याच वेळी” आर

अंड्याच्या कवचापासून पेपरवेट बनवा,

अंड्यांचे रिकामे कक्‍च स्वज्छ धुवा. प्लस्टर ऑफ पॅरिसचा ज्ञगदा छेनंवूने तो कवचात भरा, || चरून सपाट करा, प्लॅस्टर वाळून कडक झाले की कच मुलटे डेला. यानंतर आवडीच्या रंगांनी |. रंभा.

काच फोडली अलणार. भाडीच्या

ज्ञाल्या, भरं म्हणतात,” तो रखवाल

आता तुमच्यासाठी पेपरवेट तयार!

“पण या घरात चुसषणार्‍्याला तशो भोतो नाही, करात असणारे जागेच होने, आता नौट सांग, योरीचा मान फुट लपजसायस इन्लेकशलने गंभीरपणे विचारते.

रषचालदाराने थरथर कापत भापला शुन्हा कडलकेला. राख्रणदारच डोर आहे हे इल्ेकसने कसे ओळखले?

सोनेरी क्षण १४ ची भुत्तरे ॥ जगात कुठे! |

(गणन क कचे बंधूंनो, आपला अज्ञातवासाचा काळ सुरू आपला विचार व्यक्त केला, ३, स्टैलिनग्राडच्या मामयेन पर्यत्तावर ‘होत आहे. या अवधीत आपल्याला फार *‘मत्स्य देशचा शासक ब्रिराट धर्मशील, ४. पूर्व टकीतील केपहोसिथा सावधगिरीनं रहायला हवं. आपण कोण बलवान आणि आपला शुभ-चिंन्तक आहे. भाफ्रिकेतीन कूमर नॅशनल पार्क आहोत हे कळू देता कामा नये, सांगा, आपण एक वर्ष तिथे राहिलो तर मुत्तम चित्रकोडे अज्ञातवासाचं हे वर्ष आपण कोणत्या देशात होईल, आता बोला, तुम्ही कोणकॉशिती वृत्ती १. दुसरा हातारीचा चेहरा. तुलीचा गाल नाकाप्रशाणे व गुलीच्या गळ्याभोवती वेहतेली रिअत म्हातारीच्या । काढूया बरं?” धर्मराजने आपल्या बंधूंना स्वीकाराथला तयार आहात?’’ धर्मराजने

ॉशतापशे रिते | विचारले बाकी पांडवांना विचारले. २, भाकाचे आरे ेगवेगळे सा दिसत आहेत, जेगाने चालणाऱ्या स्यकनीचे तसे विमणार नाहीत. । *यांचाल, बेदी, मत्स्य, शूरसेन, अर्जुनने दुःखी आवाजात विचारले गोष्टीचे कोडे 1 1 ‘पटच्चर, विशार्ण, तवराष्ट्र, मल्ल, साल्व, ‘दादा, आमची गोष्ट सोडा, आपण आजवर ममार अशोकच्या काळात भारतात पेश्ची शाडिय नव्हती, पुरोपिपन लोकानी तो इकडे आणली.. | युगंधर, कुन्ती, सुराष्ट्र, अवंती आदि देश कुणाच्या अधीन राहून काम केलं नाही. कधी गमती पर खूप संपन्न आहेत. तिथली प्रजा सुखी आहे, कृणाच्यात सेवेत राहिला नाहीत. मग आपण. ह | ‘बौकपाणी चांगलं येत आहे; अन्‌ या देशांची विराटराजाकडे नोकरी .कशी करू शकाल? सामाजिक व्यवस्थाही दूढ आहे. यांपैकी या विचारातंच माझे मन दुःखानं भरुन जात | शि | कोणत्याही देशात आपण अज्ञातवासाचा आहे.’”

काळ घालवू शकू. आपल्याला धर्मदेवाचा धर्मराज म्हणाला, ‘*मी ब्राह्मणवेष धारण कश आशिर्वाद आणि अनुग्रह आहे. तेंव्हा माझी करीन. माझं नाव असेल कंक. या वेषात र ले तोल ठोन चया त मड “खात्रो आहे की आपल्या अज्ञातवासात अन्‌ या नावानेच मौ विराटच्या राजसभेत (असले व ४. कसलं विघ्न येणार नाही.” अर्जुनाने प्रवेश करीने. यत खेळून राजा, मंत्री आणि

सामंतांना खूश ठेवीन, मला कोणी ‘तू यापू काय करत होतास?” असं विचारलं तर मी सांगेन की मी धर्मराजच्या निकटवर्ती मित्रांपैकी असून त्यांच्याबरोबरच रहात असे.’’ नस्तर भौमाला भुद्देशून त्याने

नाव वल्लव असेल. विराट राजाला अशी पक्कात्न खायला घालीन, की आजतागायत लसली चाखली नसतील त्यानं. लाकडाच्या मोठ-मोठ्या मोळ्या सहज वाहून आणीत मौ. आपल्या कामांद्वारा राजाचं लक्ष मीं स्वतःकडे आकर्षून घेईन. म्हणजे साहमपूर्ण कामात तो माझा नुपमोग करून घेईल. चांगल्या बलवान आणि नामांकित मल्लांना मी मह-युद्धात

हत्वोन, आणि राजाच्या यशाला. र लावीन. अगोदूर-तू कुठे काम-करत होतास, असं त्यानं विचारलं, तर. सांगेन की, “मी धर्मराजाकडे गुलाम होतो. माझी गुप्तता. कायम रहावी म्हणून आवश्यक तौ सर्व सावधगिरी बाळगीन मौ. माझ्या बाजूनं निश्‍चिन्त रहावं आपण,”

अर्जुनाच्या अडचणीचा अुपाय पूर्वीच ठरलेला होता. अूर्वशीने त्याला नपुंसकत्वाचा शाप दिलेला होता अन्‌ इन्द्राने मुःशाप देअून म्हटले होते की, ‘हा शाप अज्ञातवासात भुपयोगी पडेल.’’

“माझं ताव असेलं बृह्नडा, हाताच्या मनगटापासून कोपरापर्यन्त बांगड्या घालोन. मौ पुरुष की स्री, हे कोणी ओळखूही शकणार नाही. त्या वेषात मी विराटाच्या अत्तः पुरातील स्र्रियांचं मनोरंजन करोन, मला “अगोदर काय करत होता?’ असं विचारलं, तर सांगेत की मी द्रौपदीची दासी होते. अर्जुन बोलला,

*‘माझं नाव असेल दामग्थी, विराटच्या घोड्यांचा प्रशिक्षक अनेन मी. अश्‍वांच्या आजारांवर भुपाय करीन. ते काम भुत्तम. माहीत आहे मला. ‘पूर्वी धर्मराजाकडे अशव- अधिकारी’ होतो, असं सांगेन मी.’’ नकुलने. म्हटले.

न्वीपाल नाव घारण करून मी विराटच्या गायींचा राखणदार बनेन. पूर्वीही मी. तुमच्या आजेप्रमाणे हे काम करत असे. म्हणून मला ते नवं नव्हे, गायीबैलांबदल मला. होत नाही, असं काही नाहीच.’’ सहदेव

‘द्वौपदी काय करील, याबद्दल धर्मराज

होता “तिने ‘औजपेर्येन्त

इतरांकडून सैवाँ घेतली होती, सेवा केली

नव्हतो! ती एक सुकुमार स्री असून पतोंच्या

आधाराने आयृष्य घालवत रहाणारो पतिक्रता होती,

‘पण धर्मराजची शंका दूर करत द्रौपदी आपण होअून म्हणाली, ‘*माझ्यासाठी आपण चिन्ताग्रस्त का? सैरल्धी वृत्ती, हो एक आदरणीय वृत्ती आहे. तिच्याशी इतर दासौप्रमाणे वर्तणुक केली जात नाही. मौ तौच वृत्ती स्वीकारून ‘पुरातल्या स्तरियांची केशरचना करत जाईन. ‘विराटपल्नी सुदेच्णा हिच्याजवळ रहस्यपूर्वक राहू शकेन मो.”

आपले बन्यु व द्रौपदी यांच्या निर्णयांमुळे धर्मराज संतृष्ट झाला. त्याने धौम्य, सूत व अन्य नोकरांना दृपदाकडे रहायला सांगितले. इन्द्रसेन ब अन्य मन्तर्यांना रिकामे रथ घेजून द्वारकेला जायला सुचवले. सर्वांना सावधगिरौची सूचना दिली की, *पांडवांबद्दल ‘कौणी काही विचारले तर - आम्हाला काही माहीत नाही - असे सांगा.”

धौम्यने पांडवांना राजांकडे सेवेला रहाणार्‍या लोकांचे कायकाय धर्म असतात, (त्यांची वर्तणुक कशी असावी इ.) नीट समजावून सांगितले. जेव्हा सर्वजण आपापल्या ठिकाणी निघाले, तेंव्हा पांडवही आपापल्या हत्यारांसह द्वैतवन सोडन जायला निघाले. वने, पर्वत, नद्या इ. पार करत त्यांनी मत्स्व देशात प्रवेश केला. मत्स्य देश दशार्ण देशांच्या अुत्तरेला, पांचालच्या

दक्षिणेला व शूरसेनच्या देशाच्या मध्यावर होता.

द्वौपदी म्हणालो, ‘‘इथे शेतं, रस्ते वगैरे बरेच आहेत. असं बाटत॑य की बिराटनगर इथून बरंच दूर आई सकाळंपूर्यन्त आपण मार्गाने जाजून जंगल पार कवचे हे धर्मराजने ठरवले. त्याने अर्जुनाला, द्रौपदीला मुचलून घेथून चालायला सांगिः अशा पकारे ते विराटराज्याच्या सरहद्दीवर पोचले, आता धर्मराजाने केला. ती घेबून अर्जुनाचे गांडीव जगदविख्यात होते. ओळबायला तें एक आयुधच पुरेसे होते. त्यामुळे धर्मराजने अर्जुनाला आपली. सुरक्षित ठेवता येतोल, असे एकादे गुप्त त्यान

शोध्रायला सांगितले.

अर्जुनाने चारी दिशांना नजर फिरवली, तेंब्हा त्याला एक शमशान व त्याच्या मध्यावर भुत्तम फैलावलेला असा एक शमीवृक्ष दिसला. साधारणतया अशा जांगी कोणी येत नाही, कोणो आला तरी खालून वृक्षाचा. अग्रभांग कोणाला दिसत नाही. तें्हा त्या वृक्षाच्या दाट फांद्यांगधरे आपली शस्र लपवून ठेवायचे अर्जुनाने ठरवले, पांडिवांतो आपल्या धनुष्यांच्या दोऱ्या अुतरवल्या व ती जमिनीवर ठेवली. आपली. खड्गेही धनुष्यांबरोबरच ठेवलो. धर्मराजाच्या आज्ञेने नकुल शमीवृक्षात्रर चढला अन्‌ त्याने झाडाच्या दाट पानांमध्े शस्त्रे नौट लपवली, पाझूस पडला तरी त्यांवर येंबेभरही पाणी पडणार नाही असे पाहिले. नंतर त्यांवर एक

प्रेतझाकून ट्वले.

शव वर चढवताना कांही । त्याला पाहिले. पांडवांनी त्यांना सांगितले की, “आठशे वर्षं वयाची आमची आई मृत्यु पावली. आमच्या वंशाच्या आचारांच्या अनुसार आम्ही तिचं प्रेत झाडावर ठेवलंय. “*

नन्तर विराट नगरात जाताना एका जागी यांबून धर्मराजने दुर्गेचे स्मरण करून प्रार्थना क्रेली, ‘‘माते, आम्ही तुला शरण आलो. आहोत; आमचे रक्षण कर, आमची काळजी बे.”

दुगदिवी आपल्या दिव्य रूपात प्रकट होजून म्हणाली, “निकट भविष्यात तुम्ही युद्ध जिंकाल. तुमचे कल्याण होईल.’” आशिर्वाद देजून देवी अन्तर्घान पावली, नन्तर घर्मराजने नदीत स्नान केले. हात जोडून धर्मदेवाची प्रार्थना केली, ‘आपण यक्ष बतूत मला वर देण्याचा जो वायदा केला होता, त्यानुसार आता वर मागत आहे.’’

तत्क्षण फार विचित्र घटना घडली. धर्मराज भगवी वस्त्रे घातलेला दिसू लागला. त्याच्या हाती कमंडलुही होता, तो यति दिसू लागला. इतर पांडवांनाही आपल्यासाठी योग्य अशी वसे मिळाली सर्वानी योग्य अशो सामग्री अुचलली. भविष्यात ज्या ज्या वृत्तीने रहायचे ठरले होते, त्या त्या वृत्तीला योग्य पोशाच घारण केले.

धघर्मराजने फासे आपल्या आुपरण्यात बांधून घेतले. आणि तो विराटच्या दरबारात गेला. तो जरी यतिवेषात असला, तरी त्याच्या मुखावरचे तेज पाहून विराटराजा हतप्रभ झाला! राजाना वाटले की, याच्या-

बरोबर याचा परिवारही असता, ‘ तर ःहा एकादाचक्रवर्ती राजा वाठला असता.”

विराटच्या ‘जवळ जाअून: धैसराज म्हणाला, “राजा, माझं सर्वस्व नाहीसं आलंय. काहीकाळ आपल्या दरबारात रहायची माझी इच्छा आहे, मी वैयाधुपद गो्राचा असून नाव कंक आहे. पूर्वी मो धर्मराज कडे होतो आणि त्याच्या आप्तांपैकी एक आहे. मी वतात त्यांच्याहातून हरलो, तरी ते कधी माझ्याकडून धन घेत नसत. माझी इच्छा आहे की, आपणही माझ्याशी तसाच व्यवहार ठेवावा. ‘’

बिराट म्हणाला, *‘माझ्या परिवारापैकी ‘कोणो कधी तुझं काहो वाकडं केलं, तर मो ताबडतोब त्वाला शिक्षा करीन, तुझ्याकडून कोणी धत-घाल्याचो याचना केलो, तर मला सांग, मी त्यांना ते देईन, सर्वजण माझ्याशी जसं वागतात, तसंच “यांनो तृश्याभीही

राजाकडे आला. त्याच्या एका हातात झारा तर दुसऱ्यात तलवार होती. दिारराजाला उणामे करून तो म्हणाला, महाराज, गा नाव आहे बहन. माजी नेमणूक केलो, तर मो तिविध पक्ताप्रं बनवून भापणाला भतृष

तू स्वयंपाकी असशील, असा विश्‍वास नाही वाट्त मला.’” विराट म्हणाला, *‘धर्मराजांता. मोहीत आहे की, मी था. विद्येत कसा”पंट आहे. शारीरिक बळातही मी कुणाहून कमी नव्हे, मनोरंजनासाठी हत्ती, सिंह यांसारख्या जतावरांशी लढायला लावाल, तर तसं वरून पहा मौ वि अलवान आहे.’’ भीम म्हणाला, । *‘डौक आहे, तू माझ्या पाकशाळेत प्रमुख बल्लक-म्हणून काम कर,” असे म्हणून

बिराटने त्याला पाकशाळेकडे पाठवले, ह्ौपवी जुती वसे नेसून

होती, नगरवासीबांनी तिला विचारले. *‘देवी, कोण आहात आपण? काय करता?

द्वौपवी “मी मैरल्ध्री आहे, कोणी माझं पोषण करायला तयार असेलतर मी सैवा करीन त्यांची,” राजभवनाच्या वरील भागात फ़िरत असलेल्या राणी मुदे्णेने द्रौपदीला पाहिले ॥णि तिला आपल्याजवळ लावून किज्ारले, कोण आहेस तू? काय काम करतेस?”

‘*देवी, मी आहे सैरल्धी, केशालंकाराची कला मला येते. केसात फुलं माळण्यात प्रवीण जाहे गौ. विविध फूलमाळा गुंफण्यात माझ्या

बरोबरीची दुसरी कोणीच नसेल. ग सत्त्वभामा, पांडवपत्नी द्रौपदी यांनोही माझा. भरपूर गोस्व केला आहे यासाठो- द्ौषदो मला *माळिण’ म्हणत असे.’’ द्रौपदीने नम्रतेने. आपली ओळख करून दिली. तू इतकी सुन्दर आहेस की, पुरुष

स्रियासुद्धा तुझ्याकडे आकर्षित होतील. मला तर जशीही भोती वाटतेय. की, महाराजांनीही एकदा तुला पाहिली, तर माझा चेहरा पहाणं नको वाटेल त्यांना. तुला अंतःपुरात ठेवलं, तर ते तुझाच दास बनून एहातील अशो भीती पडलीय मला,” राणी मुदेच्णा म्हणाली

**महाराणी, विराट राजा किंवा अन्य. कोणीही, माझं काही बिघडवू शकणार जाहोत. महाबलशाली असे पाच गन्यर्वकमार माझे पति असून त्यांचं हरक्षण माज्यावर लक्ष असतं, नास, फक्त कुणाचे पाय धुण्याचे किंवा कुणाचं शुट बाण्याचं काम मला सांगू नका. इतक मोडन अन्य कृट्ंहो काम मी अगदी मनापासून करीन. मला सामान्य स्री समजून कोणी माझ्याशी दुर्ब्यबहार करू पाहील, मला छेडील, तर कोणत्याही बातमीशिवाय माझे पती त्याला रातोरात मारून टाकतील.” द्रौपदी बोलली.

तिचे है आश्‍वासन ऐकून राणी सुदेष्णाने तिला नोकरीला ठेवून घेतले. त्यानन्तर नपुंसक वेषात अर्जुन राजा निराटकडे आला, त्याने गडद लाल रंगाची वखे नेसली होती. भर दरबारात येअून तो विराटराजाला म्हणाला, ‘*राजा, माझं नाव बृहन्नडा. नृत्यः कलेत मी अंसामान्य जाहे; केस विंचरण्यात

& कुशल आहे अन्‌ फुलं सजवण्यातही दक्ष

आहे.

विराटचा त्याच्या बोलण्यावर विश्‍वास बसला नाही, “तुझे लांब हात अन्‌ भुजा बाहूत असं वाटतं, की तू धनुर्घारी असशोल.”’

“नाही महाराज, धतृष्य कस असतं, हे ‘हौ माहोत नाहीय मला, संगीताचं ज्ञान आहे मला. वोणा-मृदुंग वाजवू शकते. नाट्य

विराटने आपली कन्या अत्तरा हिला बोखावले अन्‌ म्हणले, *‘मुली, हिच नाव बृहल्लहय आहे, हिच्याकडून नृत्य शौक अर्जुन अुत्तरेबरोबर अंत प्रात गेला.

थोड्या बेळाने विराट आपले अश्‍व पहायला गेला असता, नकुल त्या अशवांकडे. निस्खून पहात असलेला त्याला आपल्या सेवकांना म्हणाला, ‘* ‘घोष्यांचं चांगलं ज्ञान दिसतंय, ‘पाठवा,’’ अन्‌ तो तेथून निघून गेला,

नकुल सभेत येअून बिराटराजाला भेटला, सो म्हणाला, ‘‘महाराज, अुपजोविकेसाठी आपल्या देशात आलोय. मला आपल्या

अश्वांचां अधिपती बनवा. अडेल अश्वांना वठणीवर आणणे, त्यांच्या आजारावर भुपचार करणं म्हणजे माझ्या हातचा मळ! खूप पूर्वी मी धर्मराजाच्या घोड्यांवर देखरेख ठेवत असे. माझें नाव दामग्रॅथी.”’

त्याच्या बोलण्यावर संतुष्ट होअून’ विराटने. त्याला आपले घोडे व रघ यांचा जंधिपती बनवले.

आणखी योड्या’ वेळाने सँव्हदेव. राजसभेजवळ आला; थेट गवळय़ाच्या वेषात गळ्यात माळा, हातात दोऱ्या अनू; बासरी चेअून त्याने दरबारात प्रवेश; राजासमोर आुभा राहून. तो म्हणाला, *‘महाराज, मी आपल्या गायींना चोरा व आजारांपासून दुर ठेवीन, त्या अध्रिक दूध देतील यासाठी प्रयत्नशील राहीन. मी अरिष्ट्नेसी नामक वैश्य आहे, धर्मराजाच्या एक कोटी गायी माझ्याच ताब्यात होत्या, मला ‘तत्त्रीपाल’ नावाने पुकारलं जातं.’’

त्याच्यावर विश्वास ठेवून राजाने त्याला गायींच्या रलवालदाराचे पद दिले.

पाचही पांडव अशा प्रकारे विरारराजाकडे राहू लागले ब॒ त्यांचा अज्ञातन्रास सुरू झाला.

। “त्ान्कोबा च्या बातस्या

क भारतीय’ घालकांकरता. जर्मनीतौल:कावही व्यक्तीनी आय,सं

“भारतीय न्नालकांच्या शब्दांचे हे संक्षिप्त रूप. ‘पासंस्थेचे अध्यक्ष आहेत; आणि आश्रयदाते भाहेत.

  • डॉ, तार्भट ब्लूझ नामक कामगारमन्को; बर्मनोत रहाणारे काही श्षारतोर्व.मिळून या सँस्थेचे’!६० सभासद आहेत, हे सहिदय लोक वाढदिवस,

‘विबाह-विवस औंदि’तिमितताने या संस्थेला रकमा .,

दान देतात आर्णि’धा रकमा मुलाचे शिक्षण, पंगू मुलांसाठी ‘वाकाच्या सुर्च्या, कृजिम अवयब, शाळांसाठीइमारती भुभारणे, इस्पितळे, ग्रंथालये, मुलांच्या करमुणीस्रीठी अुद्याने बनवणे इत्यादी साठी भारतात पाठवल्या जातात. आपल्या रकमांचा नौट भुपयोग केला जात आहे की नाही, हे पहाण्यासाठी संस्येचे सभासद भारताला अधूनमधून भेटीही देतात. भारतीय चित्रांना मागणी

लँडंनंची सुप्रसिद्ध लिंलाबे-संस्था क्रिस्टौमंनें आयोजित केलेला ‘लिलोवे पुन्हा एकदा विदेशी कलाप्रेमींना भारतीय चित्रांचे कसेआकर्षण वाटते, हे तिढ॑ करत अहि, ‘सॉडी’ नेसलेली’ स्त्र’ हें रबिवर्माचे चिव ‘२०,३०;०७० हपमांनी विकर्ले’ गेले, त्याची. कॅटललांग-विंभ्त यांच्या अध्यपिक्षा कमीच होती. एन्‌.एस्‌ बे्द्रे यांच्या चित्राने ११, ६०५०००७: मिळवले, असे दिसते की’के.के. हेब्नर, गणेश पायने भाणि.अंत्जोलो इला. मेनन

प्रसिद्ध व्यक्ती सोथुबे हा ऑक्टो. मधे लिलाव आयोजित. |

’ गेल्या वैर्षी’ ६०० भारतीय चित्रे लिलावासाठी

बाजारात आलेलो भाहेत. अत्तर-प्रुवावर पोचणारी पहिली महिला. ‘फत्सचो चाळींमवर्षायो बॅकरमहिलाकिस्येन जनियन; तिची मार्गदर्शक सेजी भगोरोडनिकान्ह वा रश्षियने महिलेला बरोबर वेजून र मार्च रोजी रशिचाच्या अुत्तररोकावरन पायीच मृत्तर-दुर्वोकिडे रंवानाझाली. त्योनातेथेंपोंचायला ६० दिवसापेक्षा बोडा अधिब्शकाळे लागला. केवळंपांवोजाजृततेचे. ‘पोचणें, इतकांच तिचा अदेश नव्हता, तर मार्गावर तिने आजारो मुलाच्या शुभषेसाठो केन्द्र स्थापने

करण्यासाठी पैसाही गोळा केलो, “0४४

शु

येथे दरवर्षी नरसिंह जयंतीच्या दिवशी ‘भागवत मेळा” नावाने नृत्य-नाट्ये प्रदर्शित होतात. या. अुत्सवात प्रेक्षक अगदी मनापासून आनन्द लुटतात. या मुत्सवाचा अनुभव खासच वाटतो. ‘की नृत्व-नाट्ये गल्ली -गल्लौत दाखवल्या जाणार्‍या ‘नाटकासारशीच असतात. पण या मेळ्याचे (जगेचे) मुख्य भाकर्षण हो माट्येच असतात.

आगवत मेळ्याबद्दल विशद रूपाने माहिती ‘कलूत घ्यायची असेल, तर आपल्याला पाच शतकांपूर्वीची इतिहासाची पाने जुलटावी जगतील, इ. भारताचे तेलगू नायक राजे कलेला आधय देणारे होते, हे तायक राजे आस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देत असत. नायक राजांनी भागवत मेळ्याला प्रोत्साहन डेण्यासाठी पाचशे ब्राह्मणांना मेलट्टूर गाव दान विले,

अरदराज स्वामी मंदिरासमोरच्या रस्त्यावर नाटक प्रदर्शनासाठी वेदीची

व्यवस्था केली जाते, मंदिराच्या अुत्सव- मूर्ती सजवून प्रवेश-द्वारी ठेवल्या जातात. आपले नाटक देवांसमोरच आपण प्रदर्शित करत आहोत असे कलाकारांना वाटत असते, तेवीच्या (स्टेज) मागे वादक बसलेले असतात. नाटकांची कथानके आपल्या पुराणांतून निवडलेली असतात्त. खूप काळपर्यन्त ‘मेलट्टूरमधोल पुत्ष्कलाकारच यात भाग होत असत. भागवत-मेळा म्हणजे एक विलक्षण अद्‌भुत नाटक-प्रदर्शन असते.

पुराणकाळातील राजे
। ब्रह्मव्तत

पांचाल राजा बह्मादतत हा अतिशय कोणत्याही परिस्थितीत तो धर्मपालत सोडत तसे. र्मसोडूनःतो कोणताही निर्णय घेत नमे. सर्व प्राण्यांची भाषा समजण्याची कला त्याला प्रात झालेली होती.

एका झाडोऱ्याका/ पहाता -पहाता तो भचानक हमला, राणीनेही तिकडे नजर फिरवली, पण तिला तिथे काहीच दिसले नाही, तेंव्हा तिने विचारले, तर कसलीच हालचाल दिसत नाहीय! मग नुम्ही अमे. हसतात का म्हणूत?”’

रागा म्हणाना, नाहीय.”

पण या भुत्तराे तिचे समाधान शाते नाही, तिते बिचारे, ‘‘हवा कशी प्रशात्त आहे. कुठेही कसली हालचाल नाहीय, तरीही आपण का हसलात? ‘निनाक्षाण कोणी कधी हसतं काब?”

बहाद कहयनिश होता, आपल्या हसण्याचे कारभ सांगत लो बोलला, ‘‘झाडोऱयात दोन मंग्या मुगीचच एका लहातशा विषधावरून भांततायत. मलां्राण्यांचो भाषा अवगत असल्याने त्यांना भगदी लहानसा शब्दही ऐकू अन्‌ समजू शकतो. त्यांचं हे भांडण ऐकून सहजच अला हसू आलं.

तरीही रागीचा विश्वास असेना. राजा अस्करी करत आहे. असे. तिला वार्ले, ‘‘मी इतकी घोळी नाहीय, की आपलं सगळंच बोलणं खरं भानोन.

राजाने आता सांगितले की, आपण जे ओलत्ते हे सत्यच बोलतो. भाता राजावर: विश्वास बसू सणीने निचारले, “अस आहे काय? पण हो अदभूत शतती आपणाला की प्राम झाली” 0

लं काही विशेष कारण

अदभुत शक्ती कशी मिळाली याविषवो ॥ विवारात

पडला, पूर्ण व्यान लाजून त्याने भगवन्ताचे स्मरण केले. दुसर्‍या स्किथी तो राजभवनाकडे जाजू लागला, तेव्हा एका उड बरढ्मणाते त्याच्याकडे पाहून एक $लोक म्हटला, त्या श्लोकात बह्मवत्तच्या पूर्व-जन्मीचा तृत्तान्त स्पष्ट केला होता. चहावत्त कधी काळी एक मुतिदुमार होता, दुष्काळाच्या वेळी भूक सह न झाल्याने, त्याने गुरुचा पाळी प्राणी मारून त्याचे भास बाहे. या पापामुळे त्याला अनेक नम घ्यावे लागून खूप चास सहन करावा लागला, नंतर त्याला पुन्हा मृतिकुमाराचा जन्म मिळाला, त्यावेळो तेथील राजाचे वैभव पाहून तो. चक्तित भाला, त्यामुळे भाता घा मनम तो राजा बतलाव, सर्व प्राणीमात्रात स्वत:ला पहाण्याची शत्ती न्याला भापल्या नपोभक्तीमुळे पूर्व जन्मी मिद्रामेलीच होतो. यामुळेच आता त्याला सर्क गांधी भाषा आणण्याचे शकती मिळालेली आहे, पुर्वनत्मीच्या स्मृतीमुळे राजा अचानक बेशुदध झाला. थोड्या वेळाने तो शुद्धीवर जाला अ त्यातन्तर त्ते आपले आयुष्य भक्ति-पूजेत वेचले, कषा आपल्याला. सांगते की, पूर्व

त्मात आपल्याला मिळालेल्या शतच्या अळावरच आपली या ज्यातली भक्ती व सामर्थ्य अवलंबून

व ‘भुतरवण्यासाठी आवश्यक जागांची

।__ आईसवरग

समुद्राच्या पाण्यात तरंगणाऱ्या बृहदाकार अर्फाच्या खडकांना ‘आईसबर्ग’

बौ सोय केली जाते. भुत्तरटोकावरील आइसबर्ग सामान्यतः लहान असतात. ते ग्रौनलॅण्ड पासून शु. अटलांटिकच्या दक्षिणेकडे

तुम्हाला माहीत आहे काय

म्हणतात. श्रूव प्रान्तातल्या पर्वतातून हे तुकडे निराळे होतात ब पाण्यात तरंगत रहातात, सर्वात मोठा आइसबर्ग जगाच्या दक्षिणटोकावर आहे. ६० मैल लांब, २०

मैल रूंद व ३५० फूट बुंच असणारे हे खडक अंटार्टिक हिमपर्वता पासून निराळे ज्ञात्रेले असतात, अशा हिमपर्वतांवर तात्पुरती वातावरण शोधकेन्दे भुभी केली.

जातात. संशोधकांना विभानातून

सहायक भाषा

लुई ब्रेल नावाच्या पंधरा वर्षाच्या एका. विद्यार्थ्याने आंधळ्यांच्या जीवनात क्रास्ती घडवली. त्यानेच ‘बेल’ भाषा शोधून काली, या भाषेद्वारे आंधळे लिहिणेबाचणे शिकतात.

कागदावर भुभरलेल्या ताऱ्यांसारख्या रेषांना बोटाच्या टोकांती स्पर्श कहून आंधळे सहजपणे वाचू शकतात, सहा की वाल्या मशीनने टाइपरायटरसारण्या दिसणार्‍या ‘ब्लेलरायटरने या लिपीची वोजना केलेली.

असते.

ए॒का गावात रक्‍िचस्द्र नावाचा एक भाग्यवान माणूस रहात असे, मरताना त्याने आपली इस्टेट हरी ब गिरी या आपल्या दोन मुलांना सारखी सारखी वाटून दिली,

काहीही न करता नुसते बसून खाल्ले, तरीही काही फरक पडला नसता, इतर्की अमाप संपत्ती होती, हरी मजेने राह्‌ लागला, बैभवपूर्वक आयुष्य घालवू लागला, मनात येईल ते करत असे तो. त्याचा स्त्रत:चा मोठा महाल होता, दास-दासी होते, दररोज त्याच्या घरी कसला ना कसला जलसा होई, सर्वजण तोंड भरून त्याची स्तुती करत, त्याला ‘मोठा माणूस’ मातत. हरी जमेल

तितकी लोकांना मदतही करी, किंबहुना

कुणाला मदत करण्यासाठी तो कारणे शोधो! सारे गावकरी त्याच्या दानधर्माबद्दल आपसात बोलत असत.

परल्तु गिरी मात एका लहानशा कौलारू

घरात राही. त्याची बायको र ह्चि

विचार नवऱ्याशी मिळतेजुळतेच असत. त्यामुळे त्यांचे दिवस सुखाने व्यतीत होत. त्यांचे घर नेहमी स्वच्छ, नौट-नेटके असे, घरात फार किंमती सामानही नसे, ते चांगले कपडेच वापरत, पण ते भडक, चमकदार नसत, गिरीही इतरांना मदत करत असे, पण ती करण्यापूर्वी त्याला कारण माहीत असावे लागे. ज्यांना मदत करायची, त्यांना तो प्रश्‍न विचारी अन्‌ समाधानकारक मृत्तरे मिळाली, तरच आवश्यक ती मदत करी, सारे गाव त्याला. ‘महाकंजूष’ म्हणे,

तेथून थोड्या अंतरावर आणली एका गावात अचलपती नामक एक माणूस ह्येता, तो त्याचे कुटुम्ब अगदी सामान्य असेच होते, त्याच्या मुलाचे नाव प्रदीप वे मुलीचे नाव जया होते. जया अुपवर झालो. अचलपती तिच्या विवाहासाठी पैसा जोडत होता.

राविका आदले.

7 एके दिवशी त्याचा शेजारी घनचान प्रवासाला -निघण्यापूर्वी त्याच्छूहाती एक

गेठी डेत म्हणाला, ‘‘बाळे साज मूल्यवान वस्तु मी एका’गुप्त ठिकाणी ठेवेल्या आहेत; पण हे.बोटातच.ऐंहून गेलो; ही अंगठो केवळ मृत्यवानच नव्हे, तर मला ती खास बांटतें. पिढ्यान पिढ्या आमचे पूर्वज ही आपल्या पुत्राच्या हवाली करत आले आहेत, तेंव्हा हौ वंशाचो खूण आहे.’’ आणि तो.मुरक्षित ठेवायला सांगून धनवान निघून

अचलपतीने आपल्या मुलीसाठी. बनबनेले* बागिते ठेवलेल्या पेटीतच ती अंगठोही सुरंक्रित |

ठेवली, पण हो गोष्ट तो बायकोजवळ बोलला नाहो. र

. दुसऱ्याच दिवशी लोक वससह ‘जपीली पहायला आले. त्यांता मुलगी आवडली अन्‌ देष्याघेण्यांच्या. गोष्टीही ठरल्या, लासूं मुल्लीला पहायचो इच्छा व्यक्त केल्यामुळे ‘जवाची ‘आई ‘तिला खोलीत घेजून गैलो. जवाचे दागिने पाहून वरमाई फारच खूष झालो. विशेषत: भंगठौवर ती फिदा’ झालो. तो म्हणाली, “’ही अंगठी फॉर ओवडली मला! आपलं तात आता पके ज्ञालंच आहे. तेंव्हाया शुभ सेमयाच्या आठवणोदोखल ही. अंगठो तेवढो मला द्या.“तो तुम्ही दिलीत, की लग्न झालंच जसं समजा. अंगठी पाहून जयांच्या जाईला फारच. नाश्‍चर्य वाटले; ‘नवर्‍याने तिला कधी अंगठीबाबत काही सांगितले नव्हते! ती केंव्हा बनवली, हेही तिला ठाअूक नव्हते. ‘विहिणीला ती देण्यानाधी नवऱ्याशी वाबद्दल ‘ओलणे तिला अवचित वाटले. पण सासू.

म्हणाली, *‘माझ्या ‘येजशानांना मी. अंगठी’ मागितली; असं ‘कंळलं’तर रागावंतील ते. हौ भुद्यक गोष्ट’आपण जपल्या नंवर्‍्यांजवळ बोलायलाच नंब.”

तिंचे ‘बोलेणे’ ऐकत्यावर जयाच्या आईलाही वाटले; की वस्तु खरोखंर नगण्य आहे.’तिने होणाऱ्या” विहिंगीच्यो बोटात अंगठी सरकवेली; पुरोहित आला व विवाहमुहूतांचो दिवस वै वेळही निश्चित झालो: नंतर वरोकंडेी माणसे निधून गेली.’ जयाच्या आईनेही ठरवले’ की अंगठीबाबत नवर्‍याने विचारते, तरच सॉंगांवे!

चंरोतेली माणसे जयाचा विवाह पक्का झाल्याच्याच आनन्दात होती. ‘ एका आठवड्यानंतर शेजारचा धनवान प्रवासाहून परक.भाला. अन्‌ अचलपत्तीजवळ त्याने

॥॥॥॥॥॥॥॥

आपली अंगठी मागितली, दागिन्यांच्या पेटीत त्याने पाहि

घाबहून जाजून त्याने बायकोला विचारले तेंव्हा तिने री गोष्ट सांगितली. आपली पगडी भुतरवल्यासारखे, डोकेच

. आता या सि काय करावे! जे घडले, ते सारे त्याने धनवानला खांगितत्े व आता पुढे काव करावे, याबद्दल त्याचाच सह्या मागितला. थोडा वेळ विचार करून धनवान म्हणाला, ‘‘तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल थोडाही संशय नाहीय मला. पण पिढ्यान ‘पिढूयांची वारसा हकाची वस्तु सोडून द्यावी

  • असाही अर्थ नाही त्याचा! आता ती अंगठी

मला परत मिळेल, काढ. मो यासाठी तुला दोन नत:

भावनांचो कदर आहे मला. तशी अंगठी आणखी कुठे आहे, असं काही माहीत आहे.

बनवून घेता. धनवान हसत म्हणाला, ‘‘अंगठीची किंमत माहीत आहे. बो आहे ती! तशी बनवणं तुझ्या हातची गोष्ट नव्हे,” मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पाच हजार तिच, आता या दोन हजार जाणार, तेवढे आपल्याला कमी पडणार खर्चाला! पण आता आपली लाज राखायचा प्रश्‍न होता! आपल्या नावाला बट्टा लागू नये यासाठी तसली अं णे हो तो. धनबानला पुन्हा-‘ *‘अगदी तसलीच अंगठी पहायला मिळासी,. तर काम होअू शकेल.” जरा थांबून धनवान म्हणाला, माझ्या आजोबांच्या हातात-एकाच प्रकारच्या चार अंगठ्या असत. त्यांनी आपल्या दोन’भुलांना त्यातल्या दोन-दोन देअून टाकल्या-माझ्या दोन मुलगे. त्यांनी एक गला दिली. अन्‌ दुसरी माझ्या भावाला. भागू व्यापारासाठी मलयड्रीपात निघून गेला, त्याचा पत्ता काढणं अशकय आहे. आता प्रश्न माझ्या काकांचा, त्यांचा मृत्यु होजूनही खुष काळ नोटलाय. त्यांचे मुलगे हरी अन्‌ गिरी, दोघं अकाच गावात रहातात. तुला जे वर्णन

वड्लानाही

, असा काही बुपाय शोधून

हृवंय,. ते. त्यांच्याकडून मिळू शकेल. हरी दानशूर अन्‌ गिरी कंजूष आहे, असं ऐकलंय ‘मी.’’ त्याने अचलपतीला दोन भावांची । माहिती दिली.

आपला मुलगा प्रदोप याला सर्व काही स्पष्ट सांगून अचलपतो म्हणाला, *हे बघ, आता काहोही कून त्या अंगठीच्या जोडीची अंगठी मिळव. आपल्या कुटुम्बाच्या मानाचा अन्‌ प्रतिष्ठेचा प्रश्‍न आहे हा.

‘पित्याच्या आज्ञेने प्रदोप ताबडतोब हरी - ‘गिरौंच्या गावी गेला, प्रथम तो हरोला भेटून म्हणाला, “मला आपली मदत हतीय. माझी ‘हकीकत ऐकून घ्या.’’ हरीकडे त्यावेळी ‘कसलासा जलसा चालू होता. हो व्यस्त असल्यामुळे म्हणाला, *‘तुझी गोष्ट ऐकण्याइतक बेळ नाहीय मला, तुला काय हवंय तेवढंच सांग, आपल्याकडून शक्‍य ती मदत करीन मी,”

“मला तुमच्या अंगठींची नकल प्रदौप म्हणाला.

आपण फार गुंतलेले जाहोत असे सांगून हरी म्हणाला, ‘‘ती अंगठी आता माझ्या देवघरात आहे. तिची नक्कल कडून घेणं आत्ता शक्‍य ताही मला. जवळच्याचे गल्लीत माझा भाजू गिरी र्हातोय, पण तो महाकंजूष आहे. अंगठोची नक्कल करवायला एक.पैसाही’ खर्च नाही करणार तो, मी तुला दहा शूपये देतो, ती नक्कल बनवायला अन्‌ इतर आवश्यक खर्चाला ही रक्कम पुरेशी होईल.’’ प्रदीप काही बोलणार होता, पण पुढें काही ऐकायला तयार न होता, त्याच्या हातात दहा रुपये कोंबून हरी गेला, तिथे भुपस्थित

चालत आलेलो आमच्या कुटुंबाची

आहे. माझ्या दृष्टीने अमूल्य आहे ती. तेन्हा मी ती तुला देजू शकत नाही. अगदी बरोबर’ अशी अंगठी बनवण्याची हातोटी वजपुरीच्या रत्नगुप्तलाच साध्य आहे. आता तो मोठा करोडपती बनलाय. इतकी लहान-सहान

ते दहा रुपये घेताना प्रदीपला लाज बाटली. पण तो काही करू शकला नाहो, मुकाट्याने पैसे णिशात घालून तो बाहेर पडला. आता पुढे काय करावे याबद्दल तो विचारात पडला, ‘कंजूष’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गिरीकडे जावेसे वाटत’ नव्हते त्याला, पण आता नाइलाजच होता. अंगठीचा नमुना मिळवणे अत्यंत आवश्यक होते. ू

घरी आलेल्या प्रदीपचे गिरीने नीट स्वागत केले. त्याच्याशी गोड बोलून, मरबतही दिले, प्रदीपची अडचण त्याने समजूत घेतली, काही प्रश्‍नही विचारले.

नंतर तो प्रदोपला म्हणाला, *‘तुझं काम मोठ नाजूक आहे, फार सावधगिरोन वांगाचे लागेल, ही माझ्या हातातली अंगठी परंपरेनं

कामं करायला तो आता तयार नाही होणार. तरोही त्याला समजावून, खूष करून हे काम करायला लावण्यासाठी मौ तुझ्याबरोबर वज्पुरीला येतो. तिये नेकलीच कशाला, चांगली खरी अंगठीच बनवूया आपण.”

*“पण महाराज, माझ्याजवळ आत्ता इतके पैसे नाहीत. मला आपल्या गावी जाभून पैसे. आणामलां हवेत,’’ प्रदीप म्हणाला,

गिरी त्याचे भुत्तर ऐकून जरा थांबुत म्हणाला, ‘‘अरे पण, मुलीच्या लग्नासाठी जमवलेल्या धनातनंच हे पैसे तुझे बढोल देणार नं? पा अंगठोमुळे आता लग्नच मोडायत्री वेळ आली, तर सगळ्यावर बोळा .फिरेल, लग्न पार पाडायसाठी आता त्यांना कर्ज घ्यावं लागेल, ते मी देतो नं. कबूल आहे तुला?”

गिरीच्या भलेपणाचे प्रदीपला आश्‍चर्य वाटले. लोकांनी आणि प्रत्यक्ष भावानेही त्याच्यावर ‘कंजूष* पणाचा शिक्का का मारला. हे त्याला कळेना, नंतर दोघे मिळून वजपुरौल्ा गेले, प्रवासात पत्नास रुपये खर्च झाले, वजपुरीत खानावळ चालवणार्‍या एका म्हातार्‍या आजीकडे त्यांनी मुकाम ठेवला. सारा खर्च गिरोनेच केला. दोतच दिवसात आपल्या अंगठीसारखी अंगठी रलगुप्तकंडून बनवून घेण्यात गिरी सफल झाला, अन्‌. त्याबरोबरच र्त्नगुप्तशी घासाधौस करून

एकशे पन्नास रुपये किंमतही त्याने कमी करवली,

वजपुरीचा हा व्यवहार पुरा करून गिरी प्रदीप व्याह्यांच्या गावी पोचले, तिथे गिरी अचलपतीच्या व्याह्याला म्हणाला, *‘ब्याहीबुवा, विहीणबाई नकार देत असूनही अचलपतोच्या बायकोनं भगर वरून त्याच्या हातात अंगठी’घातली. पण ती अंगठी आपली नाही, हे त्यांना माहोत नव्हत. त्यावर दुसऱ्या कुणाचं नावही आहे. अक्षरं फार लहान असल्यानं ती स्वच्छ दिसत नाहीत. बहिनॉच्या चुकीबद्दल अचलपतोंना फार बाईट वाटलं. त्यांनी तसलीच दुसर बनवून विहीण बाईचं नाबही घातलंय पहा बावर, गैरसमज कडून न घेता तो देभून हो घ्या ना.”

अचलपतीचा व्याही गिरीच्या बोलण्यावर खूश झाला. त्याने अंगठी घेभून बायकोकडून जुनी अंगठी परत आणून त्याला देत म्हटले, *अचलपती सारखी मोठ्या मनाची माणसं कॅंब्रितच आढळतात. त्यांना सांगा, की आम्ही सर्वजण त्यांच्या या वर्तणुकीवर फार खूश आहोत.

गिरी अन्‌ प्रदीय आता अचलपतीच्या गावी गेले. जे घडले, ते सर्व प्रदोपने पित्याला सांगितत्रे. अन्‌ त्याच्या हातावर अंगठी ठेवली,

गिरोचे दोन्ही हात प्रेमाने हातात घेत अचलपती म्हणाला, ‘*आपण हे काम मोठ्या कुशलतेने हाताळलंत. कुणाचंही मन न दुखवता, आमची अब्रू राखून आपली ब्यवहारकुशलता दासवलीत. योग्य वेळी कर्ज देभून आम्हाला मदत केलीत. आपलं कर्ज ‘मी सव्याज फेडीन, अन्‌ तरीहो जन्मभर

आपला कणीच राहीन, आपली कृतजता कशी व्यक्त करू हेच समजत ताहीय मला.’ बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आले,

आपले हात हळुवारपणे सोडवून घेत गिरी म्हणाला, *‘प्रत्येकाचं कर्तव्यच असतं, की दुसर्‍यांना खूप मदत करावी. देवदयेने माझ्याजवळ भरपूर भाहे, माझ्या कर्जाबाबत बिन्ता कू नका. जमेल तेव्हा फेडा ते; अनु न जमलं तरी काही हरकत नाही. स्वतःला कर्जदार समजून दुःखी होभू नका.”

आता प्रदीप आशश्‍चर्याते म्हणाला, ‘‘सर्वाच म्हणणं तर असं आहे की, आपण महावाजूष आहात. आपल्या भावाइतकीच संपत्ती आपणाजवळही आहे. ते मोळ्या थाटामाटाने र॒हातात; अन्‌ आपण? आपण तर साधेपणानं रहाता, गरजवत्ताला आपण भदत करता.

वी जु आपण त्रासही सोसता. त्याच्यासाठी लागेल तोखर्चही करता. तरोही आपल्या दानीपंणाचं कौतुक केलं जात नाही; ‘कोणी मान’नाही देत आपल्याला मल्ला याचं कारण समजत

गिरी हैझत म्हणाला,

नाहीय.’’

मागणार्‍या प्रत्येकाला, काही चौव

ख्ररे कारण न जाणती मदत

ी, तर मदत करणाराला ‘कर्ण’ म्हणून त्याची पर्ला केली जाते. पण असल्या. माणसांमुळे भिकाऱ्यांची

संख्या वाढते) याशिवाय त्यातून काही प्रयोजन साधलं जात नाही. दुसऱ्याची गरज जाणावी अन्‌ नंतरच मदत करावी - यात खरा आनेन्द आहे. असा आनन्द आपलं नाव अन्‌ प्रसिद्धी ‘मिळण्याच्या मागे धावत नाही; तिकडे लक्षच देत ताही. दान दिलं, तरी ते ‘सत्पात्री दान’

असावं, असं वाटतं मला. तीच गोष्ट कर्ज देण्याबानतही, आता राहिलं माझं जीवन! माइ या पित्यानं मला जी संपत्ती दिलोय, ती आपल्या मुलांच्या हाती देणं माझं कर्तव्य आहे. मी स्वत: कष्ट करून, त्यातून इतरांना मदत करतो, कमवलेलं धन अपुरं पडलं, तर पिततयाच्या धनातूंन तेवढं घेभून मदतं करतो.

इतरांनी घेतलनं कर्ज परत केले, तर ठीकच. पण न केलं. तर काटकसर करून तेवढ घन बाचवून मूळ धनात भर घालतो. आजपर्वन्त दिलेल्या पैशातून बरचसं घन मला परत मिळालेलं नाहीय. त्यामुळे मला ती रक्कम अरावी लागली, भरतोय, साघेपंणानं रहाण्याचं हेच कारण आहे. यामुळेच लोक मला कंजूष म्हणतात.”

अचल्लपतीने निरोप पाठवून गिरोला गावी. पोचवण्यासाठी ब्रैल गाडी मार्गवली, बैलगाडीतून जायला नकार देत, ‘*स्वत:च्या वासाचा खर्च मी तुमच्यावर टाकणार नाही. काही दिवस मला अजून काटकसर करायची असल्यानं पायीच गावी जाई.’’ असे म्हणून गिरींने त्याचा निरोप घेतला,

गिरी स्वतः मुळीच कंजूष तसून, मुलट त्याच्याकडून मदत मिळवणारेच कंजूष आहेत असे प्रदीपच्या लक्षात आले. त्याने आता. तोलूनमापून स्वत:चा खर्च चालवण्याची सवय लावून घेतली. वर्ष पूर्ण होता-होता गिरीचे कर्ज फेडण्यात त्यानेही पित्याला हातभर लावला. एक चांगला गुण अंगौ बाणवण्यात प्रदीपला गिरीमुळे मदतच झाली.

रंगापुरचे सर्व प्रमुख एकत्र आले व ह्यांनी ठरवले की, प्रवाशांच्या सोयीसाठी, गावापासून दूर असणार्‍या मुख्य सडकेच्या कडेला एक धर्मशाळा बांधायची, स्वयंपाक

अन्‌ हिशोब संभाळण्यासाठी एक कारकून ठेवावा. इतर किरकोळ कामांसाठी एक निराळा नोकरही असावा, मंदिराच्या सुपीक जमितोतून येणार्‍या अृत्यप्रातूत धर्मशाळा चालवण्यात यावी. अशा प्रकारे धर्मशाळा चालवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्थाही त्यांनी केली. ‘काही काळपर्यन्त धर्मशाळेचे काम व्यवस्थित चालले. गावापासून दूर असणार्‍या % त्या धर्मशाळेत प्रवासी व य़रात्रेक€ पेभून रहात. गावचा कोणी तेथे जातही नसे, सामान्यत: प्रवासी जेवण करून रात्री तिथेच मुकाम करत वसकाळी अुून निघून जात. जे लहान-मोठे

कैसेवाले प्रवासी येत, ते धर्मशाळेच्या तीन्ही. नोकरांना काही चिरी -मिरी देत असत, आता या तिघांना हळूहळू असे पैसे घेण्याची सवयच लागली. ते आता सर्वाकडूनच पैसे वसूल कळू लागले, न देणारांना धर्मथाळेत प्रवेश च करू देत नसत, प्रवाशाने आत पाथूल

ठेवताच नोकर, आपली श्वंडणी वसूल करी. पैसे हाती आल्यावरच तो त्याला झोपायची जागा दाखवी. धर्मशाळा आता हॉटेल बनली होती. पण गावच्या लोकांना है रहस्य कळू नये, याबाबत तिघेही जागहूक असत. अशी गडबड चालू असतानाच, एकदा आर्यापूरला जाता. जाता. एक धुवकं अंधार आञात्यामुळे रंगापुरच्या धर्मशाळेत आश्रयाला आला. पण त्याच्याजवळ पैसे. नसल्यामुळे त्याला धर्मशाळेत मेनू दिले गेले नाही, तो बिचारा भुंषांशीच एका झाडाखाली. झोपला आणि दुसऱ्या दिवशी आर्यापुरला

कव तेथे त्याने आपला कडू अनुभव आपल्या मित्रांना सांगितला. हा अनुभव ऐकणारांच्यात रामावतारही होता. धर्मशाळेच्या नोकरांना चांगला धड शिकवायचा निश्‍चय त्याने केला. एका नोकराला बरोबर घेभून रावीच्या वेळी तो रंगापुरला पोचला. जेवणाची वेळ होती ती, तो आपल्या नोकराला म्हणाला, *‘अरें, गावात जाभून सांग, की रंगापुरच्या राजाचा मेहुणा धर्मशाळेत अुतरला आहे.’’ नोकराला पाठवून तो स्वत; धर्मशाळेत पोचला. तेथे पोचल्याबरोबर तिधला नोकर मंगू याने पैसे मागितले, तो म्हणाला, ‘‘पैसे द्या, म्हणजे तुमच्या स्नानांचीही व्यवस्था करतो.’’ रामाबतारने बहिरा असल्याचे नाटक करून म्हटले, ‘‘हो, मी एकटाच आलोप.’

रामावतारला ती म्हणाली, “पैसे द्या, म्हणजे तुम्हालाही जेवावला वाढते मी.”

“मला काहीही चालतं. कोणत्याही पदार्थाचं पथ्य वगैरे नाहीय मला.” असे म्हणून तो पटकन एका वाढलेल्या पानासमोर बसला. पहा, तुमचं पान नाहीय ते!”’ म्हातारो ओरडली. पण आपल्यांला काही ऐकू येत नसल्याचे नाटक रामावतारने चालूच खवले,

“’बसू देत आजोबाई; बहिरा आहे बिचारा तो. आणखी एक पान वांढा त्या कोपऱ्यात म्हणजे झालं,’’ तिथे जेवायला आलेला एक प्रवासी म्हणाला. तिथे हजर असणारे इतर, प्रवासीही मुक्तकंठाने म्हणाले, ‘“*जेवणावरून कुणाला मुठवणं, हे महापाप आहे.” नाइलाजाने म्हातारीला त्याला जेवण वाढावेच नागले.

रामावतार पोटभर जेवला अन्‌ कारकुनाला

“माझ्यासाठी अंथरूण

घाल.

जोराने ओरडून तो म्हणाला, “’पैमे द्यावे” लागतोल.’’ 2 र्रामावतार तरोही बहिऱ्याचे

ऑग करत

म्हणाला, “बांगला मजू कापसाचा विछाना

घाल. कारकून बाहेर येजून नोकराला म्हणाला,

**अरे मंगू, त्या बहिऱ्याला बाहेर काढ बरं! त्याला वाटतंय की धर्मशाळा त्याच्या बापाचौच आहे.’’

नोकर व कारकून तेवे पोचले. त्यांता दिसले की रामावतार दुसर्‍याच कुणाच्या अंधरूणावर झोपलेला आहे. अत्‌ घोरत राहून गाढ झोपल्याचे नाटक करत आहे. मंगूने त्याला हलवून हलवून अुठवले. रामावतारने डोळे मुघडून ‘काय झालं?’ असे विचारले. कारकुनाने ओरडून सांगितले, “बल, चालू लाग इथून!’’

हा बिछाना चांगला मंजू आहे यांच्यावरच झोपतो मी. रामाबकीर म्हणाला, कारकून नोकराला ओरडून ग्हणाला, ‘‘अरे ‘पहातोस काव? याला बाहेर ओठे,’’ नोकर

इतक्यात गावची वार प्रमुब माणसे. तेचे जून पोचली, ले म्हणाले, “’राजेसाहेबांचे मेहुणे इथे जाल्याची खळर आहे, कुठे आहेत

रामावतार त्यांना म्हणाला, ‘‘राजाच्या मेहुण्याचा विषय द्या सोडून, मी पैसे न दिल्यात हो माणसं अशा अर्ध्या शज्रो मला बाहेर काढत आहेत.’’ अन्‌ घडलेले सारे त्याने त्या गावप्रमुखांना सांगितले.

सारी हकिकत ऐकून ती माणसे तर आश्चर्यचकिलय झाली! बाकीच्या प्रवाशांना विचारते, तेव्हा त्यांनीही कोणाकोणाला किती वैसे द्यावे लागले, हे स्पष्ट लांगितले.

पंचायत बोलावण्यात आली, तिघांनी प्रवाशांकडून बरेच धत लुट्याचे सिद्ध झाले,

गावप्रमुखांनी, तिघांनाही दंड भरायला लावून त्यांना नोकरीवरून काढून टार त्याच्या जागी नवीन भाणसे भर्ती केली, तेव्हापासून अधूनमधून एक एक गावप्रमुख येजून धर्मशाळेच्या व्यवहारावर लक्ष ठे लागले; धर्मशाळा त्यांच्या देर सुचारू रूपात चालू राहिली.

10/11/0400.) ॥ ,७55(15.1७०6 0 ७००० लका यत 70 टता.0०6६0 | ५000॥0001001000,0107070,),

‘गरोब कुटुम्बात जन्मूनही भापलो अकुंठित दोक्षा, डृहतिशचव, निरंतर परिक्षम यांचे फळ म्हून अत्युच्च हाला धोचणारी शाणसे जिरळाच! अशा आ्वाकींभधे अनेरिकेचे पूर्वे अध्यक्ष भब्ाहाम लिंकन हे एक होते. (र जुलै रोजी ज्ालेत्या निवहणुकीत भर्वात अधिक मते. ‘निळवून आपल्या देशाचे अकरावे राष्ट्रति म्हणून निजडून बारे महान व्यक्ती म्हणजे ्ो.के. भर. नाराएणत. वांचा त्स एका कृशामातीन करौबकूटृम्यात झाला. सूप अरचचो सोमून त्यांना शिक्षण येतने, एक एक पाकरो बहत ते या ृच्च एकर पोचने, कोचरिल ाराकणन्‌मांचा जन्मवेरळ रास्यातीन को वभ अवळीत शुस्वूर तासक लेद्यात २ नोव्हेबर, १६३७ रोजी ज्ञाता. त्यांचे कहेल आायुवेदिक वैद होते.

र १

शर

बांना वरळारी प्राषमिक शाळेत आख्रल ऊेले गेले, माध्यमिक शाळेत असताना आशिक फी भरता आल्याने त्वाना अनेक संकटांना तोड दयावेलामसे. तरीही भन वून, श्द्धायईत भाषे निका तूर्श करून अुलम मुण मिळवून ते भुतीर्श झाले.

‘ढेते तिरजनन्पूरमच्चा विःव विद्यालयात दाखल आहे. २९४ मधे इंग्रजी साहित्यात ते फम बरणीत ुत्तोर्ष आले. काही दिवस त्यांनी एका टुटोरिबल कानेजात अध्यापक म्हणून काम केले वनन्तर ते दिल्लीला बेले. इडिमत ओव्हरसौजिभागातत्यांनानोकरी मिळालो. नत्र तौ नोकरी बोडूत त्यापेक्षा कनी पगारावर त्यांनी एत्र्तमानपतरात कमक, बाही िवनपर्फलमद्रासहन

४ ०00७ ५५५५५०

| ७०५० 8७७९६ ७०७१ १७०५७ 8॥ ७ण्लत७0॥5 ७४ ७ ‘पता९ ॥॥७१_ ७७ ९७९७४४ 100005 06.

04.00 000 त 00100 यक ककव लकडा कनी

3001100100

निघणाऱ्या ‘हिन्दू’वमुंबईट्रन प्रकाशित होणाऱ्या टाईम्स आक डॉड्या’ या वर्तानपांच्या भुपंपादकाचे कोम संनाळले. ‘कौटित्य’ यानावातेते नेव निहीत डसत. (१ गांधीजींना भेटले. त्या दिवशी तयामुळे बी, नारायण ांनो जे ‘पफिटांबर

लिहत दिलो, धी. नारावणन्‌ यांच्या जवळ तौ पाकिटे अजनही सुरक्षित ठेवलेली आहेत.

१९४५ मेते इगंडला गेले आणि लंडन स्कूल माफ एकानॉमिक्समधे भरती भाले. प्रोफेसर हेरान्ड लास्वी यांचे त्यांचावर खास ग्रेम बसले, (६४८ मधे भारतात चरत आले बजवाहरलालनेहहनी त्यंना परराष्ट्र “विभागात नोकरी दिली, ढहादेश (मिदयात्मार) राजधानी रंगून बेषील भारतोब दृततावाशात कामकरण्पाशाटी (पांना तिथे पाठवण्यात आले. यातंतर त्वांनो जपान, व्हिएतनाम ब ब्रिटत. घेथील दृताबासांमश्रे काभ केले. यानतर थाबलह, तुस्तान बच्ोनया देशात ते भारतीय शाजपून होते,

१९७८ मधे सरकारी

नेहरू विश्‍वविद्या्रपाचे

बपालगर कत, भधे धोमती इकरा गांधीनी राजदूत म्हणून त्यांना अभेरिफेला पाठवले,

बरधानमत्मी बनल्यावर सजीव गांधींनी त्यांना शाजनोतीच्या क्षेत्रात पवेश रण्यासारी ्ोत्साहन विले, केरळ राज्याच्या संसदेवर कॉंग्रेसचे भुभेदवार म्हणून निवडून आले आणि योजना व बिदेशशाश्वांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात भालो.. ओट्टपालमधूनच ते पून्हा मंसदेवर निवडून आले, यानन्कर राचे अपराष्ट्रपती म्हणून त्याची निवड झाली,

आज जरीदेशाच्या त्य पदावर आरूढ असलेर आपला बाऱ्यकाल विसरले नाहीत. जो आदरभाव दाखवला, कनत हे. त्यांच्या जो यवाशक्तीप्रयल करांत,

सर्वाचे असे मत होते की, चत्दरपुरोच चत्त्रमेन हा महाहट्टी राजा आहे, मनात येईल ते.तो करत असती. कुणाचा भाहयाही विचारत नाही,

बारात मन्त्री असणे भावश्यक असे, म्हणूनच केवळ त्याने वृद्ध मख्याला त्याच्या

राजाने कधी, कसलाही सल्ला मागितला नाही, कसल्याही विषयाबाबत मल्लामसलत करायची गरजच त्याला भासली ताही,

न चन्त्रसेनला समजले की, आपली अधिकांश प्रजा सुखी व संतृष्ट नाहीय. पण याबद्दलही मंग्याशी रा अन्य कोणाशी तो बोलला नाहो. प्रजेच्या असंतृष्टतेचे कारण स्वतःच शोधायचा त्याचा विचार होता. वेष

गल्लीतून जात असताता त्याला एका घरातून नवरा-आायकोंचे बोलणे

ऐकू आले. घराच्या खिडकीमागे जुभा राहून तो लक्षपूर्वक संभाषण ऐकू लागला. *‘गेले तोन महिने प्रहातेय नेहमी चिन्ताग्रस्त दिसता; कारण सांगता. मना?” बायको आपल्या नवऱर्‍याना विचारत होती. “काय सांगू? विचार तर खूप करतो मो. च आुपयोग होत नाहीय,” नवरा निराश आवाजात अत्तरला, राजाला वाटले की - जनतेच्या असंतृष्टतेचे कारण कळले आपल्याला, “जनता ज्याचा विचार करते आहे, ते घडतं नाहीय.” चन्दरसेत. अंत-पुरात परत येवून रात्रभर. त्रिचार करत राहिला, खूप कचर त्याने ठरवले की - दुसऱया विवशी ांना “त्यांना काय हवे आहे’ हे. विचारून घ्यायचे, अन्‌ त्यांची इच्छा पूर्ण कळून त्यांना संतृष्ट करायचे,

पण

[प्ाघाफपापाम्न्लनना गना

दुसऱ्या दिवशी स्नान अ्रकून चन्द्रसेन

बाहेर आला, तेंव्हा एक नोकर त्याच्यासाठी दुधाचा लोटा घेजून भुभा होता. त्याला ‘पह्मताच नोकराने लोटा त्याच्या हाती दिला. ‘पण दूध नासलेले असल्याचे त्याने बहुधा घाहिलेले नसावे. लोटा राजाहाती देतादेता त्याच्या ते लक्षात आले. आता तो बिचारा भयाने कापू लागला.

त्याच्याकडे रोखून पहात राजाने विचारले, «आत्ता मनात तू काव विचार करत आहेस, ते खरं बरं सांग.’*

*‘मला तर असं वाटतंय, की ते गरम दूध आता आपण माझ्याच तोंडावर जोतणार!’’

नोकराच्या बिचाराप्रमाणेच राजाने ते गरम दृध त्याच्या तोंडावर ओतले. नोकर ‘बिारा रडत तेथून निघून गेला. त्याच दिवशी दरबारात एका मामुली चोराला आणण्यात आले. त्याचा गुन्हाही शाबित झाला. त्याला कसलीही शिक्षा न करता खूश करायचे चत्द्रसेनच्या मनात होते, त्याने चोराला विचारले, ‘‘बोल, आता मी काय करोन असं तुझ्या मनात आहे?’

**महाराज, मला भोती पडलीय की आपण मला चात्रकाने फटके मारवाल!’’ चोर ब्ाबरत बोलला, राजाने त्याची ती इच्छा समजून फटके मारवले.

त्या रात्री आपला पती चन्द्रसेन याला विज देत राणी म्हणाली, माहेरी जाजून आईवडिलांना भेटून यावं, असं फार वाटतंय! परवानगी द्याल नं?*”

पान खात हसत हसत चन्द्रसेनने विचारले, “माझ्याकडून काय अत्तर येईल.

आत्ता-आत्ता तर तुझे नातेवाईक येून तुला भेटून गेले, आता नको जाअूस, असं म्हणालसं वाटतंय मला,’’ राणी मनातलं बोलली,

, बरोबर, तसंच म्हणलो मी, ‘’ अन्द्रसेन म्हणाला. दीर्घ भुसासा सोहून राणी आपल्या शयनागारात निघून गेली, आजच्या दिवसात ज्या ज्या घटना घडल्या, त्यांचा आता एक्रान्तात राजा विचार करू लागला. ज्यांच्या ज्यांच्या मनात जे जे होते, तेच तर केले होते राजाने! त्यांना आनन्द मिळावा, म्हणून तर तसे केले होते. त्याने! पण आता असे वाटू लागले की, “यामुळे कोणीच संतृष्ट झाले नाही!’ त्याला आंता असे वाटू लागले की, प्रजेच्या

असंतृष्टतेचे दुसरेच काही कारण असावे, त्या रात्रीही वेषांतर करून राजा पुन्हा नगरात गेला,

[का भवलाबाहेर ख्यात बसून पति- पल्ली आपसात बोलत असलेले त्याला दिसले, झाडामागे लपून राजा त्यांचे बोलणे ऐकू लागला,

*“अलिकडे काही दिवस तुम्ही आनन्दी दिसत नाही, पहिल्याप्रमाणे चेष्टामस्करी नाही. चालत ! अगदी गप्प-गप्प अन्‌ चिन्तित दिसता; जसं काही आपलं काही हरवलं आहे! काय कारण घडलंय?’’ बायकोने विचारले,

पति म्हणाला, ‘हं5! हलली काही दिवस आयुष्य अगदी घाण्याच्या बैलासारखं चाललंय, काही अनपेक्षित घडलं, काही अघटित घडलं, तरच आनन्द होईल नं!

चन्द्रसेनला वाटले की, कल्पना नसताना

अकस्मात काही झालं, तर जनतेची चिन्ता दुर होईल. त्याने ठरवले की जुद्यापासून ज्याची त्याची इच्छा जाणून घेभून बरोबर, त्याच्या अुलट कृति करावी. म्हणजे अनपेक्षित घडून त्यांना आनन्द होईल!

दुसर्‍या दिवशी दरबारात निषभ्यापूर्वी सेवकाने दिलेले कपडे राजाने अंगावर चढवले. अन्‌ लगेच नोकराच्या ध्यानात आले की, लांद्याजवळ राजाचा कुडता थोडासा फाटका आहे. घाबरत नोकर म्हणाला, ‘“क्षमा करा महाराज! दुसरा कुडता आणतो मौ!

*‘बोल, आता काय़ करोन मो?’” कन्द्रसेनने त्याला विचारले. *‘मला शिक्षा हाल, अन्‌ हा कुडता घालून दरबारात नाही जाणार आपण!’’ सेवक बोलला.

*‘मो तुला शिक्षा तर नाहोच करणार; पण हाच फाटका कुडता घालून दरबारात जाणार आहे. मो!’’ असे म्हणत चत्दसेन निघून गेला, दरबाराचा कार्यक्रम यथावत चालू होता, पण वृद्ध मत्त्री मात्र त्यावेळी पेंगत होता. राजाला ते दिसले तेव्हा जवळच्या सभासदाला त्याने इशाऱ्याने मल्याला जाग करायला सचवले अन तमे. घडताच भन्त्री जागा झाला, मन्त्री अकदम गडबडून नीट असला अन्‌ म्हणाला, “क्षमा असावी महाराज!”

‘महामन्त्री, आता मी कायं म्हणेन सांगा बरं!’’ अन्द्रसेनने विचारले. राजाकडून असल्या प्रश्‍नाचो मल्याला अपेक्षा नव्हती. तो चाचरत हळूहळू म्हणाला, *‘तुम्ही कदाचित असं म्हणाल की, तुमच्यासारखा

चांदोदा

लाज वाटतेव!”’

यण त्याच्या विरुद्ध बोलायच्या अुहेशाने राजा एकदम म्हणाला, तसं मुळीच नाही, तमच्या सारख्या योग्य मंत्र्याचा भुलट मला अभिमानच वाटतोय!’

सर्वजण एकाएकी हसू लागले, राजाने जाणून-बुजूनच हा आपला अपमान केला आहे असे वाटून मन्त्री मनातल्या मनात नाराज झाला; वेदनेने तडफडत राहिला,

त्याच दिवशी संध्याकाळी राजा चन्द्रसेन आपल्या भुद्यानात फिरत असताना अचानक एक काटेरी ढहाळो वार्‍याने अडून राजाच्या पायाला लागलो. म्हाताऱ्या भाळ्याने धावत येभून ती दूर टाकली अन्‌ तो म्हणाला, “क्षमा ‘करा महाराज, पुन्हा कधी अशी चूक घडणार नाहो, खूप सावघ राहीन मी.”

«बोल. जे घडलं, त्यावर माझ्याकडून काय कृति घडेल?’’ राजाने माळ्याला विचारले.

एक-दोन क्षण थांवून माळी म्हणाला, *‘आपण म्हणाल की, गुलाबाच्या या बागेत काटे असणं सहाजिकच आहे. म्हातारा आहे न मौ, म्हणून मला कमजोर मातून नोकरीवरून काढून टाकाल कदाचित! पण महाराज, माझी अशी व्निंतो आहे की आपण असं करू नये.”

**नाही, नाही; मी तर तेच करणार आहे. तुला कामावरून काढून टाकून एकाचा तरूण माळ्याला नोकरीवर ठेवणार आहे मी!’’ असे म्हणत रडत असलेल्या माळ्याकडे न बघताच राजा आपल्या महालांकडे निघून गेला.

रात्री पुन्हा राणी माहेरी मांडत म्हणाली, ‘*काल स्व आईला आजारी असलेली पाह्यमली, तिला एकदा भेटून यायची परवानगी द्या ना!’’

*माझ्याकडून कसल्या भुत्तराची अपेक्षा आहे तुझी?’’ चस्त्रसेनने विचारले.

राणी हसत म्हणाली, “’पुन्हा पुस्हा विचारते आहे, म्हणून तुम्ही मला जायला परवानगी द्याल.’’

“नाही, तुझा विचार चुकीचा आहे, मी तुला माहेरी जायची परवानगी नाकारत आहे.’’ राजा बोलला.

खाली माने घालून राणी आपल्या दालनात निघून गेली. तिचा चिन्ताग्रस्त चेहरा पाहून राजा विचारात पडला. त्याला वाटले की, ‘अनपेक्षित घडल्यानंतरही कोणी

संतुष्ट झालेलं दिसलं नाही. मग आता काय केल्यानं जनता सुखी, संतृष्ट होईल? लूप विच्तार कशूनही त्याला वा प्रश्‍नाचे मृत्तर सुचेना. रात्रभर या विचारातच तो जागा साहिला,

मध्यरात्र अुलटली, तरीही राजा न झोपता इकडे-तिकडे फिरत राहिलेला पाहून राणीने बिचारे, येत तुम्हाला? इतकं व्याकूळ व्हायला कसली गंभीर गोष्ट घडलीय?”’

आयुष्यात प्रथमच राजाने आपल्या राणीला आपले विचार खुलासेवार सांगून टाकले. तो म्हणाला, “ज्यांची इच्छा पूर्ण झाली, ते लोक आणि जे अनपेक्षित रीत्या सफल झाले पैकी कोणीही संतृष्ट तर नाहीच झाले! काय जे आपली प्रजा चिन्तामुक्त होईल, याचाच बिचार पडलाय मला.’’

राणी हसू लागली अन्‌ म्हणाली, *“घडणार॑ अन्‌ अघटित या दोन्हींबद्दल आपण जो विचार करतो, त्यांचा आपल्या गरजांशी संबध नसेल, कदाचित त्यामुळे

आपल्याला आनस्द मिळणारच नसेल,

प्रजेच्या दृष्टांने राजा हा पित्यासारखा

असतो. अन्न, वस अन्‌ निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा नाहित, या गरजा जो राजा पुर्‍या करतो, तोंच प्रजेचा खरा प्रतिनिधी असतो. पण याचा अर्थ असा नव्हे, की प्रजेला सुखी करण्यासाठी राजाने लोकांना आरामात बसवून ठेवून खायला. प्यायला घालावं. त्यांनी परिश्रमही करायला हवेत अन्‌ त्या परिश्वमांमुळे मिळणारा आनन्द हाच खरा आनन्द मानला जातो. ज्या दिवशी तुम्ही हे काम कराल, त्या दिवसापासून आपसी प्रजा चिन्तामुक्त होईल.”

शासनपद्धतीत आपण काय-काय चुका केल्या, हे आता नन्द्रसेनच्या ध्यानात आले. दुसर्‍या दिवशी सकाळीच त्याने मन्त्री आणि प्रमुख अधिकार्‍यांबरोबर चर्चा कैला. प्रजेच्या कल्याणासाठी काही योजना बनवल्या, त्या दिवसापासून राजाला आपल्या गुप्तहेयंकडून प्रजा दुःखी असल्याबद्दल, किंबा त्यांच्या गरजा पुरवल्या न गेल्याबद्दल एकदाही कसली तकार ऐकू आली नाहो,

स्नांतकरता-करता प्रवाल देशचा राजा पाय घसरून पडला अन्‌ त्याचा पाय लचकला, पाय जराही हलवता येईना, दरबारी वैद्यांनी ‘कसल्या-कसल्या पानांचा रस काढून त्याचा ल्लेषदिला अन्‌ वर पट्टो बांधली. त्यांनो राजाला कमीतकमी पंधरा दिवस तरी आरागकरायला सांगितले; जागेवरून जराही न हलायचो खनरदारी घ्यायला राजाला बजावले. मल्त्याला बोलावून महाराजांनी पूर्ण राज्यकारभार तात्पुरता त्याच्यावर सोपवला आणिमुख्य निर्णयघेण्याचा अधिकारही दिला. मल्त्याने एक आठवडाभर राजाचा प्रतिनिधी म्हणून कारभार छात संभाळला. खुद्द महाराज व मंत्री यांच्या शासन पद्धतीत कसलाही फरक कोणाला जाणवला नाही, पण मत्त्री स्वभावतःच काहीसा अहंकारी होता. “आतास्वत:ची राजाशी तुलना करून, आपण त्याच्यापेक्षा कोणत्याही बाबत कमी नाही;

1 टाजातोखजाच! तो राजाच!

महाराज शासनात जितके दक्ष आहेत तितकेच आपणही आहोत’ अशी कल्पना त्याने कून घेतली. त्याचा अहंकारही वाढत राहिला, ‘मौ किती दक्षतेनं कारभार संभाळतो आहे! आजपर्यन्त मीच महाराजांना सल्ला देत आलो ना! त्या आधारानंच तर ते कारभार सुरळित संभाळू शकले आजवर! तसे तर ते केवळ मुत्सवमूर्तीच, राजाशिवायही, कसला अतार चढाव न येता कारभार संभाळला जाअू शकतो, हे मी सिद्ध केलंय.’’ असा विचार करूनतो आताहुकुमशहासारखा वागूलागला,

एक दिवस मेहनत-मजुरी करणार्‍या गरीबांच्या कमीत्त कमी साठ तरी झोपड्या जळून खाकझाल्या आणिदोनशेच्या वरमाणसे निराधित झाली. मल्याने ‘सर्वझोपड्या नव्याने बांधल्या जातील’ अशी धोषणा दिली, आठवडाभर पुरेल इतका तांदूळ ब्रेधरलोकांना फुकट दिला.

इतके सारे केल्यानन्तरही ते मजूर सूश दिसेनात! मल्याने त्यांना विचारले, ‘*आता तुम्हाला आणखी काय काय हवं, ते सांगा.”

**एकदा महाराजांना भेटायची परवानगी द्या आम्हाला. या विषदेत त्यांनी आम्हाला ध्रीर दिला, तर धन्यता वाटेल, आमच्या संकटात ते नेहमी आमच्या बरोबर असत, प्रत्येक परिस्थितीत त्यांनी मदत केलीय आम्हाला! त्यांना भेटायची तत्र इच्छा आहे. आमची!” मजूर म्हणाले.

मजुरांचे बोलणे ऐकून मल्ली आश्चर्यात पडला. काय करावे हे समजेता त्याला, त्याचवेळी शुद्द महाराज बग्गीत बसून तेथे आले, त्यांना पहाताच सर्वांचे चेहरे आनन्दाने आुजळले! सर्याकडे एकवार नजर टाकून ते म्हणाले, ‘‘तुम्हा सर्वांच्या झोपड्या जळून गेल्याचं आत्ताच ऐकलं मी!’”

सर्वजण राजाची बग्गी वेडून अभे राहिले, आपल्या अडचणी सांगून त्यांनी राजाच्या तब्येतीचीही आपुलकीने चौकशी केली.

महाराजांनी सर्वांना धीर देभून, ‘त्यांच्या झोपद्या पुन्हा मुध्या केल्या जातील’ असे आश्‍वासन

| घरी परतून तो खोलवर विचार करू लागला. बराच वेळ विचार केल्यावर एक गोष्ट मन्व्याच्या लक्षात आली. जनतेची अशी इच्छा आहे की - त्यांच्या राजाची तव्येत अुत्तम असावी, अन्‌ त्याच्या शासनाखाली जापणही सुखी-संतुष्ट असावे, त्यांच्या दृष्टीने मन्त्री काय, किंवा सेनापती आणि अन्व भधिकारो काय- सर्वजणराजाची आज्ञा पाळणारे केवळ सेवकच आहेत. त्याच्या मनात इतकीच भीती असते की - आपण काही चूक केली, तर राजाकडून आपल्याला शिक्षा होईल. पण त्याबरोबरच त्यांचा गाढ विश्‍वासही आहे. की, संकटकाळी तोच आपल्यात्रा आघार देईल अन्‌ कष्टही दूर करील. ही खात्रीच सर्वांना एकत्र बांधते अन्‌ राज्यात शांतता. नान्दते.

ही वास्तविकता कळल्यावर मल्याचा अहंकार दूर झाला. महाराजांचे महत्त्व अन्‌ मोठेपणा त्याने ओळखला. तेंव्हापासून तो. दुप्पट अुत्माह व तत्परतेने अगदी मनापासून राजाच्या सेवेत रत झाला आणि महाराजांचा प्रमुख सल्लागार बनला.

नमममम

अपराधी तरुणोसमोरच त्यांच्या बरोबर आलेल्या पुरुषांना यश हरतऱर्‍हेने छळू लागला, त्यांना मार-पौट करत राहिला. नन्तर तो त्या स्रियांना म्हणाला, ‘तुम्ही दोघी युवराजांना मारायला आल्या होतात, याबद्दल तुम्हाला मृत्यूदण्द मिळेल, मरण तुम्ही टाळू शकणार नाही. तेंव्हा मरणापूर्वी तरी, खरी गोष्ट सांगा. नरकात तरी तुम्हाला कमी यातना भोगाव्या लागतील. ‘

(मिल्याच्या आज्ञेने अशोक अवन्तीची राजधाो शुद्ञपितीकठे जायला निघाला, त्या दिवशी खंध्याकाळी विदिशा या स्थानी त्याने मुकाम केला, पहाटे निसर्ग सौन्दर्याचे अवलोकन करत चालताना अभातेक खोल खाईत पडणार, इतक्यात शास्यनायकाची त्याच रात्री अशोकची हत्त्या करायच्या प्रयत्नात असणार्‍या दोन तरुणी पकडल्या गोष्या,) -

ही कल्या विदिशा हिने त्याला वाचवले,

त्या नर्तकी घाबरून एकमेकींकडे पाहू लागल्या. त्यांच्यातील एक म्हणाली, ‘‘दया करा आमच्यावर, नरकाला आम्ही भीत नाही, कारण आम्ही तो कधी पाहिलेला नाही. पण आपत्याकडून होणारा हा छळ आम्हाला सोसवत नाहीय; मृत्यूचं भय वाटतं आम्हाला. आमचा जीव घेतलात, तर आपल्याला काहींच बुपलब्ध होणार नाही. पण आम्हाला जिवन्त ठेवलंत, तर मात्र

‘पहा महाराज, युवराजांची हत्त्या करायला, आम्हाला इथे पाठवणारा माणूस अन्य कोणी नसून, बिन्दुसार महाराजांचे ज्ये

अशोकला ठाअूक होले. ‘तो स्वत:ला गादीचा वारस समजतो, भुच्च कुळातला समजतो व आपल्याला फक्ते दासी -पृत्र!’ अशोकने त्याला जरी दोन-तीनदा सावध केले तरोही त्याचा स्वभाव बदलला नव्हता. याबद्दल अशोक थोडा वेळ विचारात पडला, त्या स्त्रियांकडून सर्व काही सविस्तर जाणून घेतल्यावर अशोकने टाळ्या वाजवताच तीन दृढकाय गैनिक येअून त्याच्यासमोर भुभे ठाकले, *“यांना इथून घेभूत जाअून, त्यांना जिथं जायचंय तिथं सोड,’’ अशोकने फर्मावले,

नर्तकींनी नम्रतेने विचारले, “प्रभू, कुठं पाठवताय आम्हाला?’’

*“तुम्ही मला जिथं पाठवणार होता ‘तिथं!’’ अशोक तुटकपणे बोलला.

“’नांही - नाही! आम्हाला मारू नका!

म्हणत की

“’स्डू नका अभागी तद्णॉनो! शाक्यमुनि गौतमची प्रार्थना करा. ज्याप्रकारे त्यांच्या अपार करुणेने युवराजांचं रक्षण केलं, त्याचप्रकारे ते तुमचंही करतील,’’ मधुर आवाज सर्वाना ऐकू आला. आणि सर्वजण त्या दिशेला पाहू लागले. विदीशा हसत आत. येत होती!

‘अुगोच त्यांच्या गनात आशा पालवू नको ताई!’’ यश बोलला,

“मो आज्ञा पालवत नाहीय. तूच त्यांना प्राण-मिक्षा मिळेल अशी लालूच दोखवली होतीस, आपलं वचन विसरलास का?’ विदीशाने भावाला विचारले.

*‘चांगली विवेकी, बुद्धिमान आहेस. अर्थहीन, शुष्क बोलणं का करते आहेस? प्राण-दान देईन असं मो वेन्हा म्हटलं होत? खरं तर, असं दान द्यायचा मला हक कुठं आहे?’’ यशने कडवटपणे विचारले,

*खरं सांगा, नाहीतर मारुन टाकीन - असं म्हणून तूच तर त्यांना सावध केलं होतस, याचा अर्थ असाच नं, की खरं ओलनं तर त्यांना जीवदान मिळेल? मग आता का वचन मागं घेतोस?’’ विदोशाने गंभीरतेने किचारले.

‘अद॒भुत!’’ म्हणत अशोकने टाळ्या वाजवून यशला म्हटले, *‘इतंकी कुशाग्र बुद्धीची बहीण मिळालीय तुला! किती भाग्यवान आहेस मित्रा!’

बश अवाकच झाला! अशोक आपल्या बहिणीचे समर्थन करत असल्याचे पाहून त्याला आश्‍चर्य वाटले. विदीशाही आनन्दाने क्षणभर दिड्मूढ झाली. तिचे बोलणे ऐकून

  • नंतकीच्या डोळ्यात कृतजता तरळली.

स्वतःला संभाळत वशने अशोकला विचारले, “युवराज, या धोकेबाज नर्तकींना सोडून दिलं ‘जावं, असं खरोखरच वाटतंय तुम्हाला?

“*विदीशाच्या इच्छेप्रमाणेच होईल. आपल्याला त्यांचं काव लागेल. पण त्यासाटी त्यांना किंमत मोजावी लागेल!’’ असे म्हणत अशोकने विदीशाकडे पाहिले.

“माझ्या आटोक्याबाहेर नसेल, तर नळी ‘मोजीन मो युवराज! सांगा, काव किंमत आहे?”’ विदीशाने विचारले.

«तो किंमत तुम्हीच मोजू शकाल; फार मूल्यवान आहे. मला सांगणं कठीण जातंय.’’ थोडे यांबून अशोक म्हणाला, ‘‘हो गोष्ट मी तुमच्या भावाजवळ बोलेन.

युवराजांचे आपल्या बहिणोवर प्रेम बसले असल्याचे, आणि आपल्या मनातली गोष्ट तिच्यासमोर सांगायला त्यांना संकोच वाटत आहे, हे यशने ताबहतोब ओळखले, मनोमन त्याला फार हर्ष झाला. हसतच त्माने बहिणीकडे पाहिले. ती मान खाली घालून तेथून निघून गेली.

अशोकने नोकरांना नर्तकी व कैदी

माणसांना तेयून दूर न्यायची आज्ञा दिली,

के य ये

युवराज अशोक आपल्या कन्येशी विवाह करू इच्छित असल्याचे वशकडून कळल्यावर शाक्‍्यनायक व त्याची पत्नी यांचा प्रथम विश्वासच असेना. दोघे आनन्दाश्‍चर्यात बुडाले. थोडा वेळ त्यांच्या तोंडून शब्दही अुमटेनासा झाला.

यश म्हणाला, “युवराज अशोक अुद्

कुळातले आहेत. सर्व राजपुत्रांप्रमाणेच तेही महत्वाकांक्षी असून अधिकारावर त्यांचं प्रेम आहे. परत्तु सर्वाचे म्हणणं आहे, की ते भुन्त स्वभाव आणि कोमल हृदयाचे आहेत. माझंही तेच मत बनलंय, संपन्न अशा अबन्ती राज्याचे ते लवकरच राज-प्रतिनिधी बनणार आहेत, त्यांच्याशी विवाह झाला, तर आपली विदीशा नक्कीच राणी बनणार!’’

इतक्यात तेयें आलेली विदीशा म्हणाली, *“बहिणीच्या नाबतीते तुझे इतकंच मत आहे? माझ्याबाबत तुला इतकेच समजलं? एवढंच ओळखलंस मला? राणी बनून मला फार आनन्द वाटेल असं वाटलं तुला?’’

काही भुत्तर न सुचल्याने वश गप्पच राहिला, पण नन्तर हसत तो म्हणाला, * होय ताई, आपल्या बहिणीला राणी बनताना

पाहून कोणत्या भावाला आनन्द नाही वाटणार? यात चूक क्रसली? युवराजांच्या ब्रस्तावाला मान्यता देण्यात कराला अडथळा ब्ाटतोय, सांग तर खरं? मला तुझं मन कळत. नाहीय,

‘विदौशाची आई बोलली, ‘‘यश, युवराज खरोखरच आपल्या मुलीशी विवाह करू इच्छितात, यावर प्रथम माझा विश्‍वासच असत नव्हता. माझी खात्री आहे, की आपली विदीशा कोणी सामान्य मुलगी नव्हे! घडलेल्या खटना पाहून मला वाटतंय की या घटनांमागे काही तरी दैवी योग असला पाहिजे.’’

आत्तापर्यन्त गप्प असणारा विदीशाचा ‘पिता बोलू लागला, ‘‘मला असं वारतंय की विदीशाचं जीवन युवराजांच्या जीवनाशी जोड्लेलंच आहे. नाहीतर केवळ एक दिवस

आणि एका रात्रोतच युवराजांना | दोन वेळा वाचवलं कसं असतं?

त्यांची बोलणी ऐकून विदीशाच्या डोळ्यातून अधू वाहू लागले. चुपचाप

हो कसलो परीक्षा माझी? माझ्या या न्याकुळ अन्‌ दोलायमान्‌ अवस्थेतून बाहेर पडायचा मार्ग दाखवा मला! माझो तर अशी इच्छा भाहे की, आपण दर्शवलेल्या गार्गानं जाभून निर्वाण प्रा करावं. भुद्ठ पद किंवा ऐहिक सुखाचं मला मुळीच आकर्षण नाहीय, मी. दिघा मन:स्वितोत सापडले आहे. मला अशा अवस्थेला का सामोरं जावं लागत आहे?”” तिने अशा प्रकारे प्रार्थना केली,

नंतर यश जवळ जामून विदीशा म्हणाली, “बरं काय, वाईट काय याचा निर्णय घेअू शकत नाहीय मी. खरं म्हणजे या विषयात आपल्या मातापित्यांच्या सत्त्यावरही’ विश्‍वास. बसत नाहीव. कारण तें माझ्या ऐहिक मुलाचाच विचार करत आहेत. कोणतेही. आईबाप आपल्या कत्येचा योग्य माणसाशी विवाह व्हावा, अशीच इच्छा करणार. इच्छा पूर्ण झाली की त्यांना फार आनन्द होतो अन्‌ ने समतात की परमेश्‍वरकृपेन आपलं कर्तव्य पूर्ण झालंय. याबाबत मला सल्ला देजू शकतील असे एकच व्यक्ती आहेत आणि ते म्हणजे गुरुदेव अुपगुस.’”

यश म्हणाला, “*ठौक आहे; बिचार.’” तिच्या मातापित्यांनीही या. विचाराला संमती दिली. जुपगुप्त दुसऱ्याच ‘दिवशो विदिशेला येणार असल्याचो बालमो

समजली. यशकडून विदीः अज्ोकला समजली. त्याने ही भेट होईपर्यन्त खरतिक्षा करायचे ठरवले.

सकाळीच विदीशा आपले माता-पिता व यश यांच्यासह भुपगुप्तांचा मुकाम असणार्‍या ‘विहाराकडे गेली, ते तिघेजण बाहेर थांबले भणि विदोशा एकटोच विहाराच्या आत गेलो.

थोड्या वेळाने विदोशा न्राहेर आली, तिचा चेहरा गंभोर होता. चेहऱ्यावर कोणताच भाव नव्हता. गुरु भुपगुप्तांनी काय अुपदेश दिला हे चेहऱ्यावरून कोणीच सांगू शकले नसते. मोठया अुत्कंठेने सर्वजण तिच्याकडे पाहू न्नागले. झाडाखाली अभ्या असणार्‍या अशोकला पाहून ती यशला म्हणाली, ‘‘जे जवळ येभू इच्छित आहेत, ते द्र का अभे आहेत?”’

ग्रशचा चेहरा आलन्दाने भूजळला, धावत जाअूत तो अशोकला आपल्या मातापित्यांजवळ घेअून आला.

*४युवराज, गु्देवांनी आपला प्रस्ताव मान्य करावला अनुमती दिली आहे. परन्तु माझी एक विनन्ती आहे. बुद्धदेवांनो दाखवलेल्या श्र्भमार्गावर चालत रहाण्यासाठी मला आपला सहयोग व स्वीकृती हवी.’’ विदीशा शांत स्वरात बोललो.

**विदौज्ञाची विनन्ती मी मनापासून ‘ह्वीकारंत आहे.’’ अशोक आनन्दाने म्हणाला:

“कृतज्ञ आहे मी. गुर्देवांची खात्री आहे की आपणाशी माझा विवाह तयागतांना मान्य आहे. आपल्या गुख्वर माझा दूद विश्‍वास

आहे. त्यांच्या सल्ल्याचं पालन करायला मी. संन्नद्ध आहे.’’ असे म्हणून विदीशाने माता- पिता, अशोक व यश यांना वाकून प्रणाम केला.

विवाहाची परवानगो मागण्यासाठी ज्ञाकयनावकाने एका दूतावरची पत्र लिहीले, करन्तु ते बित्दुसारपर्यन्त पोचलेच नाही. सुशेमच्या एका मित्राने दुताला खूप पैसे देअून तै पत्र हस्तगत केले व जाळून टाकले. नन्तर “बिन्दुसारची या विवाहाला पूर्ण अनुमति आहे’ असें कळवणारे एक पत्र तयार करून ते अशोककडे पाठवले. अर्थात्‌ निन्दुसार या. बाबत पूर्णतः अनभिज्ञ होता,

“अकत्तोचा राजप्रतिनिधी म्हणून पदं ग्रहण केल्यानन्तर अशोकने विदीशाशी विवाह केला.

दिवस सुशेम पित्याला म्हणाला, *‘अशोकते शाक्‍्यनायकाच्या कन्येशी विवाह केला असल्याची बातमी मला गुप्तहैराकडून समजलीव.’’

*‘काय? पित्याला न कळवता पुत्राचा विवांह झालासुद्धा? अन्‌ तोही एका राजकुमाराचा एका साधारण स्रीशी? हॅड, एका सामान्य स्त्रीच्या पोटी जन्मलेल्या पुवाचौ बुद्धी आणखी निराळी कशी असणार म्हणा!” असा विचार करून राजा बित्युसार गप्प राहिला. त्याच्या मनात विरक्ती पसरलो. ‘पित्याच्या मा वागण्याचा सुशेमला आनन्दच वाटला,

काळ जात राहिला. तक्षशिलामधे पुन्हा बंडाळी झाली. बिन्दुसार सुशेमला म्हणाला, “अशोकला अुजविनीहून बोलावून तक्षशिलाकडे पाठवणं कठीण आहे, आता तू किंवा तुझ्या बन्धूंपैकी कोणी तिथे जाभून बंड मोहून काढावं!

सुशेमचा आपल्या सामर्थ्यावर विश्‍वास नव्हता. जायला नकार विला, तर ‘भापलं पितळ भुघडं पडेल’, म्हणून तो म्हणाला, *‘तात, तक्षाशिलाला जाजून बंड मोडणं, हे

मी आपलं कर्तव्य आणि जबाबदारी मानतो. अशोकेनं मागच्या वेळीच सर्व शत्रूंचा नाश असता, तर आज पुन्हा ही वेळ आलीच नसतो. इतक्या लवकर पुन्हा बंडाळी माजून आपल्याला टक्कर द्यायची वेळ आली. नसती.’’

अशोकबद्दल पित्याचे मत कतुषित करायची संधी सुशेम कधीही सोडत नसे. अशोकचा मागचा पराक्रम विसरून त्याचा हा दोषच दाखवायचा प्रपल सुशेमने केला त्याचप्रमाणे विदीशा व अशोक यांच्या हाबद्ले कळवणारे अशोकचे पत्र मित्रांनी नाहीसे केले असल्याचे माहीत करून घेऊन नंतर *अशोकने पित्याच्या परवानगीवाचूनच विवाह केला असल्याची’ ख्रोटी बातमी बिन्दुसारला सांगितली.

‘मला नाटतंय की, यात पुन्हा ग्रीकांचाच हात असावा, मी आजारी असल्याचं त्यांना माहीत आहे.त्यांच्या ताब्यात असलेला भारताचा भू- भाग मौर्यानी पराक्रम व युक्ती यांच्या मदतीनं काबीज केला असल्याचं ते. विसरू शकलेले दिसत नाहीय!’’ बिन्दुसार म्हणाला. क्रमशः

व्याघेश्‍वर

यी विक्रमराजा पुन्हा झाडाकडे गेला, वरून ते कलेवर खाली भुतरवून त्याने आपल्या खांद्याबर टाकले आणि नेहमीप्रमाणे तो स्मशानाची वाट तुडवू लागला, तेन्हा प्रेतातला बेताळ बोलू लागला, ‘‘रजा, माझी खात्री आहे की, तुश्यासारखा आग्रही अन्‌ कष्टाळू माणूस या दुनियेत पहायलाही मिळणार नाही, इतके पराभव शाल्यानन्तर कोणीही आपली हार कबूल कून आपला

भुददेशच नदलून टाकील; पण तू तर अगदी ; स्वत:ला त्रास करून घेभून इतरांनाही लास देत आहेस? पण

तुझ्यासारखा सत्यत्रती दृट्टो आणि दृढनिश्चयी माणूसही कधीकधी कसाला विचार न करता जञावनेच्या आहारी जाजून आत्मसन्मान घालवून बसतो; ज्यांनी -पूर्वी त्यांचा अनादर केलेला असतो, ज्यांच्या दृष्टीत त्यांना कसलीही किंमत नसंते, अशा लोकांच्या हाती

वेंताळ कथा

स्वतःला सोपवून बसतात, असलं आत्मसमर्पण महायोद्धा आणि शूर वीरांमाठीच नव्हे, तर कबींसाठीसुद्धा मोग्य नसते, तुला सावध करण्यासाठी, जागं करण्यासाठी मी कलानाथ नावाच्या कवीची गोष्ट सांगतो; ती ऐक,’’ आणि वेताळ त्या कवीची गोष्ट सांगू लागला.

खूप जुनी गोष्ट, सिंहपुरीच्या राजदरबारात ज्याप्रेश्‍वर नावाचा कवी होता. त्याने सर्व शास्त्रांचा अभ्यास केलेला होता; अठरा पुराणांत पांडित्य प्राप्त केलं होतं, वेद- भुपनिषदांचं सार ग्रहण केलं होतं. त्यामुळे त्याची कविता अर्थपूर्ण, भावयुक्त आणि रसयुक्त असे. राजाने कविचे गुणवैशिष्टय लक्षात घेथून त्याला अनेक अधिकार दिले होते. कधीकधी राजा. त्याला आपला

प्रतिनिधी म्हणून गावाबाहेरही पाठवत असे व्याघ्रेशवर लोकांना स्वतः भेटून लोकांच्या तक्रारी, मागण्या वगैरे समजून घेत असे, प्रवासाहून परत जाल्यावर राजाला हो सारौ. वर्णनं सांगून लोकांच्या मागण्या पुऱ्या करवत असे.

राजाचं व्याप्रेश्‍वर फार प्रेम असे व तो त्याचं सर्व बोलणं, सूचना मानत असे. त्यामुळे बरीच माणसं त्याला भेटून त्याच्याकरवो आपली कामं करून घ्यायचा प्रयत्न करत, यामळे सामान्य माणसांना व्याच्रेश्‍वरची भेट घेणं दुरापास्त होई, एक वेळ राजदर्शन सोपं, पण व्याघ्रेश्वरचं दर्शन कठीण बाटे,

त्याच देशच्या रामपुर गावात कलानाथ नावाचा एक तरूण होता. त्याला साहित्याची आवड होती. लहानपणापासूनच तो महान कवींच्या काव्याचा अभ्यास करत असे. ते वाचत असताना त्याला स्फूर्ती वेई

आणि ताबडतोब काव्य रचून तो ते लोकांना .

म्हणून दाखवी. एके दिवशी एक कबि त्या गाबी भाला. कलानाथचे भुत्स्फूर्त कान्य ऐकून त्याला कवीने आशिर्वाद देमून म्हय्लं, “बेटा, तू भुपजत कवो आहेस, चांगली. साधना कर. एक दिवस विश्‍वविश्यात कवी बनशील.’”’ क

तेंव्हापासून कलानाथची काव्यश्रद्धा वाढतच गेली. सुरुवातोला तो मुत्स्फूर्त कविता म्हणून दाखवी, पण बीस वर्षाचा होता होता त्यानं तीन मोठी काव्यंही रचली. ज्या पंडितांनी ती वाचली, त्या सर्वांनी त्याची खूप प्रशंसा केली. काहीनी तर असंही म्हटलं की, “तू सरस्वती-पुत्रच वाटतोयस.

एकदा व्याघेश्‍वरला का नेटायला जात नाहीस? त्याला आपलं काव्य ऐकव. जनतेला तुझा वोग्य परिचय होईल. तुला मान मिळेल.”

आपली काव्यं घेअून कलानाथ व्याप्रेश्‍वरला भेटाबला सिंहपुरीला गेला. त्याच्या घरी पोचला, तेंव्हा राखणदार त्याला म्हणाला, *‘तुझं काम काय ते सांग; मो जागून सांगतो, पुडे तुझं भाग्य!’”

कलानाथनं काही निवडक कविता निराळ्या ताडपत्रांवर लिहून त्या ‘पहारेकर्‍याच्या हाती देत म्हटलं, ‘“या ‘काव्यांवर कविवरांचा अभिप्राय हवा मला.’’

ती ताझपत्रं हाती घेत पहारेकरी म्हणाला, “बास, इतकंच? तुला आणखो काही नकोय ह्यांच्याकडून? कविवरांचं मन मोठं भाहे, स्वभावही फार चांगला आहे त्यांचा; भुदार आहेत. तुला हवो तो मदत करतोल ते.

आणखी कसलीच मदत नको असत्याचे कलानाथने सांगितल्यावर पहारेकरी आत गेला अ त्याने कलानाथनद्दल व्याघ्रेश्‍वरला सांगितलं. त्यावेळी खूपशी माणस॑ तिथे बसलेली असल्यानं ती ताडपत्रं आपल्या शिष्याच्या हवाली करत व्याघ्रेश्वर म्हणाला, *‘हे वाच अन्‌ आपला अभिप्राय लिहून दे. मो सहो करीन त्यावर.”

शिष्यानं तो काव्य लक्षपूर्वक वाचली आणि म्हटलं, “गुरुवर, ही काव्यं तर असामान्य वाटतायत! या कवीला एकदा आत जावू?” ‘नको बेटा, आत्ता इथं बरीच माणसं आहेत. त्या कवीनं तर केवळ अभिप्रावच

हे, त्याला जे हव ते देबून पाठवून दे परत.’’ शिष्यानं अभिप्राय लिहिला अन्‌ गुरूनं सही केली, पहारेकऱयान॑ ताडपत्र परत दिल्यावर कलानाथ निराश झाला. व्याप्रेश्‍वरनं आपल्याला भेटायला न ओलावल्याचं त्याला वाईट वाटलं

काही काळानन्तर राजाज्ञेवरून व्याघ्रेश्‍वर देशध्रमणाला निघाला, अन्‌ एके दिवशी रामपुरला पोचला, तो हत्तीवर बसून आला होता; बरोबर इतरही अनेक लोक होते. गावकऱ्यांनी वैवपूर्वक त्याचं स्वागत केलं.

व्याघेश्‍वर तिथे दोन दिवस राहिला, पहिल्याच दिवशी एकेकानं जाअून आपल्या तक्रारी त्याला सांगितल्या, गावपाटील त्याला म्हणाला, **महाशय, जनतेच्या अडचणी आपण समक्ष पाहिल्यातच. त्या

सोडवण्यासाठी आम्हाला आर्थिक सहाय्य हवं, महाराजांना सांगून मापणच ते मिळवून द्यावं.

*‘होय, महाराज माझं सांगणं मानतात, माझ्याकडून जगेल तितकं नक्की करीन मौ तुमच्यासाठी, मुद्या तुमचं गाव पहायची इच्छा आहे माझी. त्यासाठी जरूर तेवी व्यवस्था करून ठेवा.’’ व्याधेशवरने पाटलाला. सुचवले,

दुसऱ्या दिवशी व्याप्ेश्‍्वर गाव पहायला. निघाला, त्याला पहाण्यासाठी गावकऱ्यांनी खूप गर्दी केली. त्यांना ताब्यात ठेवणं कठीण झाले, दुपारपर्यन्त व्याधेश्‍वर गावात फिरत राहिला तरीही काही गावकऱ्यांना त्याचे दर्शन झालेच नाही. परत येअून भोजनानन्तर व्या्रेश्‍वर पाटलाला म्हणाला, “गावांत कवि

‘कोणी असतील तर सांगा. त्यांना मदत करीन मौ.”

*‘महोदय, आमच्याकडे दोन-तीन कवि आहेत. शंभरेक लोकांचा साहित्याशो परिचमही आहे. ते सर्वच जापणाला भेटायला अुत्मुक आहेत. त्यांच्यासाठी विशेष सभेचं व्यवस्था करू? मोठ्या अुत्साहानं पाटलानं विचारलं.

“अशा चर्चेत जास्त लोक भाग पेमू शकणार नाहोत. तुम्ही म्हणालात की बरेच लोक मला भेटायला ुत्सुक आहेत? तेव्हा, बरं म्हणजे एक सभाच बोलवा ना! मो त्यात एक भाषण देईन, ज्यांना-ज्यांना आपल्या अडचणी सांगायच्या असतील त्यांनी ताडपचावर पत्ता घालून त्या लिहून द्याव्या, मी त्यावर विचार करून जरूर तौ अंमलबजावणी करीन.’’ व्याचे श्‍वर म्हणाला,

यासाठी सभेचो घोषणा देण्यात आली. लोकांनी-गर्दो केली. व्याप्रेशवरनं मोठं रोचक भाषण दिले. टाळ्या वाजवून सर्वानी हर्ष प्रकेटे्केला,

सभा संपल्यावर दोन कबो आणि तौने- चार साहित्यप्रेमी व्याघ्रेश्‍वरला भेटले. त्यांच्या अुपयोगासाठी लवकरच गावात एक ग्रंथालय स्थापायचं आश्‍वासन व्या्रेश्‍वरनं दिलं.

आता पाटलाच्या लक्षात आलं कौ जमलेल्या लोकात कलानाथ कुठे दिसत नाहीय, त्याला असंही कळलं की कलानावनं व्यापवेशवरला भेटायचा अजून प्रयत केलेला नाही. त्याचं कलानाथ आणि त्याच्या काव्यावर भारी प्रेम होतं. या दोघांची एकदा

गाठ घालून दिली, तर फार छान होईल असं त्याला वाटलं. ‘ताबडतोब येजून व्याधेश्वरला ेटावं’ असा निरोप त्यानं कलानाथला पाठवला,

‘पण “जापण फार कामात आहोत” असे सांगून कलानाथ भेटीला गेलाच नाही. काळ जात राहिला. अलिकडे व्याघ्रेश्‍वरला एकूणच् अस्वस्थ, अतृप्त वाटायला लागलं होतं इहृलोकचं वैभव, संसारबंधनं याबद्दल त्याला विरक्ती वाटू लागली. शेवटी त्यानं आपलं दरबारातलं पदही सोडून दिलं. संपत्ती आपल्या मुलांच्यात वाटून टाकून जवळच्या अरण्यात त्यानं एक आश्रम बांधला व तो तिथं राहू लागला. त्यानं बानपस्थाश्रम स्वीकारला, त्याची पत्नीही त्याच्याबरोबर राहू लागली.

कलानाथला ही वार्ता कळली. आपली काव्यं घेबून तो व्याप्रेश्‍वरला भेटायला गेला.

त्याच्या आश्रमात पोचता पोचता त्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं-शेवटी व्याप्रेश्‍वरला भेटण्यात तो सफल झालाच. आश्रमात फक्त व्याप्रेश्‍वर अन्‌ त्याची पत्नीच होते, त्यांच्या सेवेसाठी तेथे असलेला एक परिचारक आणि परिचारिका त्यावेळी जवळच्याच तळ्याकडे गेलेले होते. कलानाथ पोचल्यावेळी व्या्रेश्‍वर पत्नीला भागवत पुराण वाचून दाखवत होता, ती डोळे मिन तन्मयतेनं ते ऐकत होती, वाचून झाल्यावर तो म्हणाली, *‘तुमच्या मुखानं पुराण ऐकून माझा जन्म सार्थक झालाय, “माझ्याच तोंडून नव्हे, तर कुणाच्याही तोंडून ऐक. हे पुराणच अद्भुत आहे. ज्या दिवशी मी अशी महान्‌ काव्ये-रचना करू शकेन, त्या दिवशीच मी खऱया अर्थानं कवी ‘ व्याघ्रेश्‍वर बोलना, “तुमचं म्हणणं असत्य आहे’’ असे मी

म्हणू घजणार नाही. माझी तितकी योग्यता नाही, पण मो,मानू आणि जाणू इच्छितो की, आपण कोणत्याही महाकतीच्य असं काव्य रचून चुकला आहात. एकदम मधेच बोलला.

आता व्याघ्रेश्‍वरचं कलानाथकडे लक्ष गेलं, त्यानं कलानाथकडून त्याची माहिती जाणून घेअून त्याला स्वरचित एकाद्या काव्यातली काही पदे म्हणायला सांगितले.

कलानाथ म्हणत असताना व्यात्रेशवरने लक्षपूर्वक ऐकून घेतले. तो म्हणाला, ‘‘मुला, च खरोखरत्त मरस्ततीपून आहेस. पण काव्यात काही व्याकरणदोष आहेत. ते मोठंसं कठीण नाहीय. पण ते सुधारले नाहीम, तर मात्र तुझं काव्य फिकं वाटेल.

*‘महाराज, आपण हे काव्य पूर्वीच

’ कलाताथ

सुधार

वाचलेलं आहे, तेंव्हा आपण व्याकरण दोष दाखवून दिले नाहीत?’’ कलानाथ बोलला.

हे कसं घडलं ते व्याप्रेश्‍्वरला कळल्यावर तो म्हणाला, “वत्सा, त्या दिवशी काव्य माज्या िष्यान वाकळ सोत. मो वाचू शकलो. नन्हतो. त्यावेळी तू फक्त अभिपायच मागितला होतास. प्रत्यक्ष भेटायची इच्छा त्याच दिवशी दर्शवली असतीस, तर बरं झालं असतं, मौ आपलं मत स्वत:च सांगितलं असतं. त्याच दिवशी तुझे व्याकरण-दोष कळून चुकले असते,”

कलानाथ हसून बोलला, “मला आशा होती की पदं वाचल्यावर अन्‌ माझ्याबद्दल माहिती मिळाल्यावर आपण भेटीची परवानगी नक्कीच द्याल स्वतः होन. आज माझ्या पदांची आपण त्तुती केलीत, त्यामुळे मला आनन्द वाटलाच; पण माझे व्याकरण- दोष दाखवतेत म्हणून जास्त बरं वाटलं. पहिल्या बेळच्या आपल्या अभिप्रायापेक्ञा यावेळचा अभिप्राय जास्त महत्वाचा. आता. काहो दिवस भापण मला आपल्या सेवेची संधी द्यावी इतकीच इच्छा आहे माझी.’’

इतकी गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, “राजा, अनेक कविपंडितांकडून स्तुतिपाच ठर्‌लेल्या*कंलानाथचं वागणं विचित्र जन्‌ असन. नाँही वाटत? त्यानं आात्म-समर्पण केलं, आपला अभिमान घालवला असं नाहीं वाटत? व्याब्रेश्‍वर त्याच्या गांव आला तेंव्हा गाव-पाटलानं त्याला येन कविराज व्याप्रेश्‍वरला भेटायला सांगितलं होतं; पण त्यानं भेटीला नकार दिला. पण नंतर त्याच व्याघरे श्‍वरलइ- भेटायला तों संकटं झेलत

जंगलाच्या वाटेनं गेला. त्यानं असं का केलं? हे त्याच्या बद्धि-हीनतेचं द्योतक नव्हे? इतकंच नव्हे; त्यानं व्याघेश्‍्वरची सेवा करायची इच्छाही प्रकट केलो. या सर्व गोष्टी क्चिारात घेता, असं दिसतं की कलानाथची बुद्धी चरष्ट ज्ञाली होतो. तो ए युवक आहे. माझ्या वा शंकांची असूनही गप्प राहिलास, तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील.

अुत्तरदालल विक्रम म्हणाला, *“कलानाथ लिंहपुरीला गेला असता, त्याची आशा होतो की, आपलं काव्य वाचल्यावर व्याप्रेश्‍वर स्वतःच भेटायला बोलवील. पण स्वान फक्त अभिप्रायच लिहूत पाठवला. त्यामुळे व्यावेश्‍वरची काव्याची भावटच कमी झाली असावी, अन्‌ आता ते फक्त आपल्या व्यक्तिगत प्रसिद्धोचा अुपयोग करून इतरांना मदत करतात असं त्याला वाटलं. कवितेचं क्षेत्र सोडून कलानाथचं व्याप्रेश्‍वर - कडे व्यक्तिगत कसलं कागही नव्हतं, त्याची फक्त काव्य चर्चेची अपेक्षा होती; त्याच्या भेटीशी त्याला काहीच कर्तव्य नव्हतं, ज्याक्षणी व्याघ्रेश्‍वरनं दरबार सोडून देअून

चानप्रस्थ आश्रम स्वीकारला अन्‌ ते जंगलात. रहायला गेल्याचं समजलं, तें त्यांच्या भेटीमुळे आपलं भलं होईल कलानाथला वाटलं. म्हणूनच अड्चणींता तोंड देत तो आश्रमात पोचला बोलता- बोलता व्याघेश्‍वरनं त्याला लांगितलं की त्याच्या कवितांवर जो अभिप्राय लिहिलेला होता, तो स्वत:चा नसून शिष्याचा होता. आता स्वतः त्याचं काव्य ऐकून आपला अभिप्राय व्यक्त केला की, काव्यात ब्याकरण-दोष असून ते सुधारणं अत्यन्त आवश्यकत आहे. यावरून कलानाथतं ओळखलं की व्याघ्रेश्वर अज्ञ को कवि आहेत. आता त्याला दिसला! त्यामुळेच कलानाधने त्याची मथा करायची संधी मागितली. या कारणांच्या आधारे स्पष्टच दिसतं की, कलानांधनं आपला मान, अभिमान घालवलेलाही नाही अन्‌ त्याचं डोकंही फिरलेल॑ नाहीय, तुझा संशय निराधार आहे, आता राजाचं मौन भंग करण्यात सफल झालेला वेताळ प्रेतासह गायब होजून पुन्हा झाडावर जाभून बसला,

सखोमसखेनचे चित्त्र

हेहापुरी गावात दरवर्षी विश्रकेचे प्रदर्शन भरवले जाई. त्यात प्रति तित्रकारांच्या चित्रांनोबरच अपसि बया क्षेत्रात नुकतेच पदार्पण करणाऱया चित्रकारांची चि्ेही पर्शनार्य मांडली जात.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हे प्रदर्शन चालू होते. देशाच्या कालाकोपऱ्यातून आलेल्या प्रसिदध चित्रकारांची जिते दाखवली जात ‘ होत होती. चिषे पहायला रसिक लोक मोठ्या संध्येने गर्वी करत होते.

सुगंधीपुरहून सोमसेन नामक नित्रकारही आपलो चित्रे घेझून आला होता. त्याची चिती प्रदर्शनात मांडलेबी होती,

सोमसेन ज्या धर्मशाळेत भुतरला होता, तेथेच शिवगिरी व विलासही जुतरले होते. बोलता -ओलता सोमसेननद्दूल कळल्यावर विलास म्हणाला, ‘‘आज मौ गेलो होतो पदर्शनात. तिथं तुमच्या चित्रासमोर चांगला. तामभ्‌र भुभा होतो.”

शूप आनन्दाने सोमसेनने विचारले, ‘‘माझ॑ चित्र इतकं आवडलं तुम्हाला! आभारी आहे मौ तुमचा.’” ‘का कुणास ठाजूक, इतर चित्रांसमोर खूपच गर्दी होतो. त्यामुळं तुमच्या चित्रासमोर मला एकटंच चांगलं

बिलास म्हणाला. ‘सोमसेनचा चेहरा पांढरा पडला!

समुद्र किनाऱ्यावर सहल - २२ ओरिसाच्या किनाऱ्यावरून

अच्दांकन : मीरा नावर कृ चित्रकार : के.एस. गोपकुमार

क्षलाऱ्यापांसून काही कि.मी. श्रात गेल्यावर आपण बोमकाई येथे योबतो. हा छोटासा गाव साइ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कपडे विणणे हा. ओरिसाचा परंपरागत हस्तव्यवसाय हे. आणि कुरिरोदयोन म्हणून संपूर्ण ऑरिसात लाखो कुटुंबाच्या भृदरभरणाचे साधन आहे, एकादी बोकाई साडी सरीदलोत, तर खाक बाळवा, की तुम्हो एक अड्रितीय वस्तू ‘झिळबलोय; कारण कोणत्याही दोन बोमकाई साऱ्या हुबेहुब एकसेकींमारच्या नसतात,

‘कटापासून बरा कते रेलात क लागते चिला सरोवर. विश्वाचे शुड ल्प ‘बिलिका’ नसून भृरिषा लोक तसाच भुत्वार करतात, चहूबागूंनी घेरमेव्य| झरोभरात िल्का’ अ आरतातोल सांत मोठे सरोवर आहे. ते फक्त एका अध्दशा बाटेने बंगालध्या शुपसागराला जोवलेते आहे. याचे केरळ १.०० पग कि.मो. असून जुन्हाज्यात त्याचे पाणी खारट असते. परन्तू पावसाळ्यात दया 4 भार्गवी च्चांच्या पाण्याच्या लोंदयाने सारे श्ारट पाणी आहेर लोटून दिले जाजून सरोबराचे पाणी गोडे बनते; सरोवर शोहधा वाण्याने काठोकाठ भरून जागून ते भारतातील सर्वात मोठे ‘गोट्या पाण्याचे सरोबर’ बनते.

सरोबरातच काहो हिरबोगार बेटे आहेत, त्यातोल एका बेटावर सरोवराची भधिहातरी देवी कालीजाई हिभे देमूळ आहे. धा बेटांवर तऱहेतऱहेचे अनेक जलचर प्राणी आदळतात. थंडीच्या विवसात घेथे ‘७दक, शारस, पेलिफन

किल्का सरोवरात फिरणार्‍या मच्छीमार नावांची झिढे चंटईने बनकततेचो त चौकोनो आकाराची. गा 2. । “उके एक्योस विका मूर्ती घडवून देईन.” परन्तु

शी लोक याला पनौरा म्हणत असत.

आपला पुढला मृक्‍्म म्हणजे पुरी किंवा जगध्ाथपरी, जू वयाचे परबेशाशी भविष न्यापारिक संबंध होता - विशेषतः इंगेनेशिवाशी,

पुरीचा समुद्री व्यापार तर आता नन्दच ज्ञाला आहे. पण अजूनही तिथली आरोग्यदावक हवा खाण्यासाठी जगाल, आत्या व मध्य प्रदेशातून लोक येत असतात, ओरिसाचे राज्यपाल जुन्हाळ्यात पुरीलाच रहातात.

परल्ु पुरीचे सर्वात जास्त महत्व म्हणळे ते हिल्ुंच्या चार मोठ्या कामांपैकी एक गणले जाते. (बाकीची तीन म्हणजे - रामेश्‍वर, द्वारका व जदवीनाय) येथील जगकाय मन्दिर सर्यात पविज ब सुप विशाल अशा हिन्दू मंदिरांपैकी एक होय, १रेव्या शतकात राजा घोडमंग याने दक्षिण ऑरिसाहून आपली राजघानो हलवून पुरोला त्वापन केलो. आगि त्या घटनेची स्मृती म्हणून या मॅक्सचो निर्मिती केलो, येथे भगवान जग्ाथाची पूजा धोकृष्णाच्या रषात, त्याचा घोडा भाभू बम (बलराम) न धाकटो बीज सुभद्रा हिच्यासइ केली जाते.

तीनही मृती पाकडाच्या बनवल्या जातात व रूप अर्धबट्‌ घडवल्वासारखे ठेवलेले असते.

अशी कथा आहे वी, पुरीत भगवान विष्णूची एक नौलमध्याचो मूर्ती होतो, राजा इल्ह्म्ताला तिचा मोह. निर्गांग झाला. त्याने ती हस्तगत करायचा प्रकल केला, परल्तु तो जेवहा ती घ्यायला गेला, तेब्हा मूर्ती मदृश्य झालो, आपल्या अनीतिकारक वागणुकीची राजाला लाज भाटलो व प्रावश्‍्चित्त म्हणून त्याने मुद तपश्चर्या रभलो.,

तेंग्हा आकाशवाणी झाली की, ‘‘हे राजा, भगवन्ताचा प्रसाद तुला समुद्रात एका ओंढकयाच्या हपात मिळेत.’ भोर्याच काळात एक ओंडका तमूद्रविमाऱयावर तरंमत असतेला लापडला एजाने त्या साकी. थोब्लबातून मूर्ती थड्यायधे ठरवले. परन्तु राजाचे सुतार जेंव्हा ते लाकुड तासू त्सगले, तेव्हा त्यांचो ओजारेच मोडू लागलो च हातांना क्षमा होभू लागल्या. कोणीच मूर्ती पहवू शकले नाहो.

नतर एके दिवशी बुद जगप्ाथच एका म्हातार्‍या सुताराच्या वेषात ९भातमोर कट कधि भाणि म्हणाले की,

रथयात्रा

अट अशी होती की, ‘मू्ती तवार होण्यापूर्वी मोणोहो ती पहायचा बरक्ल करू नवे.’ राजा एकबोस दिवस पूर्ण होण्यापूर्वीच मूर्ती पहायला अत्बन्त मुत्सुक झाला ब त्याने बोलीत डोकावून पाहिले. तिथे त्यातह फक्त त्या अर्धक्ट बडतेत्या मूर्ती आढळल्या, म्हातार्‍या तुताराचा कुठे पत्ताच तव्हता! आनन्तरही तो कीन कुणाला दिसला नाही.

औकृष्ण, अलभद्र व मुभबरेच्या मूर्ती दर बारा वर्षांनो जदलल्या जातात.

कत्या मूर्ती काहो लास भक्तांना स्वप्वात दिसलेल्या कडूनिंबाच्या ज्ञाडातूनच बनवल्या जातात, एक गुप्त बत्तु (अनेक विद्ानांच्या मते, गौतम- ुद्धाचा दात) जुन्या मूरतोतून काहून ल्या मू्तीत ठेवली जाते. हे कास पुणार्‍याच्या जेळ्यांबर पट्टी आंधून. इतकेच नव्हे तर त्या बस्तूला सरळ त्सर्श न व्हाया त्पर्शाने वस्तु कळू तये म्हणून हातावर ‘कपर्याची अनेक आकरणे €डवून नंतरच केले जाते. हौ क्रिया ‘नव कलेवर’ नावाच्या बुत्सवात रपवामेच्या थोव्याच अगोदर केलो जाते.

उण्याचा दरवर्षी जुभै महिन्यात निघते. भशवान धीकृष्णाच्या गोकुळातून मधुरेकड आण्याच्य स्मृतिप्रीत्यर्थ ही. वाजा काढण्यात येते. वासाठी कृष्ण, बलभद व सुभेच्या मूर्ती तीन विशाल अशा रयांवर बसवून गुंदीचाबारीला जेल्या जाताल. हे भगवान अगश्नाथाचे भृद्यानगृए होय. सर्वात जास्त मुंच रय जगत्नाथ म्हणजे ‘पौकृष्णाचा असून त्याला १६ चाके असतात. रथाची बुंचो १४ मौटर वंदी !१ मौटर असते.

ससे गुंदोचाबडो हे स्थान जगश्नावमंदिरापासून केवळ एक मैलच दूर आहे, पण रघ तिथे पोचायला संपूर्ण दिवस दिस नागले. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाश्यो भक्त रपयाजेत भाग घेण्यासाठी येतात ब रघ ओढण्यास मदत करतात. त्यांच्यातल्या अनेकांचो अशो इच्छा असते नी जगल्नाथाच्या प्रसादाला स्पर्श करावा, कारण अशी धारणा ‘आहे की तते केल्याने भाणसाचो जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमच मृक्ती होते

आठ दिस भुद्ात बृहत बस्ती केल्यानन्तर नवव्या दिवशी मृ्ती गाजाबाजातेच जगक्नाधंदिरात परत येतात.

याला ‘बाहुडा यात्रा’ (परतीची यात्रा) असे म्हणतात.

ओडिसी तृत ही गोरिसाची विशिष्ट वृत्त आहे. न्न शि नर्तकी अशा प्रकारे साडी नेसते की तौ कमरेपासून पायापर्मन पंश्यासारखरो पसरते, शरीराकर बांदोचे चमकदार. गिते आणि सेणील कागदाची फुले धारण करते, अशा पकारे सुदर वेषभूचेत ती जेन्हा देगमू्तीसोर तृत्यांजनी

तेंव्हा ते ृत्य पहातच रहाेसे वाटते. गोषी नृत्याबरोबर बहुधा संस्कृत कवि अयवेच याच्या अमर काव्य ‘गौतगोविन्द मधोल अ्टपदी गावल्या जातात. पुराच्या समुदवतररील एका

तबीर मंरिरात आदि शंकराचार्य ह दैतत्य महापरसु यांच्याबरोडर जयदेवचही मूर्ती पहायला मिळते, आद्य शंकराचाांनी त्यापतेत्या चार प्रमुख ता आहे. जियत्या मठातता ‘गोबर्धनपौठ’ अते म्हणतात, भो, दूर झोटेगे रघुराअपुर नाहे, बेथोल चिनकार तुंदर ‘जिशििजे जनबतात. दहा कि.मी, आणखी पुढे गेल्यावर ‘साशीगोषाळ’ चे देवालय आहे. येयौल बाल थौकृष्णाची मूर्ती पूर्णाकृती. आहे. गोष्ट अशी आहे की, एकदा दोन बाहाणात भांधण झाले व थ्रोकृष्णाते स्वत: बालकल्पात येथून लाक्ष दिलो,

ओहिती नृत्याची एक गुडा

७ ॥॥॥॥७ 9५0, 8०० ४० 808990, 1४४7४. यना 2००५…

तीमर गावात परबत नावाचा एक लहानसा शेतकरी होता. तो आपल्या लहानशा शेताची मशागत करून अुदारनिरवह चालवी. सर्पदंशाचा मन्त्र शिकायची त्याची बर्‍याच अर्षांपासूनची इच्छा होती. पण तो शिकवणाराच कोणी सापडत नव्हता. एकदा तो आपल्या एका नातेबाइकाला भेटायला शेजारच्या गावी गेला. परबत त्याला म्हणाला, “सर्प-मन्त्र शिकायचो माझी फार दिवसांची इच्छा आहे. तुमच्या गावात कोणी जाणकार आहे का?’’ “माझ्या गावात काय, पण आसपास कोणत्याही गावात सर्प-मन्तर जाणणारा ‘कोणोही नसावा. सामान्यत: बैरागी आणि संत्वाशांताच हौ विद्या येते, तो दिव्य शक्ती त्यांच्या जवळच असते. तू अशा एकाद्याची मदत मिळवू श्॒कलास तर तुला सर्प-दंशाचा मत्त शिकावला मिळेल.’” तो नातेवाईक

म्हणाला.

त्या दिवसापासून परबत साधू संन्या शाच्या शोधाला लागला, मन्ञ शिकायला आता तो फारच आतुर झाला होता,

या. वर्षी परबतने आपल्या शेतात. ज्वारीचे पौक घेतले होते. पीक छान आले होते, कणसांनी भरलेले शेत फारच छात दसत होते. पल्यापासून ज्वारी वाचवण्या- साठी त्यानं शेतात मचाण ुभे केले होते, रात्रं-दिवस राखणीसाठी तो शेतावर रहात

एके दिवशी संध्याकाळी बैराग्यांचा एक जधा शेताजवळून जात असलेला त्याला दिसला, आपल्या इच्छा-पूर्तीची वेळ जवळ आली असावी, असेच त्याला वाटले, मचाणावरून अुतरून धावतच तो बैराग्यांना भेटायला गेला. त्याने त्यातल्या ‘एका काळ्या, लांब दाढीवान्या श््पृष्ट वैराग्याला

झामोदर खरे

प्रणाम करून त्याच्याजवळ भापली इच्छा प्रदर्शित केली, मन्त्र शिकवण्यासाठी त्याला विनंती केली,

परबतकडे लक्षपूर्वक पाहून बैरागी म्हणाला, ‘‘सर्पमत्त सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी शिकला तरच त्याचं फळ मिळतं. आता अश्धार होभू लागला आहे, ही वेळ ग्रोग्य नव्हे. वा रात्री आम्हाला शेतात राहू दिलेस, तर भुद्या सकाळी मत्र शिकवीन तुला.”

‘परबतने मोठ्या आनन्दाने परवानगी दिली. त्यानं सगळ्या बैराग्यांना तिथे रहायची विनन्ती केली. ते सर्वजण भक्तिगीते गात अन्‌ कणसे तोडून खात राहिले, सारे शेत त्यांनी विखरून टाकले आणि पोट भरल्यावर आरागात झोपून गेले.

आपल्या पिकाची नासाडी ॥ वाहून सुद्धा परबतला दु:ख वाटलं नाही, सकाळी सर्प-मन्त्र शिकायला मिळणार असत्याचा त्याला आनन्द झाला होता. त्या आनन्दात तो रावभर जागाच राहिला.

सकाळ झाल्याबरोबर बैरागो जागे होभून निघायच्या तवारीला लागले,

परबत भराभरा त्या धष्टपुष्ट वैराग्या- जवळ जाजून त्याच्या पायांवर आढवा पडून ओरडू लागला, “स्वामी, सर्प-मर्त्रर सर्प- मल्ल”

बैरागी त्याला रागावून म्हणाला, ‘*जोगी. आया, ज्यार खाया, अुदये जाव.” त्याने परबतच्या खांद्यावर जोराने लाथ मारली; आणि तो चालू लागला, परबतला बाटे की हाच सर्प-मल्त्र. त्याच्या आनन्दाला पारावार राहिला नाही, त्याची इच्छा पुरी झाल्यामुळे जगच हातात. आल्यासारखे त्याला वाटले. अराम्याचे बोलणे जपत तो घरी गेला. आपण कराग्याकडून सर्पमत्तर शिकत्याचे त्याने बायकोला सांगितले, तिने ती बातमी गावभर पसरली,

या घटनेलन्तर एका महिन्याने एका गावकर्‍्याना साप ढसला. त्याचे नातेवाईक घाबरून गेले होते. काय करावे, हे कळत नव्हते त्यांना! अचानक एकाला परबतची आठवण झाली. तो ताबडतोब म्हणाला, “अरे घाबरता काय? आपल्या परजतला सर्प-मन्त्र येतो. ही विद्या त्वाला एका महान साधून दिलीय, साधूंनी दिलेला वर कधी व्यर्ध होत नाही. माझी खात्रो आहे की परबतच्या मन्तरानं हा वाचेल, चला याला. नेज॒या त्याच्याकडे.”

ते त्याला परबतकडे वेअून गेले. परबतने मनातल्या मनात मन्त्र म्हटला आणि त्याच्या खांद्यावर लाथ मारली, त्याबरोबर सर्पदेश जञालेला गावकरी अुटून बसला! आता लोकांचा पूर्ण विश्‍वास बसला कक बैराग्याचा मन्त्र खरंच प्रभावशालो आहे. परबतने प्रथमच मन्त्राचा अुपयोग केला होता. त्याला भीती पडनी होती की म्त्राचा प्रभाव पडेल की नाही? आता ती भोती दूर झाली. त्याचाही मन्वाच्या प्रभावावर विश्‍वास बसला.

लॅब्हापासून आसपास कोणालाही साप चावला की, लोक त्याला परबतकडे आणत अन्‌ मन्व जपल्याबरोबर माणूस भुळून वसे. त्यामुळे परबतची ख्याती त्या पंचक्रोशीत पसरली. लोक त्याला काही धनही देजू लागले. यामुळे परबतचो आर्थिक स्थितीही सुधारलो. खरे तर मन्त्र शिकून पैसा कमवायचा त्याचा विचार नव्हता; केवळ तो

शिकावची तौत्र इच्छा मात्र होती, पण लोक जेंव्हा त्याच्या अुपकाराच्या बदल्यात धन देभू लागले, तेव्हा ते त्याने सहर्ष स्वीकारले. त्याने आपल्या शेताजवळच चार-पाच एकर जमीन खरीदली. झोपडीच्या जागी त्याने एक छानसे घरही बांधले. मुलीचे लग्न श्रौमन्ल कुटुम्बातील तरुणाशी करून दिले. ‘पण अशा सफलतेनंतरही त्याला गर्व मात्र झाला नाही. अजूनही आपली जमोन स्वतः कसून तो निष्काळजी जीवन जगत होता. परबतचा एक मोती नावाच मित्र होता. बरेच दिवस तो घन कमवण्यासाठी इकडे. तिकडे भटकत राहिला होता, एके दिवशी मित्राला भेटायला तो परबतकडे आला, त्याची प्रगती पाहून मोतीला फार आनन्द बाटला. दोन-तीन आठवहे दोघे मित्र आपल्या बालपणच्या आठवणीत बुडून राहिले. परत निघण्यापूर्वी मौतीने परनतला

*‘तू परोपकार करून घन

कमावतोस हा मोठा प्रशंसनीय विषय आहे.

पण अजून तू, त्या बैराग्यानं तुला

मत्त दिला, ते नाही सांगितलंस?” मोद्याने हसत परबतने म्हटले, “जोगी

आया, ज्वार लाया, मुठोजाव! बास, हाच

तो बैराग्यानं शिकवलेला मंत्र”

कोणता

गळ मत्त? अरे, फसवलं तुला वैराग्यानं, तुझ्या ज्वारीच्या पिकाचा सर्वनाश केला त्यानं, अन्‌ तू नुसताच पहात राहिलास? म्हणूनच त्यान॑ ओळखलं की लू येड्चाप आहेस! माझी ख्रात्नी की, बैराग्याला काही मस्त्र-बिन्त्र येत नव्हता, मन्त्र शिकण्या. साठी तू त्याचे पाव धरलेस, तेंव्हा राग आला अक्षाबा त्याला. त्यानं म्हटलं सुद्धा की, तुझी त्यानं शिवी अर्थ आहे!”

कणसं खाल्लौ; अुठु आता अन्‌ चा हाच

लौ, ‘भुठोजाव’

याबद्दल परबतला खात्री सांगत आहे अशी भाता त्याची खात्री पटली, आपण म्हणत असलेला मत्त, श्वरा सर्पमेन्य

नव्हे - याचे त्याला वाईट । मंत्र तर पूर्णतः खोटा आहे.

या घटनेनन्तर एका आठवड्याने सर्पदश झालेला एक माणूस त्याच्याकडे आणला गेला. परबत आता विचारात पडला. मल्क्ाचा प्रयोग करावा की नाही, वाबद्दल त्याचा निर्णय होईना, तरीही मन्त्र जपून त्याने त्वा माणसाच्या खांद्यावर लाथ मारली, पण त्या माणसाचो जराही हालचाल झाली नाही, मित्राचे म्हणणे खरे असल्याबद्दल आता परबतची ख्रात्री पटली. मन्त्रावरचा त्याचा विश्‍वास आुडाला,

ताबडतोब त्याने जमलेल्या लोकांना म्हटले, ‘‘माझ्या हातून एक पाप घढल्ं, त्यामुळे माझा मन्व विफल झालाय, शक्ती नाहीशी झालीय, वा माणसाला ताबडतोब शहरात त्या अन्‌ चांगण्या वैद्याला दाखवा, लोकांना आता ‘परबतची मन्जशक्ती नाहीशी झाल्याचे’ समजले. प्रामाणिक परयतने यानन्तर कधीही मन्वाचा भुपयोग केला नाही. आतापर्वन्त मिळवलेल्या घनावर संतुष्ट राहून आपले पुडील आयुष्य

म्हणतात.

  1. भूसर्बात असणारे खनिज मिठाने निर्मित नगर

जनिनोबालो तोनजञे मोटर खोर असणारे हे नगर पूर्णना मिठाने बनकसेले असून ते निळ

शित्च्या भ्ाणीतच आहे. हे विलक्षण नगर ्ञाणमजुरांनी कूप मेहनतोने मोठ कोरून बनबले असून त्यात एक चर्च, रेल्सस्टेशत आणि बाल्कमही आहे.

२. पाचा नसल्या स्तंभ?

२. नगानील सर्वात भुंचावरचा ऐेल्वेमार्ग! समुद्रसपाटीपासून एप्छिस पर्वतात ४८१६ सीटर अुंबीवर असणाऱ्या या रेल्वेमार्गावर प्रवास करताना कमी दाबाच्या हवेमुळे काही प्रवाशांना ऑक्सिजन देण्याची गरज पडते. गरजेच्या वेळी प्रवा्ांच्या सोबीसाठो भागगाडीत भुपलब्छ असतात.

के र

प्राण्यांविषयी कोडे

मी कोण!

१. गी एक बुरा पायांचा पक्षी आहे.मी हतेत मह शकत नाही, पण (ण पाण्यात सफाई पोह शकतो.

३. माणसांशी माझे अनेक प्रकारे माग्य आहे.

१. भूमीवर अस्तित्वात आतल्या प्ण्यांमचे भी जाकारे सर्वात भोटा आहे.

४. मो एकत भड शकणारा पश्नी असून माझ्या एत्तातत्या लोकांना

बहुधा माझ्या नावाने ओळलले. ्

१. पयांत मी सर्यात मोठा पक्षी आहे.

६. माझ्या पाटीवर कुन असून, मना ‘वाळमंटातोन महाज’ असेही. म्हणतात.

७. मला ‘आस्टरेलिपातला नंगी कुषा’ असे म्हणतात.

100 “शनक आले. ताबतोग तो परत वसतोगृहाडे वळता. फल त्याा | कोडे. घडली… भुशीरक जाला होता. फटजॉल शेळून परत भालेल्या पुलांच्या क्क्लक औरांप्रकरण ध्यानात भाते होते. ते पाहिल्याबरोबर तो तेथून

कळाला, पण आता तो परोहो चाळू शकती कव्हता; कारण

गौरवला असे कळले की कॉलेजच्या गी आोळखे होते. वसतीगृहातील एका! बोतीतल्या कर्ण हनर त क जणळगोगेरकमभाहे.ताबज्तोबआषत्या ठता? शात गण घरासोसेत सायकत- दुकानातून एक सावकत भार्या घेजूर तो लूप वेगाने बततोगृहातभोचला. तापक साली ठेवून निता चहूत तो स्ोलीनवळ पोचता बत्वाजाचे कुतूप लोटला त्याना विशेष कष्ट पढे नाहीत. रकम घेथून जिन्याूर सो लाली आला आणि सागकतवहूक ‘शोट्यजवेळाततो पुस्व सकेक पोचला, आपल्या सपलतेमुळे मजेने शीळ घालत तो. कगाहनंधाता हता. अकल रवतक हतूतमोठीच चूकवतत्ावेत्यच्याललात

वळली 0)

द. अ्माशी बूड शकत नाही आणि अुुवाही मारू £ माझ्या मित्राने कागद-पेस्ि हाती घेतली अ मता अब नाही, अले का? म्हणाला की, ‘मी आपल्या डाव्या कानाने ल्श्टि कू. ऑस्ट्रेलियातील आदिवासी ‘कूमरंग’ असे केक्‌॒ सकतो.’ ‘करून दाकषब’ असे आव्हान ज्कतात, की, ते परत पिकून त्याच्या हाती येते. ने करुनही दालवले, कसे ‘डेनिशच्या साध्या चेंडुनेहो असे करता येते, कसे? ९. एक हत्ती तुच्या हातरुमालावर असला, तर: ‘काव कराल?

६. वासरू एक तर्षाचे झाल्यावर काव बनले &. पत्येक जण एकात्न वेळी है काम करत नसतो, कोणते!

अग सरा पाय महणत पे पेईत. विशी पोरी. काढेषेटीचा डिपदेवाला जाणत पण णय एत लाजणा तागाशार्त लिव डुया (दिसतील असे चिकटवा. रित ४. लेळे, हते तोंट व शरोरावरोत िपवे केटपेतने जोत िकाण्या अडेवेटया, आरल्जीसच्या तील लाकरी चितारा, पददश, काडेकेटल गृहकगसमाटी गारा कागद एफ. चाकू, साडे केल्टेन आणि ठिक.

क्‌तिः

१. के पेट्या कागदाने मया. जाइस्कीम’ काळा रंगवा,

रै. आइस्क्रीमचो एक पट्टी एका काडेपेटी” ब इस्रोच्या खालच्या बाजूने सोवा,

३. दुरी आझल्क्रीम पट्टी मोडून दोन तुकडे करा. असे खोचा की एक शेपूट म्हणू बाहेर राहेल

इंग्रजी पाच आकडयाच्या मदतीने चित्र काढूया

१ हय अंक ताराज पक्याच्या शपातआपणकलाबदळूशकतो. १ . /प “ इघे पहा.

अकेला २१०८2०० ० १्णास्िगग

एक) रडणाऱ्या मुलाच्या रूपात

सोनेरी क्षण - १५ ची अुत्तरे जगात कुठे

१. ग्वाटेमाला, व, अमेरिका २. गतौंगा, आसाम

₹.आक्योपस २, शार्क 4 स्टार मासा १. डॉल्फिन ५. समद कासव ६, बौ मासा चित्रकोडे

‘बिढ्कीच्या काचा आहेश्‍ून फोडल्या तर तुकडे आत पडायला हेत, पण ते तर आहेरच्या आगेत घडतेत म्हणजे ‘काचा आतूनच फोडल्या असणार. चोरी झाल्यावेळी राखणदार तिचे हनर होता. त्यामुळे तोच चोर आहे हेनिड होते,

गंमतीदार प्रश्‍न

कणतसाखरेचा एककयुब ‘आ’ कपात दोन आणि डेवा. आता प्रत्येक कपात क्यूब विध संख्येनेच आहेत.

२. तुमची आई. 4. कोळसा. ४. पिज्त्यात एक माकड सोडले की त्याला ‘रिकामा म्हणता येणार नाही.. ४. कारण ते चालू शकत नाहोत. ६. नंद पडलेले घब्याळ.

‘मधे हौन असून टाका. नंतर ‘इ’ कप’” कयात

ब तता 3॥बळा, 8157090 ४ 802090, 1४07

खांडव आपला अज्ञातवास द्रौपदीसह रहस्यपूर्वक घालवत होते. दूतात धर्मराज नेहमी जिंके आणि मिळणारे धन आपल्या आवांना वाटून देई. भोम आपण बनवलेले छचकर पदार्थ भावांना खायला देई. अंतःपुरात मिळणारे जुने कपडे अर्जुन द्रौपदीला व आपल्या भावांना देई. अश्‍व -परिचर्येवर लूश होजून राजा जो खलिसे नतुलला वेर यो तो. आपल्या भावांमधे वाटून देई. सहदेव भावांना ‘दुध-दही इ. पुरवी, द्रौपदीही आपलं रहस्य लपवून मोठ्या सावघगिरोते वागत असे, जरासे गैरसावध राहिले, तर दुर्योधनाला आपला पत्ता लागेल, या गोष्टीचे भय त्यांना सदैव असे,

अले चार महिने निघून गेे. नतर मलय्य देशात बह्मोत्सव साजरा झाला. या अृत्सवात भाग घेण्यासाठी अनेक देशांतून कित्येक लोक ज्ञेथे आले, क्रिटराजा मल्ययुद्धाचा चांगला

“९

जाणकार होता, त्यामुळे त्यांने मल्लांच्या रहाण्याची व जन्य गरजांची भुततम व्यवस्था केली. आणि त्यांच्या कुस्त्यांची खूप मजा लुटली.

आलेल्या मळयोध्यामधे जौमूत तावाचा मोठा बलशाली महल होता, शर्व मह्ांना त्याने स्वत:शी युद्ध करायला ललकारले. पण त्याच्याशी भिडायला कोणीही तयार होईना

  • सर्वचजण त्याला भोत होते. त्यामुळे विराटराजाने आपला बल्लव भौम याला त्याच्याशी लढायची आज्ञा दिली. भामही त्याच्याशी झुंजायला तयार झाला,

भोम आणि जीमूत दोन मस्त हत्तोसारखे मल्लयुद्ध करू लागले. त्यांची अति भयंकर जुंज पाहून प्रेक्षक फार खूश झाले. भीमाने जीमूतला भुचलले आणि त्याला तो खूप वेगाने गरगरा फिरवू लागला. ते पाहून नकी साऱ्या मल्लांना मोठेच आश्‍चर्य वाटले. भीमाने

य कीककाची मुच्युंखता - ३५

जीमृतला अशा प्रकारे थोडा वेळ फिरवून शेवटी. जोराते जमितीवर आपटले. तो तिथल्या तिथेच मरून पडला! क्रिराटरानाने भौमाला अगणित बक्षिले दिली

अर्जून अंतःपुरातल्या स्रियांना गायला, नाचाग्रला लावून विराटराजाला खूश ठेवी. ताळ्याबर आणून!

, त्याचप्रमाणे’

बळूंना तहवेव पाळीव प्रागी बनवत अनेक नेटी मिळाल्या… आपल्या पतींची हो कामं आणि त्यांचे कष्ट 1 फार वाईट वाटे,

ता पांडवांचा अज्ञात एत आला. अशातच एके सिंहबल नावाच्या कीचकाने द्वौपदीला’ हा कीचक विराटराजाचा मेहुणा व॑

राज्याचा सेनापत्ती होता. त्याने महाराणी सुदे्णाकडे द्रौपदीला पाहिले तेंव्हा तो तिला पहातच राहिला! तिच्या सौन्द्याने तो जणू आंधळा बनला. त्याचा स्वत:वर ताबा राहीता. आपली बहीण मृदेष्णा हिला तो म्हणाला, “मौ हिला पूवी कधी पाहिली नाही? हिच्या सौन्दर्यानं मला मोहित केनंव. कोण आहे ही? हो माझ्याकडे आली, तर पूजा बांधीन मी तिची; मुखी ठेवीन तिला!” इतके बोलून तो तेथून निघून गेला, परन्तु द्रौपदीला भेटायचे प्रयत्न त्याने चालू ठेवले. एके क्विशो एकान्तात तो तिला भेटना अन्‌ त्याने आपली इच्छा व्यक्त केली,

दौपटी त्याला म्हणाली, “माझ्याशी असं बोलणं बरं नव्हे! मौ कोणाची तरी पल्ली आहे, तुझो ही इच्छा तुलाच हानिकारक ठरेल.

*‘माझा असा अव्हेर कळू नकोस. तुलाच नंतर पश्चाताप होईल, हे राज्य अन्‌ राजाचा. मीब एकटा आधार आहे. साधन-संपत्ती, ‘भोग-भाग्य, रूप-यौवन यात माझ्यापेक्षा अधिक कोणीही नाही इथे, मला आपलासा

दाम बनव आणि आनन्द लूट, अुंगीच. शाला कुणाच्या सेवेत राहून आपल्या

जीवनावर अन्याय करते आहेस?’’ कीचक बोलना, द्रौपदी म्हणाली,

मोहातून स्वत:ला सोडवलं नाहीस, तर नक्की समजून रहा की, तुझ्या’ डोक्‍यावर मृत्यूच चिरट्या घालतो जाहे. माझे पाच गंचर्व पत्ती माझं नेहमीच रक्षण करत असतात. त्यांचं माझ्यावर लश्न केन्द्रित झालेलं असतं, त्यांना

न्यान धान पळ

वाचवू शकणार ताही, त्यांच्या हातून तुझं मरण अटळ आहे.

द्रौपदीच्या या चेतावणीला कीचक जराही भ्यायला ताही, तो. निराश झाला नाही, त्याचा मोह दिवसेन्‌ विनस बाढेतच चालला. सुदेष्णेकडे जाअून तो म्हणाला, *‘कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही किंमतीत्रर वैरत्धी माझी व्हायलाच हवी, नाहीतर मी जिबन्त रहणार नाही. मी तिला अनेक प्रकारे समजावले, गयावया केली, प्रार्थना केली; पण तिचं मन माझ्याकडे झुकतच नाहीय. भावाला सावधगिरीचा इशारा देत सुदेष्णा म्हणाती, ‘‘सैरल्धी माझ्य़ा आश्रयात आहे; मी तिच्या रक्षणाचा वायदा केला आहे. अगोंदरच ‘आपले पाच गंधर्व पती असल्याचं”

तिनं मला सांगितलं आहे. तू | सख्खा आजू आहेस, म्हणूनच हे रहस्य मौ तुला सांगतेय. सैरंधीवर आपलं मन लुटून आपला जोव संकटात लोटू नकोस.’’

*‘हजार गंधर्व आले, तरी माझं काहीही बाकडं करू शकणार नाहीत, पतिव्रता स्ियाही माझ्या सौंदर्यावर खूश होतात. माझं बैभव पाहून सैरन्ध्री माझ्यावर प्रेम करू लागेल, असा दिवस दूर नाहीय. माज्या संगतीत रहाण्यासाठी तडफडू लागेल ती,

काहीही करून तिला माझी बनव आणि ,

बाचव मला,” कीचक गयावया करू लागला,

“’अरे पाप्या? एक तर तू चुकीचं पाभूल भुचलत आहेस, अन्‌ त्यात मलाही अडकवू पहातोस? मला साधन बनवू पहातोस? तुझ पाप तुज्यापुरतं सौमित न रहाता, ते साऱ्या कुळाचा नाश करील, आता तू घरी जा. खुरा आणि भुत्तम अन्न तयार ठेव, ले आणायला. मी सैरंध्रीला तुझ्याकडे पाठवीन, मग तिला. कसं वश करायचं, ते तुझं तू पहा.” सुदेच्णा म्हणाली,

कीचक ताबडतोब आपल्या भवताकडे गेला आणि रुचकर पक्कान्ने व गेय त्याने तयार. ठेवले.

त्यानन्तर सुदेष्णा द्रौपदीला म्हणाली, *‘सैरन्धी, मला फार तहान लागलीय. कीचकाकडे जाभून पिण्यासाठी सुरा घेून

“देवो, मी नाही त्याच्या घरी जामू शकणार! मोहाव्या आवेशाने तो आंधळा झालेला आपणाला ठामूक आहे. मी तिथें. गेले, तर तो नकीच माझा अपमान करील…

आपणाकडे आणखी कितीतरी दासी आहेत. त्यांच्यापैकी कोणाला पाठवा ना!’’ द्रौपदी म्हणालो.

*“सुरा आणण्यासाठी प्रत्यक्ष मीच तुला ॥ पाठवलं असताना तुला स्पर्श करायचं धाडस करोत तो?” असे म्हणत मुदेष्णाने एक सुवर्णपात्र तिच्या हाती दिले.

राणीची आज्ञा पालन करण्यावाचून अन्य मार्ग नाहो, असे पाहून द्रौपदी पात्र घेभूत कीचकाच्या घरी गेली, तिला पहाताच ‘कीचकाला आनन्दाच्या मुकळ्या फुटल्या. तो म्हणाला, ‘‘सुंदरी, तुझं स्वागत आहे. तू प्राण आहेस माझा, तू माझ्याकडे आलीस, हे माझं अहोभाग्य! माझो इच्छा पूर्ण कर, भृततम वरं नेस, हिरे-जवाहीर लेवून घे. माझ्याबरोबर मदिरा पी. आनन्द लूट अन्‌ सुखी रहा.’’

*‘राणीनं मला सुरा आणायला पाठवलं आहे. त्यांना फार तहान लायली आहे. ताबडतोत्न सुरा देजून मला रवाना करा.’” द्रौपदी बोलली.

‘सुरा दुसर्‍या कुणाच्या हाती पाठवतो.’ असे म्हणत कीचकाने तिचा हात धरला. ्रौपदौ धानरली. कीचकाला धक्का देभून तिने खाली पाढले अन्‌ घावत जाभून किदुराच्या दरबारात प्रवेश केला. कीचकाने तिचया मागोमाग येभून तिचे केस धरून लाथ रल. विराटराजा हे सर्व मुखत्तंभासारखा पहात होता,

पत्यक्ष धर्मराज व भोमासमोर हा अन्याय ब अपराध घडला. भीम त्याच क्षणी कीच- काला मारून टाकू इच्छित होता. कोधाने लो दातओठ खाजू लागला, त्याचे सर्व शरीर

घामाघूम झाते. बोळे लादिरांगारासारसे लाल झाले; स्वत:वर ताबा राहीनासा झाला. समोरच दिसणारे एक झाड अपटण्याच्या दृष्टीने तो पुढे सरसावला,

भीमाच्या पायाच्या अंगठ्याला स्वतःच्या

अंगठ्याने दाबत धर्मराज म्हणाला, ‘‘अरे काय करतोयस तू? सरपणासाठी हे झाड पाडायला पहातोस? पुढे दुरवर भाणखी झाड आहेत की! पाहिजे तर ती पाड ना!’’ द्वौपदीने आता. आपल्या पती’ची असहायता ताडली आणि डोळ्यांवाटे आग ओकंत ती विराटजाकडे पहात म्हणाली, “हा नीच माझा अपमान करतो आहे आणि महाबली असणारे माझे गंधर्व पती वचन व काळाने बद्ध असल्यामुळे माझं रक्षण करायच्या परिस्थितीत नाहीत. अशा

See More Hide

PDF डाऊनलोड करा

 

 

comments powered by Disqus